"निवडणूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ८: ओळ ८:


लोकसभाच्या एकुण 543 सीटांपैकी विभिन्न राज्यातील वेगवेगळ्या संख्या मध्ये प्रतिनिधि निवडले जातात. तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा साठी ही वेगवेगळ्या संख्या मध्ये आमदार निवडले जातात.नगरीय निकाय निवडणूक याचे प्रबंध राज्य निर्वाचन आयोग करते आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याचे भारत निर्वाचन आयोगाच्या नियंत्रणात होतात ज्यात वयस्क मताधिकार प्राप्त मतदाता प्रत्यक्ष मतदानाद्वारे सांसद आणि आमदार निवडतात.
लोकसभाच्या एकुण 543 सीटांपैकी विभिन्न राज्यातील वेगवेगळ्या संख्या मध्ये प्रतिनिधि निवडले जातात. तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा साठी ही वेगवेगळ्या संख्या मध्ये आमदार निवडले जातात.नगरीय निकाय निवडणूक याचे प्रबंध राज्य निर्वाचन आयोग करते आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याचे भारत निर्वाचन आयोगाच्या नियंत्रणात होतात ज्यात वयस्क मताधिकार प्राप्त मतदाता प्रत्यक्ष मतदानाद्वारे सांसद आणि आमदार निवडतात.
लोकसभा आणि विधानसभा दोन्ही चा कार्यकाल पाच वर्ष असतो. यांचे निवडणूकांसाठी सर्वात पहिले निर्वाचन आयोग अधिसूचना जारी करते. अधिसूचना जारी झाल्यावर संपूर्ण निर्वाचन प्रक्रिया चे तीन भाग होतात- नामांकन, निर्वाचन आणि मतगणना. निर्वाचन ची अधिसूचना जारी झाल्यावर नामांकन पत्र दाखिल करण्साठी सात दिवसांचा वेळ मिळतो. त्या नंतर एक दिवस त्यांची छाननी साठी ठेवला जातो. यात अन्यान्य कारणांनी नामांकन पत्र रद्द पण करतात. तत्पश्चात दोन दिवस नाव परत घेण्यासाठी दिले जातात. कारण की ज्याना निवडणूक नाही लढवायची त्यांनी आवश्यक विचार विनिमय नंतर आपले नामांकन पत्र परत घेऊ शकते.1993 च्या विधानसभा निवडणुकीत आणि 1996 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विशिष्ट कारणांमुळे चार-चार दिवसांची मुदत दिली होती. परंतू सामान्यत: हे कार्य दोन दिवसात संपन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. कभी कभार किसी क्षेत्र में पुन: मतदान की स्थिति पैदा होने पर उसके लिए अलग से दिन तय किया जाता है। मतदान के लिए तय किये गए मतदान केंद्रों में मतदान का समय सामान्यत: सुबह 7 बजे से सायं 5 बजे तक रखा जाता है।
लोकसभा आणि विधानसभा दोन्ही चा कार्यकाल पाच वर्ष असतो. यांचे निवडणूकांसाठी सर्वात पहिले निर्वाचन आयोग अधिसूचना जारी करते. अधिसूचना जारी झाल्यावर संपूर्ण निर्वाचन प्रक्रिया चे तीन भाग होतात- नामांकन, निर्वाचन आणि मतगणना. निर्वाचन ची अधिसूचना जारी झाल्यावर नामांकन पत्र दाखिल करण्साठी सात दिवसांचा वेळ मिळतो. त्या नंतर एक दिवस त्यांची छाननी साठी ठेवला जातो. यात अन्यान्य कारणांनी नामांकन पत्र रद्द पण करतात. तत्पश्चात दोन दिवस नाव परत घेण्यासाठी दिले जातात. कारण की ज्याना निवडणूक नाही लढवायची त्यांनी आवश्यक विचार विनिमय नंतर आपले नामांकन पत्र परत घेऊ शकते.1993 च्या विधानसभा निवडणुकीत आणि 1996 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विशिष्ट कारणांमुळे चार-चार दिवसांची मुदत दिली होती. परंतू सामान्यत: हे कार्य दोन दिवसात संपन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. कधीकधी एकाद्या क्षेत्रात पुन्हा मतदानाची स्थिती झाली तर त्या साठी वेगळा दिवस ठरवला जातो. मतदानासाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ सामान्यत सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवली जाते.


इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आने के बाद मतगणना के लिए सामान्यत: एक दिन का समय रखा जाता है। मतगणना लगातार चलती है तथा इसके लिए विशिष्ट मतगणना केंद्र तय किए जाते हैं जिसमें मतदान केंद्रों के समान ही अनाधिकृत व्यक्तियों का प्रवेश वर्जित रहता है। सभी प्रत्याशियों, उनके प्रतिनिधियों तथा पत्रकारों आदि के लिए निर्वाचन अधिकारियों द्वारा प्रवेश पत्र जारी
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आल्यावर मतगणना साठी सामान्यत: एक दिवसाची कालावधी ठेवली जाते. मतगणना सातत्याने चालू असते या साठी विशिष्ट मतगणना केंद्र निश्चित करण्यात येते या मतदान केंद्रांवर अनाधिकृत व्यक्तिंचे प्रवेश वर्जित असते. सगळे प्रत्याशी, त्यांचे प्रतिनिधि आणि पत्रकार इत्यादींसाठी निर्वाचन अधिकारी द्वारे प्रवेश पत्र दिले जाते.


आधुनिक प्रतिनिधी लोकशाही प्रतिनिधी निवडून करण्यासाठी एक साधन म्हणून निवडणूक सार्वत्रिक वापर लोकशाही ज्यावरून प्रती केल्या जातात असा मूळ नमुना सराव, प्राचीन अथेन्स, निवडणूक, एक oligarchic संस्था मानले होते आणि बहुतांश राजकीय कार्यालये चिठया टाकण्याची क्रिया वापरून तृप्त झाले देखील वाटप म्हणून ओळखले जेथे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे , जे यांना चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. [3]
आधुनिक प्रतिनिधी लोकशाही प्रतिनिधी निवडून करण्यासाठी एक साधन म्हणून निवडणूक सार्वत्रिक वापर लोकशाही ज्यावरून प्रती केल्या जातात असा मूळ नमुना सराव, प्राचीन अथेन्स, निवडणूक, एक oligarchic संस्था मानले होते आणि बहुतांश राजकीय कार्यालये चिठया टाकण्याची क्रिया वापरून तृप्त झाले देखील वाटप म्हणून ओळखले जेथे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे , जे यांना चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. [3]

१६:००, २ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

निवडणूक लोकसंख्या सार्वजनिक पद धारण करण्यासाठी एक स्वतंत्र निवडतो ज्या द्वारे औपचारिक निर्णय प्रक्रिया आहे. [1] निवडणूक आधुनिक प्रतिनिधी लोकशाही 17 व्या शतकात पासून कायर्रत जे नेहमीच्या यंत्रणा केले आहे. [1] निवडणूक कधी कधी कार्यकारी आणि न्यायपालिका, आणि प्रादेशिक आणि स्थानिक सरकारी साठी, विधिमंडळात कार्यालये भरू शकता. ही प्रक्रिया स्वयंसेवी संघटना आणि कंपन्या करण्यासाठी क्लब, इतर अनेक खाजगी आणि व्यावसायिक संस्था मध्ये वापरली जाते. [2]

निवडणूक किंवा निर्वाचन (election), लोकशाही ची एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्या द्वारे जनता (लोक) अापल्या प्रतिनिधींना निवडते. निवडणूका द्वारे आधुनिक लोकतंत्र चे लोक आमदार(आणि कधी कधी न्यायपालिका आणि कार्यपालिका) या विभिन्न पदांवर निवडून येण्यासाठी व्यक्तिंना निवडतात. निवडणूकांद्वारे क्षेत्रीय आणि स्थानीय जागांसाठी ही व्यक्तिंची निवड होते.वस्तुतः निवडणूकांचा प्रयोग व्यापक स्तरावर होत आहे आणि हे खाजगी संस्था, क्लब, विश्वविद्यालय, धार्मिक संस्था, इत्यादी मध्ये पण प्रयुक्त होते. 

भारतीय लोकशाही ची निवडणूक प्रक्रिया भारतीय लोकतंत्रात निवडणूक प्रक्रिया चे वेगवेगळे स्तर आहे परंतू मुख्यत: संविधानात पूर्ण देशासाठी एक लोकसभा आणि वेगवेगळ्या राज्यांकरिता वेगळे विधानसभा चे प्रावधान आहे.

