"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
Reverted to revision 1702444 by (talk): Copyvio(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|अप्पासाहेब पवार}}
{{गल्लत|अप्पासाहेब पवार}}


दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार (जन्म: १९३०; मृत्यू : १६ एप्रिल, २०००) हे एक शेतकरी होते. त्यांचा जन्म बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या छोट्याशा खेड्यात १३ जून १९३० रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. . महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होत. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते विद्यार्थी असतानाच इस्रायलला गेले होते. कृषी पदवीधर झाल्यावर केवळ पेसे व सुखसोयी यांच्या मागे न  लागता स्वतःला शेतकऱ्यांसाठी वाहून घेतले.
दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार (जन्म: १९३०; मृत्यू : १६ एप्रिल, २०००) हे एक शेतकरी होते. त्यांचा जन्म बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या छोट्याशा खेड्यात झाला. ते बी.एजी. होते. महाराष्ट्राचे राजकारणी नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होत. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते विद्यार्थी असतानाच इस्रायलला गेले होते. कृषी पदवीधर झाल्यावर केवळ पेसे व सुखसोयी यांच्या मागे न  लागता स्वतःला शेतकऱ्यांसाठी वाहून घेतले.


अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.
अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.

बारामतीचे कृषी-विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती.
कृषी-विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अप्पासाहेब यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. कमी पाण्यात शेती पिकवायचे शिक्षण दुष्काळी भागाला मिळेल असे प्रयोग अप्पासाहेब यांनी केले.
बारामतीचे कृषी-विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती. कृषी-विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अप्पासाहेब यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. कमी पाण्यात शेती पिकवायचे शिक्षण दुष्काळी भागाला मिळेल असे प्रयोग अप्पासाहेब यांनी केले.
1 कासा या संथेच्या सहकार्याने परिसरातीलदुष्काळ भागात ४३ खेड्यात एकूण २८९ पाझर तलाव तयार केले.
२ पाझर तलावाच्या लाभ क्षेत्रांतविहिरी खोद्नुयासाठी व ओईल इंजिन खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
३ ना नफा ना तोटा या तत्त्वावर बोअरिंग व ब्लास्टिंग युनिटसुविधापुरविणे.
४ गरजू शेतकरी यांना जमिनीच्या मशागती साठी शेती अवजारे पुरवणे.
५ सुधारित व प्रक्रिया केलेल्या बी-बियाणे रसायनिक खते व कीटकनाशक यांची शेतकर्यांना उपलब्धता करून देणे.
६ पाझर तलाव क्षेत्रांत वनीकरण व त्याचे निगा संवर्धन करणे.
७ दुष्काळी भागातील माणसासाठी व जनावरासाठी फिरते दवाखाने सुरु केले.
८ आधुनिक कृषी तंत्रज्ञान व कृषी पूरक जोडधंदा या विषयी प्रचार प्रातीशके व प्रशिक्षण काम करणे.
९ आदर्श शेती फार्म उभरणी केली.
१० हवामान निरीक्षण केंदाच्या माधमातूनशेतकरी यांना मार्गदर्शन करणे.
११ माती पाणी पशुखाद्य खतेव पिकांची पाने यांची तपासणी करून त्या नुसार शेतकर्यांना सल्ला देण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा सुरु केली.
१२ कृषी विज्ञान मंडळ स्थापना करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अभ्यास सहली परिसंवाद चर्चासत्र आयोजित करणे.
१३ आधुनिक जादा दुध देणाऱ्यापरदेशी गायीपासून वळूचेवीर्य वापरून संकरित कालवडी सुधारण्यासाठी प्रयत्नकरणे.
१४ तुती लागवडीपासून रेशीम कोश निर्मितीपर्यंत व कोशा पासून प्रत्यक्ष कापड निर्मिती पर्यंतचे प्रशिक्षण व प्रात्याशिक देण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली.


विविध पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवावीत याची प्रात्यक्षिके त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, मधमाश्या पालन करून जोडधंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी शेतकऱ्यांना दिले. विदेशातील दुधाळ गाई या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायींवर परदेशी वळूचा संकर करून दुधाचे उत्पादन त्यांनी वाढवून दाखवले. जमिनीतील तणावर उपाययोजना करण्यासाठी प्लास्टिकचा कागद जमिनीवर टाकून तणे वाढत नाहीत हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.
विविध पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवावीत याची प्रात्यक्षिके त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, मधमाश्या पालन करून जोडधंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी शेतकऱ्यांना दिले. विदेशातील दुधाळ गाई या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायींवर परदेशी वळूचा संकर करून दुधाचे उत्पादन त्यांनी वाढवून दाखवले. जमिनीतील तणावर उपाययोजना करण्यासाठी प्लास्टिकचा कागद जमिनीवर टाकून तणे वाढत नाहीत हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.

इस्रायल देश हा आधुनिक कृषी तंत्रज्ञान वापरामध्ये जगामध्ये आघाडीवर आहे असे त्याच्या वाचनात आले व त्याची पाहणी करण्यासाठी ते १९७० इस्रायलच्या भेटीलागेले.
१९७० इस्रायलच्या भेटीनंतर जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोण बदल झाला.४ दिवसासाठी भेटदेण्यासाठी गेलेले आप्प्साहेब पवार तेथे ४ महिने राहिले तेथील आधुनिक कृषी तंत्रज्ञान याचा सखोल अभ्यास केला.निसर्गाची अवकृपा असलेला हा छोटासा देश सेती मध्ये एवढी प्रगती करू शकतो. तर आपला देशतशी प्रगती का करू शकणार नाही या विचाराने भाराऊनगेले व जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोनात आमुलाग्र्य बदल झाला.या भेटीतून देशातील ग्रामीण भागाच्या विकासाची आधुनिक कृषी तंत्रज्ञान रुपी संजीवनी घेऊनते मायदेशी परतले व खेड्यातील सामान्य माणसाच्या कुटुंबातील जीवनाचा मूलाधार मिळवून देणारे कार्य त्याच्या हातून घडले.
इस्रायलच्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पीक काढता येते हे त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले.
इस्रायलच्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पीक काढता येते हे त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले.


ओळ ३३: ओळ १८:


अप्पासाहेब पवार सामाजिक कामातही रस घेत असत. शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यास ते झटत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. समाजात मुलींना शिक्षणाच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १९८९-९० मध्ये मातोश्री शारदाबाई यांच्या नावे शारदानगरमध्ये स्वतंत्र संकुल उभारण्यात आले. त्यात कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालय, व्यायामशाळा, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र यांची महाविद्यालये, परिचारिका प्रशिक्षण केंद्र वगैरेंचा समावेश आहे.
अप्पासाहेब पवार सामाजिक कामातही रस घेत असत. शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यास ते झटत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. समाजात मुलींना शिक्षणाच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १९८९-९० मध्ये मातोश्री शारदाबाई यांच्या नावे शारदानगरमध्ये स्वतंत्र संकुल उभारण्यात आले. त्यात कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालय, व्यायामशाळा, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र यांची महाविद्यालये, परिचारिका प्रशिक्षण केंद्र वगैरेंचा समावेश आहे.
शेती, सहकार, शिक्षण व उद्दोग या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या आप्प्साहेब यांनी तरुण पिढीला एक आदर्श निर्माण केला आहे.अगदीतरुण वयातशेतीला सोडले जाणारे पाणी पाहिल्यावर आपण ही . इस्रायल प्रमाणे पाण्याचा एक एक थेब वाचवला पाहिजे.ही भावना व त्याची प्रयत्न दूरदृष्टी मानावे लागेल.
आधुनिक पद्धतीने शेती करावी नवनवीन तंत्रज्ञान वापर सर्वाना करावा या बाबत ते आग्रही होते.सेती हातर त्याचा जीव कि प्राण होता.शेती व शिक्षण सोबतच सहकाराची पाळेमुळे त्यांनी या परिसरात रोवली.सहकाराच विकास होवा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आपल्या आयुष्याला सुरवात त्यांनी महाराष्ट्राच्य पहिल्या सहकारी साखर कारखान्यापसून कारखान्याचा कार्यकारी संचालक म्हणूनकेली. मात्र या क्षेत्रांत मागे वळून पहिले नाही. वेगवेगळ्या सहकारी कारख्न्याशी खरेदीविक्री संघाशी कृषी उत्पन्न बाजार समिती दुध संघसहकारी संथा इत्यादी त्यांचे खूप जवळचे संबध होते.सहकारी पद्धतीवर सुत गिरणी असावी असे त्यांना नेहमी वाटेअशी सुत गिरणी पणदरे येथे उभारण्याचा त्यांनी प्रमाणिक पणे प्रयत्न केला.
अप्पासाहेब पवार हे सर्व कार्य करत असताना देखील त्यांना वाचनाचा व चिंतनाचा व्यासंग होता. आपासाहेब हे वाचनवेडे होते. त्यांचे सतत काहीं ण काही नवे वाचन सुरु असत. वाचन आणि व्याख्यानं बरोबर काही तरी लेखन सुरु होते.विविधं विषयावर त्याचे अफाट व अभ्यसनीय वाचन होते.एखादे वाचनालय चालेल असे बहुमोल असंख ग्रंथ त्यांनी आपल्या व्ययक्तिक ग्रंथालयात जमवले होते.ज्ञानाच्य क्षेत्रांत आपण अद्यावत असले पाहिजे असा त्याचा आग्रह असे .म्हणूनच विविधं विषयावरील व्याख्याने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विविधं टिकाणी दिलेली आहेत. सामान्य शेतकरी ते जागतीक कीर्तीच्या संशोधक पर्यत सतत चर्चा करून ज्ञानाची उपासना त्यांनी सत्यात्याने केली. जनसेवेचे अखंड व्रत,विनयशील स्वभाव आणि नेहमीच विद्यार्थीच असतोही भवना.नेसर्गवर त्याचे नेतांत प्रेम होते. आपली राख नदीत टाकून ती प्रदूषित करण्या एवजी झाडाझुडपांच्या बुंध्याला टाका ही त्याची अखेरची सूचना त्यांच्या निसर्ग प्रेम व मातीवरील प्रेम या वरील साक्ष देतात. अप्पासाहेब यांनी मातीवर व निसर्गावर केलेले प्रेम मातीच्या कणा कणावर आणि परिसरातील असन्ख झाडाच्या पानावर कोरले गेले आहे.

