"उद्धवगीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भ... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते. मूळ स्रोतातील १३८७ श्लोकांचा संक्षेप ८२७ ओव्यांमध्ये भास्कराने केला आहे. श्रीकृष्ण-उद्धव संवाद असा या पद्याचा स्वरूपविशेष आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वैराग्यज्ञानभक्ती यांचे रहस्य सांगितले आहे त्याचे निरुपण करण्यासाठी हा ग्रंथ रचला गेला आहे. उद्धव-श्रीकृष्ण भक्ती, विरह याची उत्कट प्रतीती यात येते. [[शिशुपाळवध]] या पद्यात शृंगाराचे मेळे जमविणारा कवीच इथे शांतरस आणतो. |
महानुभावांच्या [[साती ग्रंथ|साती ग्रंथांपैकी]] एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते. मूळ स्रोतातील १३८७ श्लोकांचा संक्षेप ८२७ ओव्यांमध्ये भास्कराने केला आहे. श्रीकृष्ण-उद्धव संवाद असा या पद्याचा स्वरूपविशेष आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वैराग्यज्ञानभक्ती यांचे रहस्य सांगितले आहे त्याचे निरुपण करण्यासाठी हा ग्रंथ रचला गेला आहे. उद्धव-श्रीकृष्ण भक्ती, विरह याची उत्कट प्रतीती यात येते. [[शिशुपाळवध]] या पद्यात शृंगाराचे मेळे जमविणारा कवीच इथे शांतरस आणतो. |
११:२५, ६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते. मूळ स्रोतातील १३८७ श्लोकांचा संक्षेप ८२७ ओव्यांमध्ये भास्कराने केला आहे. श्रीकृष्ण-उद्धव संवाद असा या पद्याचा स्वरूपविशेष आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वैराग्यज्ञानभक्ती यांचे रहस्य सांगितले आहे त्याचे निरुपण करण्यासाठी हा ग्रंथ रचला गेला आहे. उद्धव-श्रीकृष्ण भक्ती, विरह याची उत्कट प्रतीती यात येते. शिशुपाळवध या पद्यात शृंगाराचे मेळे जमविणारा कवीच इथे शांतरस आणतो.