"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:
| align="left" | '''घटना'''
| align="left" | '''घटना'''
|-
|-
| align="left" |
| align="left" | १४ एप्रिल
| align="left" | १४ एप्रिल
| align="left" | १८९१
| align="left" | १८९१
ओळ १५: ओळ १६:
| align="left" | [[मध्यप्रदेश]]ातील '[[महू]]' गावी जन्म.
| align="left" | [[मध्यप्रदेश]]ातील '[[महू]]' गावी जन्म.
|-
|-
| align="left" |
| align="left" |
| align="left" |
| align="left" | १८९६
| align="left" | १८९६
ओळ २०: ओळ २२:
| align="left" | आई, [[भीमाबाई रामजी सकपाळ|भिमाईचे]] निधन
| align="left" | आई, [[भीमाबाई रामजी सकपाळ|भिमाईचे]] निधन
|-
|-
| align="left" |
| align="left" | ७ नोव्हेंबर
| align="left" | ७ नोव्हेंबर
| align="left" | १९००
| align="left" | १९००
ओळ २५: ओळ २८:
| align="left" | [[सातारा|साताऱ्याच्या]] सरकारी शाळेत (आजचे [[प्रतापसिंह हायस्कूल]]) १ल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश.
| align="left" | [[सातारा|साताऱ्याच्या]] सरकारी शाळेत (आजचे [[प्रतापसिंह हायस्कूल]]) १ल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश.
|-
|-
| align="left" |
| align="left" |
| align="left" | नोव्हेंबर
| align="left" | नोव्हेंबर
| rowspan="2" align="left" | १९०४
| rowspan="2" align="left" | १९०४
ओळ ३०: ओळ ३५:
| align="left" | इयत्ता ४ थी उतीर्ण.
| align="left" | इयत्ता ४ थी उतीर्ण.
|-
|-
| align="left" |
| align="left" | डिसेंबर
| align="left" | डिसेंबर
|
|
| align="left" | एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश
| align="left" | एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश
|-
|-
| align="left" |
| align="left" | एप्रिल
| align="left" | एप्रिल
| align="left" | १९०६
| align="left" | १९०६
ओळ ३९: ओळ ४६:
| align="left" | ९ वर्षीय [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांच्याशी विवाह.
| align="left" | ९ वर्षीय [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांच्याशी विवाह.
|-
|-
| align="left" |
| align="left" |
| align="left" |
| align="left" | १९०७
| align="left" | १९०७
ओळ ४४: ओळ ५२:
| align="left" | ७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा पास. केळुस्कर गुरूजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" हे पुस्तक भेट.
| align="left" | ७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा पास. केळुस्कर गुरूजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" हे पुस्तक भेट.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ३ जानेवारी
| align="left" | ३ जानेवारी
| rowspan="3" align="left" | १९०८
| rowspan="3" align="left" | १९०८
ओळ ४९: ओळ ५८:
| align="left" | एलफिन्स्टन महाविद्यालयात ([[मुंबई विद्यापीठ]]) प्रवेश
| align="left" | एलफिन्स्टन महाविद्यालयात ([[मुंबई विद्यापीठ]]) प्रवेश
|-
|-
| align="left" |
| align="left" |
| align="left" |
|
|
| align="left" | ‘‘भगवान बुद्धांचे चरित्र’’ हे पुस्तक वाचून [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माकडे]] पहिल्यांदा आकर्षीत
| align="left" | ‘‘भगवान बुद्धांचे चरित्र’’ हे पुस्तक वाचून [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माकडे]] पहिल्यांदा आकर्षीत
|-
|-
| align="left" |
| align="left" | ८ एप्रिल
| align="left" | ८ एप्रिल
|
|
| align="left" | रमाबाईंशी विवाह.
| align="left" | रमाबाईंशी विवाह.
|-
|-
| align="left" |
| align="left" | १२ डिसेंबर
| align="left" | १२ डिसेंबर
| align="left" | १९१२
| align="left" | १९१२
ओळ ६२: ओळ ७४:
| align="left" | मुलगा [[यशवंत भीमराव आंबेडकर|यशवंत]] यांचा जन्म झाला.
| align="left" | मुलगा [[यशवंत भीमराव आंबेडकर|यशवंत]] यांचा जन्म झाला.
|-
|-
| align="left" |
| align="left" | जानेवारी
| align="left" | जानेवारी
| rowspan="4" align="left" | १९१३
| rowspan="4" align="left" | १९१३
ओळ ६७: ओळ ८०:
| align="left" | '''बी.ए.''' ची परीक्षा [[मुंबई विद्यापीठ]]ातून पास झाले. (पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
| align="left" | '''बी.ए.''' ची परीक्षा [[मुंबई विद्यापीठ]]ातून पास झाले. (पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
|-
|-
| align="left" |
| align="left" | २ फेब्रुवारी
| align="left" | २ फेब्रुवारी
|
|
| align="left" | वडील रामजी आंबेडकर यांचे निधन
| align="left" | वडील रामजी आंबेडकर यांचे निधन
|-
|-
| align="left" |
| align="left" | एप्रिल
| align="left" | एप्रिल
|
|
| align="left" | बडोदा नरेश [[सयाजीराव गायकवाड]] यांनी अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांची निवड केली
| align="left" | बडोदा नरेश [[सयाजीराव गायकवाड]] यांनी अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांची निवड केली
|-
|-
| align="left" |
| align="left" | २० जुलै
| align="left" | २० जुलै
|
|
| align="left" | न्यूयार्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश
| align="left" | न्यूयार्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश
|-
|-
| align="left" |
| align="left" |
| align="left" |
| align="left" | १९१४
| align="left" | १९१४
ओळ ८४: ओळ १०१:
| align="left" | अमेरीकेत [[लाला लजपतराय]] यांचेशी भेट
| align="left" | अमेरीकेत [[लाला लजपतराय]] यांचेशी भेट
|-
|-
| align="left" |
| align="left" | २ जून
| align="left" | २ जून
| align="left" | १९१५
| align="left" | १९१५
ओळ ८९: ओळ १०७:
| align="left" | “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून '''एम.ए.''' ची पदवी मिळवली. प्रमुख विषय [[अर्थशास्त्र]] होता समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र व राज्यशास्त्र हे अन्य विषय
| align="left" | “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून '''एम.ए.''' ची पदवी मिळवली. प्रमुख विषय [[अर्थशास्त्र]] होता समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र व राज्यशास्त्र हे अन्य विषय
|-
|-
| align="left" |
| align="left" | जून
| align="left" | जून
| align="left" | १९१६
| align="left" | १९१६
ओळ ९४: ओळ ११३:
| align="left" | “नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया –अ हिस्टॉरिकल ॲन्ड ॲनॅलिटिकल स्टडी “ हा प्रबंध [[कोलंबिया विद्यापीठ]] ने स्वीकारून '''पीएच.डी.''' पदवी प्रदान केली. लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना.
| align="left" | “नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया –अ हिस्टॉरिकल ॲन्ड ॲनॅलिटिकल स्टडी “ हा प्रबंध [[कोलंबिया विद्यापीठ]] ने स्वीकारून '''पीएच.डी.''' पदवी प्रदान केली. लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ९ मे
| align="left" | ९ मे
| align="left" | १९१९
| align="left" | १९१९
ओळ ९९: ओळ ११९:
| align="left" | प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार मध्ये ''कास्ट इन इंडिया'' हा वैचारिक प्रबंध वाचला
| align="left" | प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार मध्ये ''कास्ट इन इंडिया'' हा वैचारिक प्रबंध वाचला
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑक्टोबर
| align="left" | ऑक्टोबर
| align="left" | १९१६
| align="left" | १९१६
ओळ १०४: ओळ १२५:
| align="left" | अर्थशास्त्रच्या अभ्यासासाठी “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्स” या संस्थेत प्रवेश मिळाला.
| align="left" | अर्थशास्त्रच्या अभ्यासासाठी “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्स” या संस्थेत प्रवेश मिळाला.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ११ नोव्हेंबर
| align="left" | ११ नोव्हेंबर
| rowspan="2" align="left" | १९१६
| rowspan="2" align="left" | १९१६
ओळ १०९: ओळ १३१:
| align="left" | कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश.
| align="left" | कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश.
|-
|-
| align="left" |
| align="left" | जून
| align="left" | जून
|
|
| align="left" | बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परत.
| align="left" | बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परत.
|-
|-
| align="left" |
| align="left" | सप्टेंबर
| align="left" | सप्टेंबर
| align="left" | १९१७
| align="left" | १९१७
ओळ ११८: ओळ १४२:
| align="left" | बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले.