ग्रामीण भागातील मुलीच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिले. दहावी पर्यत शिक्षण झालेल्या महिलांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी त्यांनी शारदाबाई पवार स्वयंरोजगारव जीवन विकास संथेची उभारणी केली.परिचारिका शिवणकाम ईनवीन अभयाक्रम सुरु केले. तसेच सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले.

अप्पासाहेब पवार यांचे व्यक्तिमत्व प्रयोगशील,उपक्रमशील,आणि ह्न्हीन्नर होते.एखादी कल्पना प्र्त्याशात आल्याशियास तेस्वस्थ बसत नसत.एवढे कार्यमग्न असलेले अप्पासाहेब थोडासावेळ मिळताच पुस्तकाच्या व माणसाचा गराड्यात रमून जात. जे ज्ञान आपल्यला लाभल आहे जी माहिती आपण करून घेतली आहे आणि जे उपयुक्त कण आपण साठवून घेतलेले आहेत.त्याचा स्वता पुरता संचय करून ते सांभाळीत जगन त्यांना मान्य नव्हते. त्याच्रे मत असे होते कि पसा असो कि ज्ञान किवा क्षमताही ते वाटत वाढवले पाहिजे.
भारत हा खेड्याचा तसेच कृषिप्रधान देश असल्याने जमीन व पाणी या दोन गोष्टींचा विचार करून नियोजन केले तर खेड्याची अर्थव्यवस्था बदलू शकते.हे अप्पासाहेब यांनी दाखवून दिले. ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषितज्ज्ञ अप्पासाहेब पवार यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोलाचे कार्य केले.
पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्या बद्दल माहीत करून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी...

● बारामती मध्ये पहिल्यांदा नारळाची शेती आणली ती अप्पासाहेबांनी.

● इस्राईल मध्ये असलेल्या ड्रीप इरिगेशन / ठिबक सिंचन भारतात अप्पासाहेबांनी जैन इंडस्ट्रीच्या माध्यमातून आणले.

● इस्राईल मध्ये बघितलेल्या संकरित (Holstein) गाईचे महत्त्व येथील शेतकऱ्यांना पटवून देऊन. या Holstein गाई भारतात आणून येथील शेतकऱ्यांना जोड व्यवसाय उभा करून दिला.

● पाण्यामुळे भविष्य काळात युद्ध होऊ शकते हे जाणून लोकांना ठिबक सिंचन व पाण्याचे महत्व समजून सांगण्यासाठी आपल्या आयुष्यातील 20 वर्ष खर्ची घातली. यावर त्यांनी ' 'पाणी' 21व्या शतकातील संघर्षाची ठिणगी हे पुस्तक लिहिले.

● बारामतीमध्ये शारदाबाई महिला कॉलेज मध्ये असणारी ओसरी, अप्पासाहेब पवार यांचे स्मारक आहे.

