"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) Mali sachin laxman (चर्चा)यांची आवृत्ती 1654966 परतवली. खूणपताका: उलटविले |
V.narsikar (चर्चा | योगदान) Mali sachin laxman (चर्चा)यांची आवृत्ती 1654961 परतवली. खूणपताका: उलटविले |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते. |
भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते. |
||
भातापासून खीर पण बनवली जाते. यांचे उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात होते |
भातापासून खीर पण बनवली जाते. यांचे उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात होते |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
१८:४६, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्राच्या काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.
भात शिजतानाचे आधणाचे (गरम) पाणी काढतात, त्यास पेज असे म्हणतात. शिजलेला भात विविध स्वरुपात खाल्ला जातो. साधा भात हा वरण (डाळ), आमटी, सांबार, पातळ पालेभाजी, दूध, दही इ. बरोबर खाल्ला जातो. खिचडी, चित्रान्न, नारळी भात, पुलाव, बिर्याणी,मसाले भात, गोळाभात हे भाताचे प्रकार आहेत.
भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते.
भातापासून खीर पण बनवली जाते. यांचे उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात होते
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |