"साधना सरगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎कारकीर्द: माहितीत भर घातली.
→‎कारकीर्द: माहितीत भर
ओळ ४५: ओळ ४५:
सरगम यांनी १५६४ चित्रपटांमध्ये १९३८ हिंदी गाणी गायली आहेत तर ५०० तामिळ  चित्रपटांमध्ये १७११ गाणी गायली आहेत. त्यांनी १९९४-२०१५ या काळात २५०० बंगाली गीते गायली आहेत. त्यांनी मल्याळम भाषेत सुमारे ६००० गीते गायली आहेत. याशिवाय त्यांनी तमिळ, मराठी, ओरिया, कन्नड, गुजराथी, नेपाळी आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी ३४ भारतीय भाषांमध्ये सुमारे १५,००० गाणी गायली आहेत. त्यांनी चित्रपटातील गीतांच्या बरोबरीनेच दूरचित्रवाणी मालिका, भक्तीसंगीत, पॉप संगीताचे अल्बम यासाठी गायन केले आहेत. दक्षिण भारतीय नसूनही दक्षिण भारतीय गाण्यासाठी राष्ट्रीय पारितोषिक त्यांना मिळाले आहे.
सरगम यांनी १५६४ चित्रपटांमध्ये १९३८ हिंदी गाणी गायली आहेत तर ५०० तामिळ  चित्रपटांमध्ये १७११ गाणी गायली आहेत. त्यांनी १९९४-२०१५ या काळात २५०० बंगाली गीते गायली आहेत. त्यांनी मल्याळम भाषेत सुमारे ६००० गीते गायली आहेत. याशिवाय त्यांनी तमिळ, मराठी, ओरिया, कन्नड, गुजराथी, नेपाळी आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी ३४ भारतीय भाषांमध्ये सुमारे १५,००० गाणी गायली आहेत. त्यांनी चित्रपटातील गीतांच्या बरोबरीनेच दूरचित्रवाणी मालिका, भक्तीसंगीत, पॉप संगीताचे अल्बम यासाठी गायन केले आहेत. दक्षिण भारतीय नसूनही दक्षिण भारतीय गाण्यासाठी राष्ट्रीय पारितोषिक त्यांना मिळाले आहे.


१९८२-१९९०
'''१९८२-१९९०'''


सरगम यांनी ‘कंकू पगली’ या गुजराथी चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. ‘रुस्तम’ या चित्रपटातील ‘दूर नाही रहना’ हे त्यांचे पहिले हिंदी ध्वनिमुद्रित चित्रपटगीत होते. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. १९८२ मध्ये ‘विधाता’ चित्रपटासाठी ‘सात सहेलिया’ हे त्यांनी गायिलेले पहिले प्रदर्शित झालेले हिंदी गीत ठरले. ‘तकदीर’, ‘पिघालात आसमान’,’राजतिलक’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘खुदगर्ज’, ‘खून भारी मांग’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. यानात्र त्यांनी अनु मलिक, आर.डी. बर्मन, आनंद-मिलिंद आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘जब कोई बात बिगड जाये’ (चित्रपट:जुर्म), ‘राधा बिना है किशन अकेला’ (चित्रपट: किशन कन्हैय्या), दरिया दिल चित्रपटातील गाण्यांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.
सरगम यांनी ‘कंकू पगली’ या गुजराथी चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. ‘रुस्तम’ या चित्रपटातील ‘दूर नाही रहना’ हे त्यांचे पहिले हिंदी ध्वनिमुद्रित चित्रपटगीत होते. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. १९८२ मध्ये ‘विधाता’ चित्रपटासाठी ‘सात सहेलिया’ हे त्यांनी गायिलेले पहिले प्रदर्शित झालेले हिंदी गीत ठरले. ‘तकदीर’, ‘पिघालात आसमान’,’राजतिलक’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘खुदगर्ज’, ‘खून भारी मांग’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. यानात्र त्यांनी अनु मलिक, आर.डी. बर्मन, आनंद-मिलिंद आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘जब कोई बात बिगड जाये’ (चित्रपट:जुर्म), ‘राधा बिना है किशन अकेला’ (चित्रपट: किशन कन्हैय्या), दरिया दिल चित्रपटातील गाण्यांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.


१९८९ मधील ‘त्रिदेव’ चित्रपटातील (संगीत दिग्दर्शक: कल्याणजी आनंदजी, विजू शहा) त्यांची गाणीसुद्धा गाजली.
१९८९ मधील ‘त्रिदेव’ चित्रपटातील (संगीत दिग्दर्शक: कल्याणजी आनंदजी, विजू शहा) त्यांची गाणीसुद्धा गाजली.

'''१९९०-२०००'''

या काळात त्यांनी नदीम-श्रवण, अन्नू मलिक, बाप्पी लाहीरी इ. संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

१९९२ मधील विश्वात्मा चित्रपटात त्यांनी गायन केले.

वॉटर चित्रपटासाठी त्यांनी ए. आर. रहमान यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायन केले.


