जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळतात. तसेच हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश देणे उत्तम. लागवडीच्या वेळी अर्धे नत्र व लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी देतात. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी देतात. उन्हाळी हंगामांत ५ ते ६ दिवसांनी पाणी व हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी दिल्यास पुरते.
जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळतात.{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत= https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&oldid=1599221&action=compare&url=http%3A%2F%2Fmarathi.destatalk.com%2F%25E0%25A4%25AD%25E0%25A5%2587%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580-%25E0%25A4%25B2%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25A1%2F तसेच हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश देणे उत्तम. लागवडीच्या वेळी अर्धे नत्र व लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी देतात. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी देतात. उन्हाळी हंगामांत ५ ते ६ दिवसांनी पाणी व हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी दिल्यास पुरते.
गरजेनुसार निंदणी करून तणांचा बंदोबस्त करून पिकाला मातीची भर देतात. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून चर काढून घॆतात. लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर २ ते २.५ लिटर बासालीन साधारण ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो.
गरजेनुसार निंदणी करून तणांचा बंदोबस्त करून पिकाला मातीची भर देतात. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून चर काढून घॆतात. लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर २ ते २.५ लिटर बासालीन साधारण ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो.}}
===काढणी===
===काढणी===
१०:२१, १ जून २०१८ ची आवृत्ती
भेंडी (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro) ही एक फळभाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅलशियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असते. महाराष्ट्रामध भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्हाळी हंगामात पीक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्हाळयात भाज्यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.
प्रताधिकारित मजकूर शंका
खालील मजकूर प्रताधिकारित असल्याची, इतर संकेतस्थळांवरुन किंवा इतर स्रोतांतून जसाचा तसा नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केल्याची शंका आहे. याचा पुरावा किंवा संदर्भ दिलेला आहे (अहवाल पहा)
कॉपीव्हायो उपयोजनाचा अहवाल
https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1&turnitin=0 महाराष्ट्रात भेंडी पिकाच्या लागवडीखाली ५,३०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात केली जाते. पुणे, जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे - पाणी-९०%, प्रोटीन्स -१.९ %, तंतुमय पदार्थ - १.२%, मॅग्नेशियम - ०.४ %, फॉस्फरस - ०.०६%, पोटॅशियम - ०.१%, कार्बोहायड्रेट्स - ६.४%, फॅट्स - ०.२%, खनिजे - ०.७ %, कॅल्शियम - ०.०७%, लोह -०.००२%, सल्फर -०.०३%, जीवनसत्त्व 'अ' - ८८ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'क' - ०.००१, उष्मांक (कॅलरीज) -२२ % आहेत.
मजकूर
{{{मजकूर}}}
भेंडीची लागवड
प्रताधिकारित मजकूर शंका
खालील मजकूर प्रताधिकारित असल्याची, इतर संकेतस्थळांवरुन किंवा इतर स्रोतांतून जसाचा तसा नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केल्याची शंका आहे. याचा पुरावा किंवा संदर्भ दिलेला आहे (अहवाल पहा)
भेंडी लागवड खरीप (जून – जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी – फेब्रुवारी) हंगामात करतात. कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. निर्यातीसाठी सतत पुरवठा करण्याकरिता बी टप्प्या टप्प्यात १५ – २० दिवसाच्या अंतराने पेरतात.
हवामान
या पिकास
प्रताधिकारित मजकूर शंका
खालील मजकूर प्रताधिकारित असल्याची, इतर संकेतस्थळांवरुन किंवा इतर स्रोतांतून जसाचा तसा नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केल्याची शंका आहे. याचा पुरावा किंवा संदर्भ दिलेला आहे (अहवाल पहा)
जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळतात.
प्रताधिकारित मजकूर शंका
खालील मजकूर प्रताधिकारित असल्याची, इतर संकेतस्थळांवरुन किंवा इतर स्रोतांतून जसाचा तसा नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केल्याची शंका आहे. याचा पुरावा किंवा संदर्भ दिलेला आहे (अहवाल पहा)
खालील मजकूर प्रताधिकारित असल्याची, इतर संकेतस्थळांवरुन किंवा इतर स्रोतांतून जसाचा तसा नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केल्याची शंका आहे. याचा पुरावा किंवा संदर्भ दिलेला आहे (अहवाल पहा)
कॉपीव्हायो उपयोजनाचा अहवाल
बी लावल्यापासून ४० ते ४५ दिवसांत भेंडीला फुले येतात. फुले आल्यानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसापर्यंत भेंडीची जास्तीत जास्त लांबी, जाडी आणि वजन वाढते. त्या वेळीच त्याची एक दिवसाआड तोडणी करतात. तोडणी सकाळी केल्यास भेंडीचा ताजेपणा, रंग अन् तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवल्यस उत्तम.
मजकूर
{{{मजकूर}}}
भेंडीच्या जाती
प्रताधिकारित मजकूर शंका
खालील मजकूर प्रताधिकारित असल्याची, इतर संकेतस्थळांवरुन किंवा इतर स्रोतांतून जसाचा तसा नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केल्याची शंका आहे. याचा पुरावा किंवा संदर्भ दिलेला आहे (अहवाल पहा)
परभणी क्रांती - फळे व ८ ते १० सेमी लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य जात आहे.
अर्का अभय - अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
पुसा सावनी - ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसित झाली असून फळे १० ते १५ सेमी लांब असून झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा आढळून येते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.
मजकूर
{{{मजकूर}}}
फायदे
भेंडी सेवन केल्याने कॅन्सर होत नाही
भेडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते
डायबेटीज होण्याची शक्यता नसते
भेंडी अॅनिमियामध्ये फारच लाभदायक असते
पोटफुगी, बद्धकोष्ट, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.