"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Ullhas.kolhe (चर्चा | योगदान) चित्र जोडले |
Ullhas.kolhe (चर्चा | योगदान) संदर्भ जोडला खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
| पुरस्कार = [[भारतरत्न]] |
| पुरस्कार = [[भारतरत्न]] |
||
|}} |
|}} |
||
'''डॉ. राजेंद्र प्रसाद''' (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले राष्ट्रपती होते. व्यवसायाने वकील असलेले व [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झालेले राजेंद्र प्रसाद [[बिहार]] भागामधील प्रमुख नेते होते. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले. |
'''डॉ. राजेंद्र प्रसाद''' (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले राष्ट्रपती होते. व्यवसायाने वकील असलेले व [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झालेले राजेंद्र प्रसाद [[बिहार]] भागामधील प्रमुख नेते होते. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=डॉ. राजेंद्र प्रसाद घेत निम्मेच वेतन|दुवा=http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/|अॅक्सेसदिनांक=७ ऑगस्ट २०१८|प्रकाशक=लोकमत|दिनांक=९ जानेवारी २०१७}}</ref> |
||
== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
१६:१५, ७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
डॉ. राजेंद्र प्रसाद | |
भारताचे १ ले राष्ट्रपती
| |
---|---|
कार्यकाळ जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२[१] | |
पंतप्रधान | जवाहरलाल नेहरू |
उपराष्ट्रपती | सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२) |
मागील | पदनिर्मिती |
पुढील | सर्वपल्ली राधाकृष्णन |
जन्म | डिसेंबर ३, इ.स. १८८४ जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार) |
मृत्यू | फेब्रुवारी २८, इ.स. १९६३ पटना |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | राजवंशी देवी |
व्यवसाय | वकिली |
धर्म | हिंदू |
पुरस्कार | भारतरत्न |
डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. व्यवसायाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ (हिंदी भाषेत) http://presidentofindia.nic.in/ph/former.html. २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/. ७ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील: भारतीय गवर्नर जनरल चक्रवर्थी राजागोपालाचारी |
भारताचे राष्ट्रपती जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३, इ.स. १९६२ |
पुढील: सर्वपल्ली राधाकृष्णन |