== पुरस्कार ==
== पुरस्कार ==

२१:०१, ९ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

साधना घाणेकर

साधना सरगम
आयुष्य
जन्म मार्च ७, इ.स. १९६२
जन्म स्थान दाभोळ, महाराष्ट्र
संगीत साधना
गायन प्रकार चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत, गझल
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र पार्श्वगायन


साधना सरगम किंवा साधना घाणेकर (७ मार्च १९६९, दाभोळ) ही एक भारतीय मराठी पार्श्वगायिका आहे. हिने मराठी, तमिळ, तेलुगू, गुजराती, बंगाली आणि हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.


पार्श्वभूमी आणि सुरवातीचे शिक्षण

त्यांची आई नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका असल्यामुळे संगीताची पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. कल्याणजी-आनंदजी या संगीतकाराकांकडे संगीत संयोजक  म्हणून काम करणारे अनिल मोहिले यांनी साधना यांचा या संगीतकार जोडीशी परिचय करून दिला.  

साधना यांनी ‘पमपारारंपम बोले जीवन की सरगम’ या जे.पी. सिप्पी यांच्या ‘तृष्णा’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी १९७८ मध्ये कोरससाठी गायन केले. सवाई गंधर्व महोत्सवात सरगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गायन केले. वयाच्या सहाव्या वर्षी  ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ या वसंत देसाई यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या दूरदर्शनवरील गाण्याचे गायन त्यांनी केले.

त्यांना दहाव्या वर्षी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्याद्वारे त्यांनी सात वर्षे पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांनी वसंत देसाई यांचे लघुपट, लहान मुलांचे चित्रपट आणि अनेक कार्यक्रमांसाठी गायन केले. देसाई यांनी साधना यांच्या आईला सल्ला दिला की शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकाचे गायन त्या उत्तम प्रकरे करू शकतील.त्यांची आई नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका असल्यामुळे संगीताची पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. कल्याणजी-आनंदजी या संगीतकाराकांकडे संगीत संयोजक  म्हणून काम करणारे अनिल मोहिले यांनी साधना यांचा या संगीतकार जोडीशी परिचय करून दिला.  

साधना यांनी ‘पमपारारंपम बोले जीवन की सरगम’ या जे.पी. सिप्पी यांच्या ‘तृष्णा’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी १९७८ मध्ये कोरससाठी गायन केले. सवाई गंधर्व महोत्सवात सरगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गायन केले. वयाच्या सहाव्या वर्षी  ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ या वसंत देसाई यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या दूरदर्शनवरील गाण्याचे गायन त्यांनी केले.

त्यांना दहाव्या वर्षी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्याद्वारे त्यांनी सात वर्षे पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांनी वसंत देसाई यांचे लघुपट, लहान मुलांचे चित्रपट आणि अनेक कार्यक्रमांसाठी गायन केले. देसाई यांनी साधना यांच्या आईला सल्ला दिला की शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकाचे गायन त्या उत्तम प्रकारे करू शकतील.

कारकीर्द

सरगम यांनी १५६४ चित्रपटांमध्ये १९३८ हिंदी गाणी गायली आहेत तर ५०० तामिळ  चित्रपटांमध्ये १७११ गाणी गायली आहेत. त्यांनी १९९४-२०१५ या काळात २५०० बंगाली गीते गायली आहेत. त्यांनी मल्याळम भाषेत सुमारे ६००० गीते गायली आहेत. याशिवाय त्यांनी तमिळ, मराठी, ओरिया, कन्नड, गुजराथी, नेपाळी आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी ३४ भारतीय भाषांमध्ये सुमारे १५,००० गाणी गायली आहेत. त्यांनी चित्रपटातील गीतांच्या बरोबरीनेच दूरचित्रवाणी मालिका, भक्तीसंगीत, पॉप संगीताचे अल्बम यासाठी गायन केले आहेत. दक्षिण भारतीय नसूनही दक्षिण भारतीय गाण्यासाठी राष्ट्रीय पारितोषिक त्यांना मिळाले आहे.

१९८२-१९९०

सरगम यांनी ‘कंकू पगली’ या गुजराथी चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. ‘रुस्तम’ या चित्रपटातील ‘दूर नाही रहना’ हे त्यांचे पहिले हिंदी ध्वनिमुद्रित चित्रपटगीत होते. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. १९८२ मध्ये ‘विधाता’ चित्रपटासाठी ‘सात सहेलिया’ हे त्यांनी गायिलेले पहिले प्रदर्शित झालेले हिंदी गीत ठरले. ‘तकदीर’, ‘पिघालात आसमान’,’राजतिलक’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘खुदगर्ज’, ‘खून भारी मांग’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. यानात्र त्यांनी अनु मलिक, आर.डी. बर्मन, आनंद-मिलिंद आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘जब कोई बात बिगड जाये’ (चित्रपट:जुर्म), ‘राधा बिना है किशन अकेला’ (चित्रपट: किशन कन्हैय्या), दरिया दिल चित्रपटातील गाण्यांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.

१९८९ मधील ‘त्रिदेव’ चित्रपटातील (संगीत दिग्दर्शक: कल्याणजी आनंदजी, विजू शहा) त्यांची गाणीसुद्धा गाजली.

१९९०-२०००

या काळात त्यांनी नदीम-श्रवण, अन्नू मलिक, बाप्पी लाहीरी इ. संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

१९९२ मधील विश्वात्मा चित्रपटात त्यांनी गायन केले.

वॉटर चित्रपटासाठी त्यांनी ए. आर. रहमान यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायन केले.

पुरस्कार

बाह्य दुवे