"भास्कर रामचंद्र तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
MarathiBot (चर्चा | योगदान) छो "भा. रा. तांबे" हे पान "भा.रा. तांबे" मथळ्याखाली स्थानांतरित केले. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
भास्कर रामचंद्र तांबे (१८७४ - १९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. |
'''भास्कर रामचंद्र तांबे''' ([[इ.स. १८७४]] - [[इ.स. १९४१]]) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. |
||
त्यांच्या काही प्रसिध्द कविता - |
त्यांच्या काही प्रसिध्द कविता - |
०६:१९, १२ एप्रिल २००८ ची आवृत्ती
भास्कर रामचंद्र तांबे (इ.स. १८७४ - इ.स. १९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
त्यांच्या काही प्रसिध्द कविता -
- जन पळभर म्हणतिल ’हाय हाय!’
- नववधू प्रिया मी बावरते
- कळा ज्या लागल्या जीवा
- मावळत्या दिनकरा
- तिन्ही सांजा सखे मिळाल्या