भारतीय संविधानाच्या भाग 15 मध्ये अनुच्छेद 324 ते अनुच्छेद 329 पर्यंत निर्वाचनाची व्याख्या केली आहे. अनुच्छेद 324 निर्वाचनांचे अधीक्षण, निदेशन आणि नियंत्रणाचे निर्वाचन आयोग मध्ये निहित आहे असे सांगितले आहे. संविधानात अनुच्छेद 324 मध्येच निर्वाचन आयोग ला निवडणूक संपन्न करण्यासाठी ची जबाबदारी दिली आहे. 1989 पर्यंत निर्वाचन आयोग केवळ एक सदस्यीय संगठन होते परंतू 16 अक्टूबर 1989 ला एक राष्ट्रपती अधिसूचना द्वारे दोन आणखी निर्वाचन आयुक्तांची नियुक्ति केली गेली.

लोकसभाच्या एकुण 543 सीटांपैकी विभिन्न राज्यातील वेगवेगळ्या संख्या मध्ये प्रतिनिधि निवडले जातात. तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा साठी ही वेगवेगळ्या संख्या मध्ये आमदार निवडले जातात.नगरीय निकाय निवडणूक याचे प्रबंध राज्य निर्वाचन आयोग करते आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याचे भारत निर्वाचन आयोगाच्या नियंत्रणात होतात ज्यात वयस्क मताधिकार प्राप्त मतदाता प्रत्यक्ष मतदानाद्वारे सांसद आणि आमदार निवडतात. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही चा कार्यकाल पाच वर्ष असतो. यांचे निवडणूकांसाठी सर्वात पहिले निर्वाचन आयोग अधिसूचना जारी करते. अधिसूचना जारी झाल्यावर संपूर्ण निर्वाचन प्रक्रिया चे तीन भाग होतात- नामांकन, निर्वाचन आणि मतगणना. निर्वाचन ची अधिसूचना जारी झाल्यावर नामांकन पत्र दाखिल करण्साठी सात दिवसांचा वेळ मिळतो. त्या नंतर एक दिवस त्यांची छाननी साठी ठेवला जातो. यात अन्यान्य कारणांनी नामांकन पत्र रद्द पण करतात. तत्पश्चात दोन दिवस नाव परत घेण्यासाठी दिले जातात. कारण की ज्याना निवडणूक नाही लढवायची त्यांनी आवश्यक विचार विनिमय नंतर आपले नामांकन पत्र परत घेऊ शकते.1993 च्या विधानसभा निवडणुकीत आणि 1996 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विशिष्ट कारणांमुळे चार-चार दिवसांची मुदत दिली होती. परंतू सामान्यत: हे कार्य दोन दिवसात संपन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. कधीकधी एकाद्या क्षेत्रात पुन्हा मतदानाची स्थिती झाली तर त्या साठी वेगळा दिवस ठरवला जातो. मतदानासाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ सामान्यत सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवली जाते.

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आल्यावर मतगणना साठी सामान्यत: एक दिवसाची कालावधी ठेवली जाते. मतगणना सातत्याने चालू असते या साठी विशिष्ट मतगणना केंद्र निश्चित करण्यात येते या मतदान केंद्रांवर अनाधिकृत व्यक्तिंचे प्रवेश वर्जित असते. सगळे प्रत्याशी, त्यांचे प्रतिनिधि आणि पत्रकार इत्यादींसाठी निर्वाचन अधिकारी द्वारे प्रवेश पत्र दिले जाते.

आधुनिक प्रतिनिधी लोकशाही प्रतिनिधी निवडून करण्यासाठी एक साधन म्हणून निवडणूक सार्वत्रिक वापर लोकशाही ज्यावरून प्रती केल्या जातात असा मूळ नमुना सराव, प्राचीन अथेन्स, निवडणूक, एक oligarchic संस्था मानले होते आणि बहुतांश राजकीय कार्यालये चिठया टाकण्याची क्रिया वापरून तृप्त झाले देखील वाटप म्हणून ओळखले जेथे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे , जे यांना चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. [3]

निवडणूक सुधारणा ते ठिकाण नाहीत जेथे गोरा निवडणूक प्रणाली ओळख, किंवा सौंदर्य किंवा विद्यमान प्रणाली परिणामकारकता वाढविणे प्रक्रिया वर्णन. निवडणुकीपुर्वी जनमताचे वारे कसे वाहत आहेत याचा केलेला शास्त्रशुदध अभ्यास परिणाम (विशेषतः भविष्यात परिणाम भाकीत दृष्टिने) निवडणूक संबंधित आकडेवारी अभ्यास आहे.

अर्थ निर्णय घेतला "निवडा किंवा निर्णय", आणि अशा referendums म्हणून मतपत्रिका कधी कधी इतर फॉर्म विशेषत: युनायटेड स्टेट्स मध्ये, निवडणूक म्हणून उल्लेखित आहेत.

निवडणुकीची मतपेटी