"भास्कर रामचंद्र तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो embedding साचा:मराठी कवी using AWB |
छो सांगकाम्याने काढले: en:B. R. Tambe (missing) |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
[[वर्ग:इ.स. १९४१ मधील मृत्यू]] |
[[वर्ग:इ.स. १९४१ मधील मृत्यू]] |
||
[[वर्ग:मराठी कवी]] |
[[वर्ग:मराठी कवी]] |
||
[[en:B. R. Tambe]] |
११:२०, ५ जुलै २०११ ची आवृत्ती
भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - इ.स. १९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
त्यांच्या काही प्रसिध्द कविता -
- जन पळभर म्हणतिल हाय हाय!
- नववधू प्रिया मी बावरते
- कळा ज्या लागल्या जीवा
- मावळत्या दिनकरा
- तिन्ही सांजा सखे मिळाल्या