"भास्कर रामचंद्र तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छो replaced {{चित्र लावा}} using AWB |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{चित्र लावा}} |
|||
'''भास्कर रामचंद्र तांबे''' ([[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १८७३|१८७३]] - [[इ.स. १९४१]]) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. |
'''भास्कर रामचंद्र तांबे''' ([[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १८७३|१८७३]] - [[इ.स. १९४१]]) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. |
१२:०८, ६ मे २०१२ ची आवृत्ती
भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - इ.स. १९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
त्यांच्या काही प्रसिद्ध कविता -
- जन पळभर म्हणतिल हाय हाय!
- नववधू प्रिया मी बावरते
- कळा ज्या लागल्या जीवा
- मावळत्या दिनकरा
- तिन्ही सांजा सखे मिळाल्या