"वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय (सांगली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १२: | ओळ १२: | ||
|postgrad= १०६ |
|postgrad= १०६ |
||
|colors= |
|colors= |
||
| |
|शहर = [[सांगली]] |
||
| |
|राज्य = [[महाराष्ट्र]] |
||
| |
|देश = [[भारत]] |
||
|campus= [[शहर विस्तार|शहरी]], १०२.५ [[एकर]] |
|campus= [[शहर विस्तार|शहरी]], १०२.५ [[एकर]] |
||
| |
|मानचिन्ह = |
||
|website= [http://www.walchandsangli.ac.in/ www.walchandsangli.ac.in] |
|website= [http://www.walchandsangli.ac.in/ www.walchandsangli.ac.in] |
||
}} |
}} |
२०:५८, १७ मे २००६ ची आवृत्ती
पदवी | ३९० |
---|---|
स्नातकोत्तर | १०६ |
Campus | शहरी, १०२.५ एकर |
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे सांगली आणि मिरज यांच्या मध्यावर विश्रामबाग येथे आहे. महाविद्यालयाचा परिसर सांगली-मिरज रस्त्याच्या दक्शिणेस ४,१५,००० वर्ग मी. येवढ्या क्षेत्रात पसरला आहे. हे पुर्वी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर शी संलग्न होते. सध्या स्वसंचालीत बनले आहे.
विभाग
ई.स. १९४७ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची छोटिशी सुरुवात झाली. नंतर ई.स. १९५० व ई.स. १९५१ मध्ये अनुक्रमे यांत्रीक अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी विभागांची सुरूवात करण्यात आली. आज महाविद्यालयात संगणकशास्त्र अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि परमाणू अभियांत्रिकी हे विभागही आहेत.