"वसंत व्याख्यानमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो संदर्भ
ओळ १: ओळ १:
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 'वक्तृत्वोत्तेजक सभेची' पुण्यात स्थापना केली. वक्तृत्वोत्तेजक सभा १८७५ सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत [[टिळक स्मारक मंदिरात]] 'वसंत व्याख्यानमाला' आयोजित करते. या व्याख्यानमालेला तब्बल १४० वर्षांची प्रदीर्घ परंपरा<ref>http://dnasyndication.com/dna/dna_english_news_and_features/Vasant-Vyakhyanmala-kicks-off-in-the-city%3Cbr%3E/DNPUN68006</ref> आणि प्रतिष्ठा आहे.या व्याख्यानमालेत आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ,राजकारण,समाजकारण,कला,क्रीडा व इतर अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित, मान्यवर, तज्ञ मंडळींचं व्याख्यान होत असतं.वसंत व्याख्यानमाला पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू मानली जाते. [[जवाहरलाल नेहरू]], [[सुभाषचंद्र बोस]], [[वि. दा. सावरकर]],[[अटलबिहारी वाजपेयी]],[[शरद पवार]], [[बाळासाहेब ठाकरे]], [[बॅ.नाथ पै]],[[डॉ.राजेंद्र सिंह]],बलराज साहनी, [[श्रीराम लागू]], [[डॉ.जब्बार पटेल]], कुमार केतकर, विद्याधर गोखले, भारतकुमार राऊत,[[डॉ.रघुनाथ माशेलकर]],डॉ. अरुण निगवेकर, [[डॉ.नरेंद्र जाधव]], अनिल अवचट, [[डॉ.नरेंद्र दाभोळकर]], [[अण्णा हजारे]],पी. सी. अलेक्झांडर, डॉ. शंकरदयाळ शर्मा, [[डॉ.सदानंद मोरे]],अविनाश धर्माधिकारी, असीम सरोदे, हमीद दाभोळकर, [[पाशा पटेल]],[[सुबोध भावे]],[[सुहास पळशीकर]] इत्यादी अनेक मान्यवरांनी वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांचे पुष्प गोवले आहेत<ref>http://www.swatantranagrik.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/</ref>.वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष श्री.[[दीपक जयंतराव टिळक]] हे आहेत.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 'वक्तृत्वोत्तेजक सभेची' पुण्यात स्थापना केली. वक्तृत्वोत्तेजक सभा १८७५ सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत [[टिळक स्मारक मंदिरात]] 'वसंत व्याख्यानमाला' आयोजित करते. या व्याख्यानमालेला तब्बल १४० वर्षांची प्रदीर्घ परंपरा<ref>http://dnasyndication.com/dna/dna_english_news_and_features/Vasant-Vyakhyanmala-kicks-off-in-the-city%3Cbr%3E/DNPUN68006</ref> आणि प्रतिष्ठा आहे.या व्याख्यानमालेत आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ,राजकारण,समाजकारण,कला,क्रीडा व इतर अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित, मान्यवर, तज्ञ मंडळींचं व्याख्यान होत असतं.वसंत व्याख्यानमाला पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू मानली जाते. [[जवाहरलाल नेहरू]], [[सुभाषचंद्र बोस]], [[वि. दा. सावरकर]],[[अटलबिहारी वाजपेयी]],[[शरद पवार]], [[बाळासाहेब ठाकरे]], [[बॅ.नाथ पै]],[[डॉ.राजेंद्र सिंह]],बलराज साहनी, [[श्रीराम लागू]], [[डॉ.जब्बार पटेल]], कुमार केतकर, विद्याधर गोखले, भारतकुमार राऊत,[[डॉ.रघुनाथ माशेलकर]],डॉ. अरुण निगवेकर, [[डॉ.नरेंद्र जाधव]], अनिल अवचट, [[डॉ.नरेंद्र दाभोळकर]], [[अण्णा हजारे]],पी. सी. अलेक्झांडर, डॉ. शंकरदयाळ शर्मा, [[डॉ.सदानंद मोरे]],अविनाश धर्माधिकारी, असीम सरोदे, हमीद दाभोळकर, [[पाशा पटेल]],[[सुबोध भावे]],[[सुहास पळशीकर]] इत्यादी अनेक मान्यवरांनी वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांचे पुष्प गोवले आहेत<ref>http://www.swatantranagrik.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/</ref>.वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष श्री.[[दीपक जयंतराव टिळक]] हे आहेत.

== संदर्भ ==

१३:४६, ९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 'वक्तृत्वोत्तेजक सभेची' पुण्यात स्थापना केली. वक्तृत्वोत्तेजक सभा १८७५ सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत टिळक स्मारक मंदिरात 'वसंत व्याख्यानमाला' आयोजित करते. या व्याख्यानमालेला तब्बल १४० वर्षांची प्रदीर्घ परंपरा[१] आणि प्रतिष्ठा आहे.या व्याख्यानमालेत आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ,राजकारण,समाजकारण,कला,क्रीडा व इतर अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित, मान्यवर, तज्ञ मंडळींचं व्याख्यान होत असतं.वसंत व्याख्यानमाला पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू मानली जाते. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वि. दा. सावरकर,अटलबिहारी वाजपेयी,शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, बॅ.नाथ पै,डॉ.राजेंद्र सिंह,बलराज साहनी, श्रीराम लागू, डॉ.जब्बार पटेल, कुमार केतकर, विद्याधर गोखले, भारतकुमार राऊत,डॉ.रघुनाथ माशेलकर,डॉ. अरुण निगवेकर, डॉ.नरेंद्र जाधव, अनिल अवचट, डॉ.नरेंद्र दाभोळकर, अण्णा हजारे,पी. सी. अलेक्झांडर, डॉ. शंकरदयाळ शर्मा, डॉ.सदानंद मोरे,अविनाश धर्माधिकारी, असीम सरोदे, हमीद दाभोळकर, पाशा पटेल,सुबोध भावे,सुहास पळशीकर इत्यादी अनेक मान्यवरांनी वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांचे पुष्प गोवले आहेत[२].वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष श्री.दीपक जयंतराव टिळक हे आहेत.

संदर्भ

  1. ^ http://dnasyndication.com/dna/dna_english_news_and_features/Vasant-Vyakhyanmala-kicks-off-in-the-city%3Cbr%3E/DNPUN68006
  2. ^ http://www.swatantranagrik.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/