"बीरेंद्रकुमार भट्टाचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९९७ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
}}
}}


'''{{लेखनाव}}''' (जन्म - [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९२४]] मृत्यू - [[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९९७]]) हे साहित्यिक होते.
'''{{लेखनाव}}''' (जन्म - [[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १९२४]] मृत्यू - [[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९९७]]) हे साहित्यिक होते.


== कार्यकाल ==
इ.स. १९४६ ते इ.स. १९४८ या कालावधीत बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांनी 'दैनिक असमिया'चे उपसंपादक म्हणून काम केले. इ.स. १९४९ ते इ.स. १९५३ या काळात बर्माच्या सीमेलगतच्या एका गावात शिक्षक म्हणून नोकरी केली. इ.स. १९५४ ते इ.स. १९६३ या काळात 'रामधेनू'चे संपादक व इ.स. १९६४ ते इ.स. १९६७ पर्यंत 'नवयुग'चे संपादक म्हणूनही काम पाहिले.
== पुरस्कार आणि सन्मान ==
== पुरस्कार आणि सन्मान ==
* 'मृत्यंजय' या कादंबरीसाठी [[ज्ञानपीठ पुरस्कार]]
* 'मृत्यंजय' या कादंबरीसाठी [[ज्ञानपीठ पुरस्कार]]

२२:२०, १ मे २०१३ ची आवृत्ती

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य
जन्म नाव बीरेंद्रकुमार भट्टाचार्य
जन्म १४ ऑक्टोबर, इ.स. १९२४
मृत्यू ६ ऑगस्ट, इ.स. १९९७
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य (जन्म - १४ ऑक्टोबर, इ.स. १९२४ मृत्यू - ६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे साहित्यिक होते.

कार्यकाल

इ.स. १९४६ ते इ.स. १९४८ या कालावधीत बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांनी 'दैनिक असमिया'चे उपसंपादक म्हणून काम केले. इ.स. १९४९ ते इ.स. १९५३ या काळात बर्माच्या सीमेलगतच्या एका गावात शिक्षक म्हणून नोकरी केली. इ.स. १९५४ ते इ.स. १९६३ या काळात 'रामधेनू'चे संपादक व इ.स. १९६४ ते इ.स. १९६७ पर्यंत 'नवयुग'चे संपादक म्हणूनही काम पाहिले.

पुरस्कार आणि सन्मान