"शाहू पहिले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो classification of article added
{{मराठा साम्राज्य}}
ओळ ३९: ओळ ३९:
शाहू महाराजांच्या कारकिर्दीत [[शिवाजी]] महाराजांनी उभ्या केलेल्या आणि [[संभाजी]] महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.[[सातारा ]] हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,[[माळवा]],[[गुजरात]] हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन [[मराठा]] साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
शाहू महाराजांच्या कारकिर्दीत [[शिवाजी]] महाराजांनी उभ्या केलेल्या आणि [[संभाजी]] महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.[[सातारा ]] हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,[[माळवा]],[[गुजरात]] हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन [[मराठा]] साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.


{{मराठा साम्राज्य}}

[[वर्ग:मराठा साम्राज्य|छत्रपती शाहूराजे भोसले]]
[[वर्ग:मराठा साम्राज्य|छत्रपती शाहूराजे भोसले]]
[[वर्ग:भोसले घराणे|छत्रपती शाहूराजे भोसले]]
[[वर्ग:भोसले घराणे|छत्रपती शाहूराजे भोसले]]

१९:१७, २२ मे २०१३ ची आवृत्ती


छत्रपती शाहूराजे भोसले
छत्रपती
चित्र:Chhatrapati shahu maharaj.jpg
छत्रपती शाहू महाराज यांचे अस्सल चित्र
अधिकारकाळ १७०७ - १७४९
राज्याभिषेक १७०७
राज्यव्याप्ती महाराष्ट्र, कोकण,
दक्षिण भारत
आणि
उत्तर भारत
मध्य भारत आणि बहुतांश भारताचा भाग
राजधानी सातारा
पूर्ण नाव शाहूराजे संभाजीराजे भोसले
जन्म मे १८ , १६८२
माणगाव , सातारा ,
मृत्यू डिसेंबर १५ , १७४९
सातारा
उत्तराधिकारी राजाराम दुसरे
वडील छत्रपती संभाजीराजे भोसले
आई येसूबाई
पत्नी अंबिकाबाई
राजघराणे भोसले,सिसोदिया(भोसावत)
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)

छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.