● आप्पासाहेबांचे प्राथमिक शिक्षण बारामती येथील एम. ए. सो. विद्यालयात झाले.पुढे सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या सोबत राहिल्याने त्यांना वैचारिक किनार लाभली तर कमवा व शिका योजनेमुळे स्वावलंबनाचा धडा त्यांनी गिरवला.

● सेवादलाची स्थापना झाल्या नंतर अप्पासाहेबांनी त्यात हिरीरीने सहभाग घेतला.महात्मा गांधी यांचा सहभाग देखील त्यांना लाभला.

● पदवीव्युत्तर पदवी नसताना ही कृषी महाविद्यालयाने अप्पासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित केले.

● कुठल्याही देवाची वारी किंवा कुठल्याही धर्माचे अवडंबन अप्पासाहेबांवर नव्हते या ऐवजी, ते समाजाला मदत व वृक्ष लागवड करणे हीच त्यांनी सेवा मानली. समाज सेवा व वृक्ष लागवड यातच खरं अध्यात्म आहे असे अप्पासाहेब मानत.

● आप्पासाहेबांना वाचनाची खूप आवड होती, एखादे पुस्तक वाचण्यास त्यांनी सुरुवात केल्यास रात्रीची पहाट कधी होत हे त्यांना समजत नसे.

● समाजाचा पैसा आपण विश्वस्त म्हणूनच वापरायचा असतो, त्याचा विनियोग प्रपंचात कधी ही करायचा नसतो हे अप्पासाहेबांचे ब्रीद होते.

● पुण्यातील एस. पी. महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. मात्र, शेतीची आवड असल्यामुळे पुढील वर्षी ते कृषी महाविद्यालय पुणे येथे गेले याच महाविद्यालयात शिकत असताना, व्यायाम करणे, कुस्ती खेळणे, वेट लिफ्टिंग, व मित्र जमवणे हा त्यांचा आवडता छंद बनला ज्यातून त्यांना जिम खाना सेक्रेटरी पद मिळाले.

● साखर कारखान्यातील सभासद शेतकऱ्यांसाठी त्यांनी विधायक कामे केली. आंब्याच्या बागा, ऊसाचे बियाणे प्लॉट, विलायती कोंबड्या आणून पोल्ट्री फार्म अप्पासाहेबांनी सुरू केले होते.

● प्रवरानगरचा कारखाना अडचणीत आल्यानंतर, विखे पाटलांनी अप्पासाहेबांना बोलावून घेतले, ज्या कारखान्यात अप्पासाहेबांनी मुलाखत द्यावी लागली होता त्याचं कारखान्यात अप्पासाहेब मॅनेजिंग डायरेक्ट बनवण्यात आले.

● ऐतिहासिक व्यक्तीचे वेगळेपण सांगण्याची अप्पासाहेबांना रुची होती. पाणी, ड्रीप इरिगेशन, व्यतिरिक्त ते शिवरायांचे वेगळेपण, अहिल्यादेवी, महात्मा फुले, सावरकर आदी विषयी 3 - 3 तास ते न थकता बोलत असत.

● 1998 महाराष्ट्र शासनाचा कृषि भूषण पुरस्कार, 1990 ला भारत सरकारचा पद्मश्री, 1991 कृषी रत्न, 1992 डॉक्टर ऑफ सायन्स, 1993 डॉक्टर ऑफ लेटरस, 1993 जमनलाल बजाज पुरस्कार व न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुने पुरस्कार आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.



=अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेली पुस्तके==
==अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेली पुस्तके==
* पाणी - २१ व्या शतकातील संघर्षाची ठिणगी
* पाणी - २१ व्या शतकातील संघर्षाची ठिणगी


==चरित्र==
==चरित्र==
ओळ ८६: ओळ २६:


==पुरस्कार आणि सन्मान==
==पुरस्कार आणि सन्मान==
राष्ट्रीय पुरस्कार : भारत सरकार. सर्व कार्य विचारात घेवून. सहकार शेती नवीन प्रयोग.दुध शिक्षण ई.
राष्ट्रीय पुरस्कार : भारत सरकार.
#पद्मश्री सन. १९९० भारताचे राष्ट्रपती श्री. आर. वेकंटरमण याच्या हस्ते.
#पद्मश्री सन. १९९० भारताचे राष्ट्रपती श्री. आर. वेकंटरमण याच्या हस्ते.
#राष्ट्रीय पुरस्कार: १९८२मध्ये
#राष्ट्रीय पुरस्कार: १९८२मध्ये

१५:२८, २४ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार (जन्म: १९३०; मृत्यू : १६ एप्रिल, २०००) हे एक शेतकरी होते. त्यांचा जन्म बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या छोट्याशा खेड्यात झाला. ते बी.एजी. होते. महाराष्ट्राचे राजकारणी नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होत. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते विद्यार्थी असतानाच इस्रायलला गेले होते. कृषी पदवीधर झाल्यावर केवळ पेसे व सुखसोयी यांच्या मागे न  लागता स्वतःला शेतकऱ्यांसाठी वाहून घेतले.

अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.

बारामतीचे कृषी-विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती. कृषी-विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अप्पासाहेब यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. कमी पाण्यात शेती पिकवायचे शिक्षण दुष्काळी भागाला मिळेल असे प्रयोग अप्पासाहेब यांनी केले.

विविध पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवावीत याची प्रात्यक्षिके त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, मधमाश्या पालन करून जोडधंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी शेतकऱ्यांना दिले. विदेशातील दुधाळ गाई या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायींवर परदेशी वळूचा संकर करून दुधाचे उत्पादन त्यांनी वाढवून दाखवले. जमिनीतील तणावर उपाययोजना करण्यासाठी प्लास्टिकचा कागद जमिनीवर टाकून तणे वाढत नाहीत हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.

इस्रायलच्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पीक काढता येते हे त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले.

तेथे प्रत्येक धडपडणाऱ्या, नवीन विचार करणाऱ्या शेतकऱ्याचे स्वागत होते. आता शेतीत सर्रास वापरले जाणारे ठिबक सिंचन तंत्रज्ञान अप्पासाहेबांनी बारामतीत कित्येक वर्षांपूर्वीच यशस्वी केले.

नारळाचे देशावर फारसे उत्पन्न न देणारे फळझाड बारामतीत रुजविले, त्यासाठी आपल्या सार्वजनिक जीवनात धडपडणाऱ्या धाकट्या भावाला-शरद पवार यांना, कोकणात पाठविले. तेथून मासळीच्या खताचा वापर आणि इतर गोष्टी आत्मसात करायला लावल्या. हा धाकटा भाऊ पुढे खूप मोठा झाला तरी अप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा आधार आणि सावली त्यांच्यामागे उभी असे.

अपार कष्ट करून अप्पासाहेबांनी बारामतीच्या दुष्काळी भागात छोट्या बंधाऱ्यांनी क्रांती केली. तालुक्यातील गो-पालन, कुक्कुटपालन, फळबागा या साऱ्यांचा नजरेत भरणारा विकास हे अप्पासाहेबांच्या दूरदृष्टीचे फळ होते.

अप्पासाहेब पवार सामाजिक कामातही रस घेत असत. शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यास ते झटत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. समाजात मुलींना शिक्षणाच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १९८९-९० मध्ये मातोश्री शारदाबाई यांच्या नावे शारदानगरमध्ये स्वतंत्र संकुल उभारण्यात आले. त्यात कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालय, व्यायामशाळा, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र यांची महाविद्यालये, परिचारिका प्रशिक्षण केंद्र वगैरेंचा समावेश आहे.

अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेली पुस्तके

  • पाणी - २१ व्या शतकातील संघर्षाची ठिणगी

चरित्र

  • शिवाजी ठोंबरे यांनी ’कृषीभगीरथ अप्पासाहेब पवार’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

पुरस्कार आणि सन्मान

राष्ट्रीय पुरस्कार : भारत सरकार.

  1. पद्मश्री सन. १९९० भारताचे राष्ट्रपती श्री. आर. वेकंटरमण याच्या हस्ते.
  2. राष्ट्रीय पुरस्कार: १९८२मध्ये

इतर पुरस्कार आणि सन्मान

  1. महाराष्ट्र सरकारचा कृषिभूषण पुरस्कार (१९८८)
  2. कृषी व ग्रामीण पुरस्कार १९८६ मध्ये
  3. कृषी रत्न पुरस्कार १९९० साली अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाकडून.
  4. महात्मा फुले विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद उपाधी (१९९२)
  5. पुणे विद्यापीठाची डी.लिट. ही मानद उपाधी (१९९३)
  6. दादासाहेब शेबेकर पुरस्कार. १९९३मध्ये पुणे विद्यापीठाकडून.
  7. जमनालाल बजाज पुरस्कार १९९३
  8. रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार सातारा.


डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने ’आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ देण्यात येतो.