"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
| website = |
| website = |
||
}} |
}} |
||
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार''' हा [[महाराष्ट्र सरकार]]द्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती]], विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना पुरस्कार देण्यात येतो. २ एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण’ असे करण्यात आले आहे.<ref>http://www.mumbaitarunbharat.in/Encyc/2016/8/17/samajik-nyaya-v-vishesh-sahya-vibhag</ref> राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना २०१७-१८ साठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे, यादव सीताराम तामगाडगे, केशव गोरोबा कांबळे, पंडित केरबा सूर्यवंशी, माजीद गफूरसाब मोमीन, भीमराव नागराव हत्तीअंबिरे, साहेबराव कामाजीराव कांबळे, सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर) आणि शंकर चन्नापा वीटकर या मराठवाड्यातील व्यक्तींचा समावेश आहे. <ref>http://m.lokmat.com/topics/dr-babasaheb-ambedkar/news/page/2/</ref> |
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार''' हा [[महाराष्ट्र सरकार]]द्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती]], विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना पुरस्कार देण्यात येतो. २ एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण’ असे करण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mumbaitarunbharat.in/Encyc/2016/8/17/samajik-nyaya-v-vishesh-sahya-vibhag|title=http://www.mumbaitarunbharat.in/Encyc/2016/8/17/samajik-nyaya-v-vishesh-sahya-vibhag|website=www.mumbaitarunbharat.in|access-date=2018-05-14}}</ref> राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना २०१७-१८ साठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे, यादव सीताराम तामगाडगे, केशव गोरोबा कांबळे, पंडित केरबा सूर्यवंशी, माजीद गफूरसाब मोमीन, भीमराव नागराव हत्तीअंबिरे, साहेबराव कामाजीराव कांबळे, सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर) आणि शंकर चन्नापा वीटकर या मराठवाड्यातील व्यक्तींचा समावेश आहे. <ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/topics/dr-babasaheb-ambedkar/news/page/2/|title=News{{!}} Latest News in Marathi {{!}} Live Updates in Marathi {{!}} Lokmat.com|work=http://www.lokmat.com|access-date=2018-05-14}}</ref> |
||
== लाभाचे स्वरुप == |
== लाभाचे स्वरुप == |
२२:३७, १४ मे २०१८ ची आवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार | |
---|---|
प्रयोजन | सामाजिक क्षेत्रातील योगदान |
देश | भारत |
प्रदानकर्ता | महाराष्ट्र शासन |
प्रथम पुरस्कार | १९७१-७२ |
शेवटचा पुरस्कार | २०१७-१८ |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना पुरस्कार देण्यात येतो. २ एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण’ असे करण्यात आले आहे.[१] राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना २०१७-१८ साठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे, यादव सीताराम तामगाडगे, केशव गोरोबा कांबळे, पंडित केरबा सूर्यवंशी, माजीद गफूरसाब मोमीन, भीमराव नागराव हत्तीअंबिरे, साहेबराव कामाजीराव कांबळे, सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर) आणि शंकर चन्नापा वीटकर या मराठवाड्यातील व्यक्तींचा समावेश आहे. [२]
लाभाचे स्वरुप
पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - आंबेडकर जयंती रोजी प्रदान करण्यात येतो.
हेही पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
- संत रविदास पुरस्कार
- कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
- व्यसनमुक्ती पुरस्कार
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "http://www.mumbaitarunbharat.in/Encyc/2016/8/17/samajik-nyaya-v-vishesh-sahya-vibhag". www.mumbaitarunbharat.in. 2018-05-14 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य) - ^ "News| Latest News in Marathi | Live Updates in Marathi | Lokmat.com". http://www.lokmat.com. 2018-05-14 रोजी पाहिले. External link in
|work=
(सहाय्य)