"वर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Ullhas.kolhe (चर्चा | योगदान) लेखाचा विस्तार केला खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ २: | ओळ २: | ||
| नाव = वर्धा |
| नाव = वर्धा |
||
| स्थानिक = |
| स्थानिक = |
||
| चित्र = |
| चित्र = |
||
| चित्र_वर्णन = |
| चित्र_वर्णन = |
||
| ध्वज = |
| ध्वज = |
||
| चिन्ह = |
| चिन्ह = |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E |
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E |
||
}} |
}} |
||
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. |
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. १८६६ साली स्थापित झालेले हे शहर [[कापूस]] व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती. |
||
[[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते. |
[[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते. |
||
[[File:Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG|thumb|left|वर्ध्यामधील [[विश्वशांती स्तूप]]]] |
|||
==शिक्षण== |
==शिक्षण== |
||
वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे: |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग |
|||
* महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस |
|||
* रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर |
|||
==वाहतूक== |
==वाहतूक== |
||
[[File:Railway map of Wardha.jpg|thumb|left|वर्धा आणि त्याच्या जवळील रेल्वे स्थानकांचा नकाशा]] |
|||
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात. |
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात. |
||
[[वर्ग:वर्धा जिल्हा]] |
[[वर्ग:वर्धा जिल्हा]] |
१३:४३, २६ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
वर्धा | |
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | वर्धा जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७६७ फूट (२३४ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,०६,४४४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. १८६६ साली स्थापित झालेले हे शहर कापूस व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती.
सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते.
शिक्षण
वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:
- महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा - हे हिंदी भाषेचे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय आहे.
- बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
- महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
- रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर
वाहतूक
भारतीय रेल्वेचे वर्धा रेल्वे स्थानक हे हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व कोलकात्याकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-नागपूर व दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग जुळतात.