"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
पाणि घालुन शिजवलेल्ल्या तांदुळास भात असे म्हणतात.महाराष्ट्राच्या काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदुळ या अर्थाने पण होतो.महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण,तसेच भंडारा,चंद्र्पुर,गडचिरोली हे प्रमुख तांदुळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे. |
पाणि घालुन शिजवलेल्ल्या तांदुळास भात असे म्हणतात.महाराष्ट्राच्या काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदुळ या अर्थाने पण होतो.महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण,तसेच भंडारा,चंद्र्पुर,गडचिरोली हे प्रमुख तांदुळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे. |
||
भात शिजताना चे आधाणाचे(गरम) पाणि काढतात त्यास [[पेज]]असे म्हणतात.शिजलेला भात विवीध स्वरुपात खाल्ला जातो. [[खिचडी]],[[चित्रान्न]],[[साखर। नारळी भात]],[[पुलाव]],[[बिर्याणी]], हे भाताचे प्रकार आहेत. |
|||
१८:३४, २७ नोव्हेंबर २००५ ची आवृत्ती
पाणि घालुन शिजवलेल्ल्या तांदुळास भात असे म्हणतात.महाराष्ट्राच्या काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदुळ या अर्थाने पण होतो.महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण,तसेच भंडारा,चंद्र्पुर,गडचिरोली हे प्रमुख तांदुळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.
भात शिजताना चे आधाणाचे(गरम) पाणि काढतात त्यास पेजअसे म्हणतात.शिजलेला भात विवीध स्वरुपात खाल्ला जातो. खिचडी,चित्रान्न,साखर। नारळी भात,पुलाव,बिर्याणी, हे भाताचे प्रकार आहेत.