"भिकाईजी कामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "भिकाजी कामा" हे पान "मादाम कामा" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: त्याच नांवाने त्या ओळखल्या जा...
ओळ १५: ओळ १५:
मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे. तसेच ८ कमळाचे फुले भारताचे ८ राज्यांचे प्रतीक होते. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर सूर्य आणि चंद्र हे हिंदु मुस्लिम विश्वासाचे प्रतीक होते.
मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे. तसेच ८ कमळाचे फुले भारताचे ८ राज्यांचे प्रतीक होते. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर सूर्य आणि चंद्र हे हिंदु मुस्लिम विश्वासाचे प्रतीक होते.


[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}

[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:पारशी व्यक्ती]]

२१:०९, २३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

मॅडम भिकाजी कामा(१८६१ - १९ ऑगस्ट १९३६)

मादाम भिकाजी कामा (१८६१ - १९ ऑगस्ट १९३६) या एक स्वातंत्रसंग्रामातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या मुळात एक फ़्रेन्च नागरिक होत्या.

सुरुवात

मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ साली एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. श्री. कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.

कार्य

थोर समाजसेवक दादाभाई नौरोजी यांची सेक्रटरी म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्यांना ब्रिटिश शासनाबद्दलची माहिती कामा वेळोवेळी देत असत. मादाम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: देशभक्तीवर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले. सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्‍या क्रांतिकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत. १९०७ साली जर्मनीतल्या स्ट्रटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारांच्यावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम भिकाजी कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली.

मादाम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा

जर्मनीतल्या स्ट्रटगार्ड मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिला झेंडा

मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे. तसेच ८ कमळाचे फुले भारताचे ८ राज्यांचे प्रतीक होते. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर सूर्य आणि चंद्र हे हिंदु मुस्लिम विश्वासाचे प्रतीक होते.