"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
चित्र जोडले
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २४: ओळ २४:
| पुरस्कार = [[भारतरत्न]]
| पुरस्कार = [[भारतरत्न]]
|}}
|}}
'''डॉ. राजेंद्र प्रसाद''' (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले राष्ट्रपती होते. व्यवसायाने वकील असलेले व [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झालेले राजेंद्र प्रसाद [[बिहार]] भागामधील प्रमुख नेते होते. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.
'''डॉ. राजेंद्र प्रसाद''' (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले राष्ट्रपती होते. व्यवसायाने वकील असलेले व [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झालेले राजेंद्र प्रसाद [[बिहार]] भागामधील प्रमुख नेते होते. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=डॉ. राजेंद्र प्रसाद घेत निम्मेच वेतन|दुवा=http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/|अॅक्सेसदिनांक=७ ऑगस्ट २०१८|प्रकाशक=लोकमत|दिनांक=९ जानेवारी २०१७}}</ref>


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

१६:१५, ७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

डॉ. राजेंद्र प्रसाद

कार्यकाळ
जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२[१]
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२)
मागील पदनिर्मिती
पुढील सर्वपल्ली राधाकृष्णन

जन्म डिसेंबर ३, इ.स. १८८४
जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)
मृत्यू फेब्रुवारी २८, इ.स. १९६३
पटना
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी राजवंशी देवी
व्यवसाय वकिली
धर्म हिंदू
पुरस्कार भारतरत्न

डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. व्यवसायाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.[२]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (हिंदी भाषेत) http://presidentofindia.nic.in/ph/former.html. २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/. ७ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

मागील:
भारतीय गवर्नर जनरल चक्रवर्थी राजागोपालाचारी
भारताचे राष्ट्रपती
जानेवारी २६, इ.स. १९५०मे १३, इ.स. १९६२
पुढील:
सर्वपल्ली राधाकृष्णन