"बॉर्डर-गावस्कर चषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Border-Gavaskar Trophy n Airtel Cup.jpg|right|250 px|बॉर्डर-गावस्कर चषक]] |
|||
{{INDc}} व {{AUSc}} यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्यांत विजयी संघाला देण्यात येणार्या चषकाला '''बॉर्डर-गावस्कर चषक''' असे नाव आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू [[ऍलन बॉर्डर]] व भारताचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज [[सुनिल गावस्कर]] ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला हे नाव दिले गेले आहे. |
{{INDc}} व {{AUSc}} यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्यांत विजयी संघाला देण्यात येणार्या चषकाला '''बॉर्डर-गावस्कर चषक''' असे नाव आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू [[ऍलन बॉर्डर]] व भारताचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज [[सुनिल गावस्कर]] ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला हे नाव दिले गेले आहे. |
||
खालील तक्त्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाचा इतिहास दिला आहे. |
खालील तक्त्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाचा इतिहास दिला आहे. |
||
{| class="wikitable" width=" |
{| class="wikitable" width="70%" |
||
|- |
|- |
||
! वर्ष !! ठिकाण !! निकाल !! मालिकावीर |
! वर्ष !! ठिकाण !! निकाल !! मालिकावीर |
२२:५८, २१ मार्च २००९ ची आवृत्ती
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्यांत विजयी संघाला देण्यात येणार्या चषकाला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज सुनिल गावस्कर ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला हे नाव दिले गेले आहे.
खालील तक्त्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाचा इतिहास दिला आहे.
वर्ष | ठिकाण | निकाल | मालिकावीर |
---|---|---|---|
१९९६-९७ | भारत | एकमेव कसोटी सामना भारताने जिंकला (१-०) | नयन मोंगिया |
१९९७-९८ | भारत | तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली | सचिन तेंडुलकर |
१९९९-२००० | ऑस्ट्रेलिया | तीन सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली | सचिन तेंडुलकर |
२०००-०१ | भारत | तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली | हरभजन सिंग |
२००३-०४ | ऑस्ट्रेलिया | चार सामन्यांची मालिका १-१ बरोबरीत सुटली | राहुल द्रविड |
२००४-०५ | भारत | चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली | डेमियन मार्टिन |
२००७-०८ | ऑस्ट्रेलिया | चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली | ब्रेट ली |
२००८-०९ | भारत | चार सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली | इशांत शर्मा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |