"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सुभाष राऊत (चर्चा | योगदान) No edit summary |
सुभाष राऊत (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ११३: | ओळ ११३: | ||
| ४० |
| ४० |
||
|- valign="top" |
|- valign="top" |
||
| bgcolor=#C1E0FF | '''[[मध्य प्रदेश उच्च न्यायालय]]'''<ref name="मप">भारत सरकार अधिनियम, १९३५ प्रमाणे नागपुर येथे उच्च न्यायालयची स्थापना झाली होती. |
| bgcolor=#C1E0FF | '''[[मध्य प्रदेश उच्च न्यायालय]]'''<ref name="मप">भारत सरकार अधिनियम, १९३५ प्रमाणे नागपुर येथे उच्च न्यायालयची स्थापना झाली होती. राज्य पुनर्गठन नंतर हे उच्च न्यायालय १९५६ साली जबलपूर येथे स्थालांतरीत करण्यात आले.</ref> |
||
| {{दिनांक2|1936|01|02}} |
| {{दिनांक2|1936|01|02}} |
||
| ''भारत सरकार अधिनियम, १९३५'' |
| ''भारत सरकार अधिनियम, १९३५'' |
||
ओळ १४५: | ओळ १४५: | ||
| ४३ |
| ४३ |
||
|- valign="top" |
|- valign="top" |
||
| bgcolor=#C1E0FF | '''[[पंजाब व हरयाणा उच्च न्यायालय]]'''<ref name=" |
| bgcolor=#C1E0FF | '''[[पंजाब व हरयाणा उच्च न्यायालय]]'''<ref name="पंजाब">मूलतः पंजाब उच्च न्यायालय नंतर १९६६ साली त्याचे नामकरन पंजाब व हरयाणा उच्च न्यायालय करण्यात आले.</ref> |
||
| {{दिनांक2|1947|11|08}} |
| {{दिनांक2|1947|11|08}} |
||
| ''उच्च न्यायालय (पंजाब) आदेश, १९४७'' |
| ''उच्च न्यायालय (पंजाब) आदेश, १९४७'' |
१३:३७, १२ एप्रिल २००९ ची आवृत्ती
संदर्भ
- ^ मूलतः आग्रा येथे स्थापित. १८७५ साली अलाहाबादला स्थानांतरित.
- ^ लाहौर उच्च न्यायालय स्थापित २१ मार्च १९१९. न्यायक्षेत्र पंजाब प्रांत व दिल्ली. ११ ऑगस्ट १९४७ मध्ये वेगळे पंजाब उच्च न्यायालय भारतीय स्वतंत्र अधिनियम प्रमाणे शिमला येथे स्थापित करण्यात आले. ह्या उच्च न्यायालयाचे न्यायक्षेत्र पंजाब, दिल्ली, [हिमाचल प्रदेश]] व हरयाणा होते. १९६६ साली पंजाब राज्याच्या पुनर्गठन मध्ये या न्यायालयास पंजाब व हरयाणा उच्च न्यायालय नाव दिले गेले. ३१ ऑक्टोबर १९६६ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना करुन त्याचे स्थान शिमला येथे ठेवण्यात आले.
- ^ मूलतः नाव आसाम व नागालँड उच्च न्यायालय. १९७१ साली पूर्वोत्तर क्षेत्र (पुनर्गठन) अधिनियम, १९७१ प्रमाणे नाव गुवाहाटी उच्च न्यायालय ठेवण्यात आले.
- ^ श्रीनगर हे उन्हाळी राजधानी तर जम्मू हे हिवाळी राजधानी आहे.
- ^ मूलतः म्हैसूर उच्च न्यायालय १९७३ साली नाव बदलुन कर्नाटक उच्च न्यायालय ठेवण्यात आले.
- ^ त्रावणकोर-कोचीन उच्च न्यायालयाची स्थापना ७ जुलै १९४९ साली एर्नाकुलम येथे करण्यात आली. केरळ राज्याची स्थापना राज्य पुनर्गठन अधिनियम, १९५६ च्या मार्फत करण्यात आली. या अधिनियमाने त्रावणकोर-कोचीन उच्च न्यायालय बरखास्त करुन केरळ उच्च न्यायालयाची स्थापना केली.
- ^ भारत सरकार अधिनियम, १९३५ प्रमाणे नागपुर येथे उच्च न्यायालयची स्थापना झाली होती. राज्य पुनर्गठन नंतर हे उच्च न्यायालय १९५६ साली जबलपूर येथे स्थालांतरीत करण्यात आले.
- ^ मूलतः पंजाब उच्च न्यायालय नंतर १९६६ साली त्याचे नामकरन पंजाब व हरयाणा उच्च न्यायालय करण्यात आले.