"महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १: ओळ १:
'''महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद''', (एमएनएलयू औरंगाबाद, एमएनएलयूए) हे [[औरंगाबाद]] येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून [[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई]] आणि [[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर]] या दोन विद्यापीठांनंतर महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे तिसरे आणि अंतिम विद्यापीठ आहे. भारतातील हे २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती [[रंजन गोगोई]] आहेत, जे भारताच्या [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयाचे]] [[भारताचे सरन्यायाधीश|सरन्यायाधीश]] आहेत, आणि कुलगुरू एस. सूर्य प्रकाश आहेत.
'''महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद''', (एमएनएलयू औरंगाबाद, एमएनएलयूए) हे [[औरंगाबाद]] येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून [[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई]] आणि [[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर]] या दोन विद्यापीठांनंतर महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे तिसरे आणि अंतिम विद्यापीठ आहे. भारतातील हे २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती [[रंजन गोगोई]] आहेत, जे भारताच्या [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयाचे]] [[भारताचे सरन्यायाधीश|सरन्यायाधीश]] आहेत, आणि कुलगुरू एस. सूर्य प्रकाश आहेत.
==हे सुद्धा पहा==
* [[महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
* [[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}


[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:विधी विद्यापीठे]]
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील निर्मिती]]
[[वर्ग:औरंगाबाद]]

२३:१५, २७ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद, (एमएनएलयू औरंगाबाद, एमएनएलयूए) हे औरंगाबाद येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर या दोन विद्यापीठांनंतर महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे तिसरे आणि अंतिम विद्यापीठ आहे. भारतातील हे २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती रंजन गोगोई आहेत, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, आणि कुलगुरू एस. सूर्य प्रकाश आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