"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:


==इतिहास व पार्श्वभूमी==
==इतिहास व पार्श्वभूमी==
१ जानेवारी २०१८ रोजी [[पंढरपूर]] येथे झालेल्या "धनगर समाज मेळाव्यात" सर्वानुमते या आघाडीला "वंचित बहुजन आघाडी" असे नाव सर्वप्रथम देण्यात आले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते, त्यानंतर अनेक शोषित, वंचित असलेले आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी झाल्या. जून २०१८ मध्ये, [[लक्ष्मण माने]], हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या [[प्रकाश आंबेडकर]] यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' अधिकृतपणे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms|शीर्षक=आता आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी|दिनांक=2018-06-20|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी [[सोलापूर|सोलापूरात]] झाली होती, ज्याला मोठा लोकप्रतिसाद मिळाला. त्यानंतर एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार [[इम्तियाज जलिल]] यांनी एमआयएम ला या आघाडीतत सहभागी करण्यासाठी त्यांनी एमआयएम चे अध्यक्ष व खासदार [[असादुद्दीन ओवैसी]] यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहिर केले आणि [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|एमआयएम]] पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला. या आघाडी मार्फत महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress|शीर्षक=महाराष्ट्र: प्रकाश अंबेडकर और ओवैसी का गठबंधन, कांग्रेस का नुकसान?|संकेतस्थळ=The Quint Hindi|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरूवातीला [[शेतकरी]], [[कामगार]], [[युवक]], [[आरक्षण]] अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात ''सत्ता संपादन मेळावे'' घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/</ref>
१ जानेवारी २०१८ रोजी [[पंढरपूर]] येथे झालेल्या "धनगर समाज मेळाव्यात" सर्वानुमते या आघाडीला "वंचित बहुजन आघाडी" असे नाव सर्वप्रथम देण्यात आले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते, त्यानंतर अनेक शोषित, वंचित असलेले आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी झाल्या. बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.<ref>https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168/amp</ref> जून २०१८ मध्ये, [[लक्ष्मण माने]], हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या [[प्रकाश आंबेडकर]] यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' अधिकृतपणे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms|शीर्षक=आता आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी|दिनांक=2018-06-20|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी [[सोलापूर|सोलापूरात]] झाली होती, ज्याला मोठा लोकप्रतिसाद मिळाला. त्यानंतर एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार [[इम्तियाज जलिल]] यांनी एमआयएम ला या आघाडीतत सहभागी करण्यासाठी त्यांनी एमआयएम चे अध्यक्ष व खासदार [[असादुद्दीन ओवैसी]] यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहिर केले आणि [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|एमआयएम]] पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला. या आघाडी मार्फत महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress|शीर्षक=महाराष्ट्र: प्रकाश अंबेडकर और ओवैसी का गठबंधन, कांग्रेस का नुकसान?|संकेतस्थळ=The Quint Hindi|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरूवातीला [[शेतकरी]], [[कामगार]], [[युवक]], [[आरक्षण]] अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात ''सत्ता संपादन मेळावे'' घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/</ref>


२३ फेब्रुवारी २०१९ रोजी [[मुंबई]] येथील [[शिवाजी पार्क]]वर वंचित बहुजन आघाडीची ''ओबीसी आरक्षण परीषद'' झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, [[ईस्ट इंडियन]] [[आदिवासी]] यांची २०० गावठाने आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठान हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्क वरील या सभेला लोकांचा मोठा प्रसिसाद होता, तसेच [[शिवसेना|शिवसेनेच्या]] दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.<ref>https://lokmat.news18.com/mumbai/prakash-ambedkar-rally-in-mumbai-344459.html</ref> या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरी सुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी [[धनगर]], [[माळी]], भटके, [[ओबीसी]], छोटे ओबीसी व [[मुसलमान]] अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/aurangabad-news/ashok-chavan-help-prakash-ambedkar-1851287/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीला चार जागा|दिनांक=2019-03-04|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-loksabha-election-2019-maharashtra-bahujan-vanchit-aghadi-prakash-ambedkar-declares-no-aliiance-to-congress-and-fight-independently-loksabha-election-dlpg-1751764.html|शीर्षक=लोकसभा चुनाव 2019: प्रकाश आंबेडकर बोले- महाराष्ट्र में कांग्रेस के साथ नहीं करेंगे गठबंधन– News18 हिंदी|दिनांक=2019-03-12|संकेतस्थळ=News18 India|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref>
२३ फेब्रुवारी २०१९ रोजी [[मुंबई]] येथील [[शिवाजी पार्क]]वर वंचित बहुजन आघाडीची ''ओबीसी आरक्षण परीषद'' झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, [[ईस्ट इंडियन]] [[आदिवासी]] यांची २०० गावठाने आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठान हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्क वरील या सभेला लोकांचा मोठा प्रसिसाद होता, तसेच [[शिवसेना|शिवसेनेच्या]] दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.<ref>https://lokmat.news18.com/mumbai/prakash-ambedkar-rally-in-mumbai-344459.html</ref> या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरी सुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी [[धनगर]], [[माळी]], भटके, [[ओबीसी]], छोटे ओबीसी व [[मुसलमान]] अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/aurangabad-news/ashok-chavan-help-prakash-ambedkar-1851287/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीला चार जागा|दिनांक=2019-03-04|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-loksabha-election-2019-maharashtra-bahujan-vanchit-aghadi-prakash-ambedkar-declares-no-aliiance-to-congress-and-fight-independently-loksabha-election-dlpg-1751764.html|शीर्षक=लोकसभा चुनाव 2019: प्रकाश आंबेडकर बोले- महाराष्ट्र में कांग्रेस के साथ नहीं करेंगे गठबंधन– News18 हिंदी|दिनांक=2019-03-12|संकेतस्थळ=News18 India|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref>

२३:५०, १४ मार्च २०१९ ची आवृत्ती

वंचित बहुजन आघाडी ही सन २०१८ मध्ये स्थापित भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या काही राजकीय पक्षांची आघाडी आहे.[१] भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या मोठ्या दोन पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा बहुजन वंचित आघाडीत सहभागी झालेले आहेत.[२] भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी असून त्यांनी अनेक जागांवरील उमेदवारांची नावेही घोषित केली आहेत.[३]

विभिन्नलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.[४][५] तसेच पक्षाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे कार्य करीत आहेत.[६]

इतिहास व पार्श्वभूमी

१ जानेवारी २०१८ रोजी पंढरपूर येथे झालेल्या "धनगर समाज मेळाव्यात" सर्वानुमते या आघाडीला "वंचित बहुजन आघाडी" असे नाव सर्वप्रथम देण्यात आले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते, त्यानंतर अनेक शोषित, वंचित असलेले आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी झाल्या. बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.[७] जून २०१८ मध्ये, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' अधिकृतपणे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली.[८] वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापूरात झाली होती, ज्याला मोठा लोकप्रतिसाद मिळाला. त्यानंतर एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलिल यांनी एमआयएम ला या आघाडीतत सहभागी करण्यासाठी त्यांनी एमआयएम चे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहिर केले आणि एमआयएम पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला. या आघाडी मार्फत महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहेत.[९] आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरूवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.[१०]

२३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परीषद झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी यांची २०० गावठाने आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठान हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्क वरील या सभेला लोकांचा मोठा प्रसिसाद होता, तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.[११] या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरी सुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, ओबीसी, छोटे ओबीसी व मुसलमान अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.[१२] "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.[१३]

लोकसत्ताचे सहसंपादक मधु कांबळे यांच्या मतानुसार, "वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लोकसभेवर निवडून येतील की नाही, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर अशा मतदारसंघांमध्ये नक्कीच प्रभाव पाडतील." तसेच त्यांनी असे निरीक्षणही नोंदवले की, "मुंबईतही ईशान्य, दक्षिण-मध्य आणि उत्तर-पश्चिम या तीन मतदारसंघांमध्ये दलित आणि मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात."[१४]

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://m.jagran.com/elections/lok-sabha-prakash-ambedkar-front-to-contest-all-48-lok-sabha-seats-in-maharashtra-19037696.html
  3. ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-bjp-shivsena-will-get-advantage-in-loksabha-election-2019-after-prakash-ambedkar-break-alliance-hope-with-congress-dlpg-1753129.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/ahmadnagar/location-third-party-deprived-bahujan-frontier-sheik/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/transgender-social-activist-and-poet-disha-pinky-shaikh-has-been-appointed-as-the-state-spokesperson-of-the-vanchit-bahujan-aaghadi/articleshow/68129797.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/strengthen-the-deprived-bahujan-alliance/articleshow/66800325.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168/amp
  8. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ The Quint Hindi (इंग्रजी भाषेत) https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/
  11. ^ https://lokmat.news18.com/mumbai/prakash-ambedkar-rally-in-mumbai-344459.html
  12. ^ Loksatta https://www.loksatta.com/aurangabad-news/ashok-chavan-help-prakash-ambedkar-1851287/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-loksabha-election-2019-maharashtra-bahujan-vanchit-aghadi-prakash-ambedkar-declares-no-aliiance-to-congress-and-fight-independently-loksabha-election-dlpg-1751764.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ टिल्लू, रोहन (2019-03-10). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-47514003. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे