"भीम आर्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भीम आर्मी''' किंवा '''आंबेडकर आर्मी''' ही भारतातील एक सामाजिक संघटना आहे. २३ जुलै २०१५ रोजी [[चंद्रशेखर आझाद (रावण)]] यांनी या संघटनेची स्थापना केली व ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेत अनुसूचित जातींच्या तरुणांचा सहभाग असून, ही संघटना उत्तरेकडील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.<ref>https://indianexpress.com/article/what-is/what-is-the-bhim-army-5171341/</ref> [[अनुसूचित जाती]]च्या लोकांवर ([[दलित]]ांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध भीम आर्मी कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली.<ref>https://www.loksatta.com/pune-news/bhim-army-chandrashekhar-azad-plans-mahasabha-to-mark-battle-of-bhima-koregaon-anniversary-30-december-1793386/lite/</ref>
'''भीम आर्मी''' किंवा '''आंबेडकर आर्मी''' ही भारतातील एक सामाजिक संघटना आहे. २३ जुलै २०१५ रोजी [[चंद्रशेखर आझाद (रावण)]] यांनी या संघटनेची स्थापना केली व ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेत अनुसूचित जातींच्या तरुणांचा सहभाग असून, ही संघटना उत्तरेकडील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/what-is/what-is-the-bhim-army-5171341/|शीर्षक=What is the Bhim Army?|date=2018-05-18|work=The Indian Express|access-date=2018-11-24|language=en-US}}</ref> [[अनुसूचित जाती]]च्या लोकांवर ([[दलित]]ांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध भीम आर्मी कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/bhim-army-chandrashekhar-azad-plans-mahasabha-to-mark-battle-of-bhima-koregaon-anniversary-30-december-1793386/lite/|शीर्षक=चलो पुणे! 'भीम आर्मी'ची ३० डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभा|date=2018-11-22|work=Loksatta|access-date=2018-11-24|language=mr-IN}}</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

२०:११, २४ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

भीम आर्मी किंवा आंबेडकर आर्मी ही भारतातील एक सामाजिक संघटना आहे. २३ जुलै २०१५ रोजी चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी या संघटनेची स्थापना केली व ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेत अनुसूचित जातींच्या तरुणांचा सहभाग असून, ही संघटना उत्तरेकडील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.[१] अनुसूचित जातीच्या लोकांवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरूद्ध भीम आर्मी कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली.[२]

संदर्भ

  1. ^ The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-05-18 https://indianexpress.com/article/what-is/what-is-the-bhim-army-5171341/. 2018-11-24 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Loksatta. 2018-11-22 https://www.loksatta.com/pune-news/bhim-army-chandrashekhar-azad-plans-mahasabha-to-mark-battle-of-bhima-koregaon-anniversary-30-december-1793386/lite/. 2018-11-24 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)