"बनारसीदास खरगसेन जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ३: ओळ ३:
[[वर्ग:हिंदी कवी]]
[[वर्ग:हिंदी कवी]]
[[वर्ग:इ.स. १५८६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १५८६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६४३ मधील मृत्यू]]

१८:४७, २७ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

बनारसीदास (किंवा बनारसीदास जैन; जन्म: १५८६, जौनपुर, उत्तर प्रदेश; मृत्यू १६४३) एक भारतीय कवी होते. ते एक श्रीमल जैन व्यापारी होते. त्यांनी भारतीय साहित्यातील पहिले आत्मचरित्र लिहीले. ते अर्धकथानक या नावाखाली प्रसिध्द झाले. अर्धकथानक हिंदीच्या ब्रज बोलीत काव्यरूपात लिहीलेले आहे. अर्धकथानकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.