"पानशेत धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छो added Category:पश्चिम घाट using HotCat |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
[[वर्ग:महाराष्ट्रातील धरणे]] |
[[वर्ग:महाराष्ट्रातील धरणे]] |
||
[[वर्ग:पुणे जिल्हा]] |
[[वर्ग:पुणे जिल्हा]] |
||
[[वर्ग:पश्चिम घाट]] |
१५:३०, १ जुलै २०१६ ची आवृत्ती
पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेस अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे.
पानशेत पूर
१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भाप्रवेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |