"उद्धवगीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Zadazadati101 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट पुस्तक |
|||
| पार्श्वभूमी_रंग = |
|||
| नाव = उद्धवगीता |
|||
| चित्र = |
|||
| चित्र_रुंदी = |
|||
| चित्र_शीर्षक = |
|||
| लेखक = [[भास्करभट्ट बोरीकर]] |
|||
| मूळ_नाव = |
|||
| अनुवादक = |
|||
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] |
|||
| देश = [[भारत]] |
|||
| साहित्य_प्रकार = [[ग्रंथ]] |
|||
| प्रकाशक = |
|||
| प्रथमावृत्ती = |
|||
| चालू_आवृत्ती = |
|||
| मुखपृष्ठकार = |
|||
| बोधचित्रकार = |
|||
| पुस्तकमालिका = |
|||
| पुस्तकविषय = |
|||
| माध्यम = |
|||
| पृष्ठसंख्या = |
|||
| आकारमान_वजन = |
|||
| isbn = |
|||
| पुरस्कार = |
|||
}} |
|||
महानुभावांच्या [[साती ग्रंथ|साती ग्रंथांपैकी]] एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते. मूळ स्रोतातील १३८७ श्लोकांचा संक्षेप ८२७ ओव्यांमध्ये भास्कराने केला आहे. श्रीकृष्ण-उद्धव संवाद असा या पद्याचा स्वरूपविशेष आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वैराग्यज्ञानभक्ती यांचे रहस्य सांगितले आहे त्याचे निरुपण करण्यासाठी हा ग्रंथ रचला गेला आहे. उद्धव-श्रीकृष्ण भक्ती, विरह याची उत्कट प्रतीती यात येते. [[शिशुपाळवध]] या पद्यात शृंगाराचे मेळे जमविणारा कवीच इथे शांतरस आणतो. |
महानुभावांच्या [[साती ग्रंथ|साती ग्रंथांपैकी]] एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते. मूळ स्रोतातील १३८७ श्लोकांचा संक्षेप ८२७ ओव्यांमध्ये भास्कराने केला आहे. श्रीकृष्ण-उद्धव संवाद असा या पद्याचा स्वरूपविशेष आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वैराग्यज्ञानभक्ती यांचे रहस्य सांगितले आहे त्याचे निरुपण करण्यासाठी हा ग्रंथ रचला गेला आहे. उद्धव-श्रीकृष्ण भक्ती, विरह याची उत्कट प्रतीती यात येते. [[शिशुपाळवध]] या पद्यात शृंगाराचे मेळे जमविणारा कवीच इथे शांतरस आणतो. |
||
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]] |
|||
[[वर्ग:महानुभावांचे सात ग्रंथ]] |
१४:२८, ६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
उद्धवगीता | |
लेखक | भास्करभट्ट बोरीकर |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | ग्रंथ |
महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते. मूळ स्रोतातील १३८७ श्लोकांचा संक्षेप ८२७ ओव्यांमध्ये भास्कराने केला आहे. श्रीकृष्ण-उद्धव संवाद असा या पद्याचा स्वरूपविशेष आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वैराग्यज्ञानभक्ती यांचे रहस्य सांगितले आहे त्याचे निरुपण करण्यासाठी हा ग्रंथ रचला गेला आहे. उद्धव-श्रीकृष्ण भक्ती, विरह याची उत्कट प्रतीती यात येते. शिशुपाळवध या पद्यात शृंगाराचे मेळे जमविणारा कवीच इथे शांतरस आणतो.