"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Changing to standardized template.
ओळ ९: ओळ ९:
| क्रम=[[भारत]]ाचे १ ले [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]]
| क्रम=[[भारत]]ाचे १ ले [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]]
| कार्यकाळ_आरंभ=[[जानेवारी २६]], [[इ.स. १९५०]]
| कार्यकाळ_आरंभ=[[जानेवारी २६]], [[इ.स. १९५०]]
| कार्यकाळ_समाप्ती=[[मे १३]] [[इ.स. १९६२]]<ref>{{cite websantosh | url=http://presidentofindia.nic.in/ph/former.html | title=भारत के पूर्व राष्ट्रपति | accessdate=२६ नोव्हेंबर २०१३ | language=हिंदी}}</ref>
| कार्यकाळ_समाप्ती=[[मे १३]] [[इ.स. १९६२]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://presidentofindia.nic.in/ph/former.html | title=भारत के पूर्व राष्ट्रपति | accessdate=२६ नोव्हेंबर २०१३ | language=हिंदी}}</ref>
| उपराष्ट्रपती=[[सर्वपल्ली राधाकृष्णन]] (१९५२-१९६२)
| उपराष्ट्रपती=[[सर्वपल्ली राधाकृष्णन]] (१९५२-१९६२)
| पंतप्रधान = [[जवाहरलाल नेहरू]]
| पंतप्रधान = [[जवाहरलाल नेहरू]]

१६:२८, ९ मार्च २०१८ ची आवृत्ती

डॉ. राजेंद्र प्रसाद

कार्यकाळ
जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२[१]
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२)
मागील पदनिर्मिती
पुढील सर्वपल्ली राधाकृष्णन

जन्म डिसेंबर ३, इ.स. १८८४
जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)
मृत्यू फेब्रुवारी २८, इ.स. १९६३
पटना
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी राजवंशी देवी
धर्म हिंदू

डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

मागील:
भारतीय गवर्नर जनरल चक्रवर्थी राजागोपालाचारी
भारताचे राष्ट्रपती
जानेवारी २६, इ.स. १९५०मे १३, इ.स. १९६२
पुढील:
सर्वपल्ली राधाकृष्णन