"बनारस हिंदू विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १: ओळ १:
'''बनारस हिंदू विद्यापीठ''' [[मध्य प्रदेश|उत्तर प्रदेश]]मधील [[वाराणसी]] शहरातील विद्यापीठ आहे. याला '''काशी विश्वविद्यालय''' किंवा '''बीएचयू''' नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा ''आयटी-बीएचयू'' नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये [[आयआयटी|आयआयटीचा]] दर्जा दिला गेल्यावर या शाखेला ''आयआयटी-बीएचयू'' असे नाव दिले गेले.
'''बनारस हिंदू विद्यापीठ''' [[मध्य प्रदेश|उत्तर प्रदेश]]मधील [[वाराणसी]] शहरातील विद्यापीठ आहे. याला '''काशी विश्वविद्यालय''' किंवा '''बीएचयू''' नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा ''आयटी-बीएचयू'' नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये [[आयआयटी|आयआयटीचा]] दर्जा दिला गेल्यावर या शाखेला ''आयआयटी-बीएचयू'' असे नाव दिले गेले.

19 60 च्या सुमारास हेडरबादच्या निजामने 1 लाख रुपये दान केले
1960 च्या सुमारास हेडरबादच्या निजामने 1 लाख रुपये दान केले. <ref>missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/</ref>


याची स्थापना १९१६ साली पंडित [[मदन मोहन मालवीय]] यांनी केली होती.
याची स्थापना १९१६ साली पंडित [[मदन मोहन मालवीय]] यांनी केली होती.



२०:००, ३१ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

बनारस हिंदू विद्यापीठ उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरातील विद्यापीठ आहे. याला काशी विश्वविद्यालय किंवा बीएचयू नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा आयटी-बीएचयू नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये आयआयटीचा दर्जा दिला गेल्यावर या शाखेला आयआयटी-बीएचयू असे नाव दिले गेले.

1960 च्या सुमारास हेडरबादच्या निजामने 1 लाख रुपये दान केले. [१]


याची स्थापना १९१६ साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती.

  1. ^ missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/