| align="left" | बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले.
|-
|-
| align="left" |
| align="left" |
| align="left" |
| rowspan="2" align="left" | १९१८
| rowspan="2" align="left" | १९१८
ओळ १२३: ओळ १४८:
| align="left" | साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
| align="left" | साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
|-
|-
| align="left" |
| align="left" | १० नोव्हेंबर
| align="left" | १० नोव्हेंबर
|
|
| align="left" | [[मुंबई]]तील सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
| align="left" | [[मुंबई]]तील सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
|-
|-
| align="left" |
| align="left" | १६ जानेवारी
| align="left" | १६ जानेवारी
| align="left" | इ.स. १९१९
| align="left" | इ.स. १९१९
ओळ १३२: ओळ १५९:
| align="left" | ‘[[महार]]’ या टोपण नावाने [[दि टाईम्स ऑफ इंडिया]] मध्ये लिखाण
| align="left" | ‘[[महार]]’ या टोपण नावाने [[दि टाईम्स ऑफ इंडिया]] मध्ये लिखाण
|-
|-
| align="left" |
| align="left" | ३१ जानेवारी
| align="left" | ३१ जानेवारी
| rowspan="5" align="left" | इ.स. १९२०
| rowspan="5" align="left" | इ.स. १९२०
ओळ १३७: ओळ १६५:
| align="left" | साप्ताहिक [[मूकनायक]] सुरू केले
| align="left" | साप्ताहिक [[मूकनायक]] सुरू केले
|-
|-
| align="left" |
| align="left" | मार्च २१
| align="left" | मार्च २१
|
|
| align="left" | माणगाव, कोल्हापूर संस्थान येथे [[शाहू महाराज]] अध्यक्षपदी असलेल्या [[अस्पृश्य]] परिषदेत भाषण
| align="left" | माणगाव, कोल्हापूर संस्थान येथे [[शाहू महाराज]] अध्यक्षपदी असलेल्या [[अस्पृश्य]] परिषदेत भाषण
|-
|-
| align="left" |
| align="left" | मे
| align="left" | मे
|
|
| align="left" | शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले.
| align="left" | शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ५ जुलै
| align="left" | ५ जुलै
|
|
| align="left" |प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण.
| align="left" |प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण.
|-
|-
| align="left" |
| align="left" |
| align="left" |
|
|
| align="left" | [[बर्टाड रसेल]] यांनी “प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन” या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित केले.
| align="left" | [[बर्टाड रसेल]] यांनी “प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन” या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित केले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | एप्रिल
| align="left" | एप्रिल
| rowspan="2" align="left" | १९२१
| rowspan="2" align="left" | १९२१
ओळ १५८: ओळ १९१:
| align="left" | “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व” या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.
| align="left" | “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व” या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | जून
| align="left" | जून
|
|
| align="left" | लंडन विद्यापीठाने त्यांना “प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया” या प्रबंधाला '''एम.एस्सी.''' ([[अर्थशास्त्र]]) ही पदवी प्रदान केली.
| align="left" | लंडन विद्यापीठाने त्यांना “प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया” या प्रबंधाला '''एम.एस्सी.''' ([[अर्थशास्त्र]]) ही पदवी प्रदान केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | एप्रिल
| align="left" | एप्रिल
| rowspan="3" align="left" | इ.स. १९२२
| rowspan="3" align="left" | इ.स. १९२२
ओळ १६७: ओळ २०२:
| align="left" | उच्च शिक्षणासाठी [[जर्मनी]]तील [[बॉन विद्यापीठ]]ामध्ये गेले.
| align="left" | उच्च शिक्षणासाठी [[जर्मनी]]तील [[बॉन विद्यापीठ]]ामध्ये गेले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | २८ जून
| align="left" | २८ जून
|
|
| align="left" | ग्रेज इन विद्यापीठाने '''बार-ॲट-लॉ''' (बॅरिस्टर ॲट लॉ) पदवी प्रदान केली.
| align="left" | ग्रेज इन विद्यापीठाने '''बार-ॲट-लॉ''' (बॅरिस्टर ॲट लॉ) पदवी प्रदान केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑक्टोंबर
| align="left" | ऑक्टोंबर
|
|
| align="left" | लंडन विद्यापीठात “दी प्रोब्लेम ऑफ रुपी” हा '''डी.एससी''' प्रबंध सादर केला .
| align="left" | लंडन विद्यापीठात “दी प्रोब्लेम ऑफ रुपी” हा '''डी.एससी''' प्रबंध सादर केला .
|-
|-
| align="left" |
| align="left" | एप्रिल
| align="left" | एप्रिल
| rowspan="3" align="left" | इ.स.१९२३
| rowspan="3" align="left" | इ.स.१९२३
ओळ १८०: ओळ २१८:
| align="left" | जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन पूर्ण केले व भारतात परतले.
| align="left" | जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन पूर्ण केले व भारतात परतले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑगस्ट ४
| align="left" | ऑगस्ट ४
|
|
| align="left" | बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने [[एस. के.बोले]] यांनी मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.
| align="left" | बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने [[एस. के.बोले]] यांनी मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | नोव्हेंबर
| align="left" | नोव्हेंबर
|
|
| align="left" | लंडन विद्यापीठाने '''डी.एससी.''' प्रदान केली.
| align="left" | लंडन विद्यापीठाने '''डी.एससी.''' प्रदान केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | [[जुलै २०]]
| align="left" | [[जुलै २०]]
| align="left" | इ.स.१९२४
| align="left" | इ.स.१९२४
ओळ १९३: ओळ २३४:
| align="left" | मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका बैठकीत [[बहिष्कृत हितकारिणी सभा]] स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
| align="left" | मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका बैठकीत [[बहिष्कृत हितकारिणी सभा]] स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ४ जानेवारी
| align="left" | ४ जानेवारी
| rowspan="3" align="left" | इ.स. १९२५
| rowspan="3" align="left" | इ.स. १९२५
ओळ १९८: ओळ २४०:
| align="left" | उच्च शाळांत शिकणार्‍या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी [[सोलापूर]]मध्ये वसतिगृह सुरु केले.
| align="left" | उच्च शाळांत शिकणार्‍या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी [[सोलापूर]]मध्ये वसतिगृह सुरु केले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | १५ डिसेंबर
| align="left" | १५ डिसेंबर
|
|
| align="left" | हिल्ट यंगच्या अध्यक्षेसाठी(?) आलेल्या रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.
| align="left" | हिल्ट यंगच्या अध्यक्षेसाठी(?) आलेल्या रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | डिसेंबर
| align="left" | डिसेंबर
|
|
| align="left" |
| align="left" |
|-
|-
| align="left" |
| align="left" | जानेवारी
| align="left" | जानेवारी
| rowspan="10" align="left" | इ.स.१९२७
| rowspan="10" align="left" | इ.स.१९२७
ओळ २११: ओळ २५६:
| align="left" | मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलवर नियुक्ती केली.
| align="left" | मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलवर नियुक्ती केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | १ जानेवारी
| align="left" | १ जानेवारी
|
|
| align="left" | [[भिमा कोरेगांव]]च्या विजय स्तंभाला भेट दिली. [[महार]] सैनिकांना वंदन केले.
| align="left" | [[भिमा कोरेगांव]]च्या विजय स्तंभाला भेट दिली. [[महार]] सैनिकांना वंदन केले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | मार्च
| align="left" | मार्च
|
|
| align="left" | डॉ. आंबेडकरांनी [[समता सैनिक दल]ाची स्थापना केली.
| align="left" | डॉ. आंबेडकरांनी [[समता सैनिक दल]ाची स्थापना केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | १९-२० मार्च
| align="left" | १९-२० मार्च
|
|
| align="left" | डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला प्रस्थापित करण्यासाठी [[चवदार तळे]] [[महाड सत्याग्रह]] केला. दि. २० ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन केले.
| align="left" | डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला प्रस्थापित करण्यासाठी [[चवदार तळे]] [[महाड सत्याग्रह]] केला. दि. २० ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन केले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ३ एप्रिल
| align="left" | ३ एप्रिल
|
|
| align="left" | डॉ. आंबेडकरांनी पाक्षिक ‘[[बहिष्कृत भारत]]’ सुरु केले. याचे संपादक स्वत: बाबासाहेब होते.
| align="left" | डॉ. आंबेडकरांनी पाक्षिक ‘[[बहिष्कृत भारत]]’ सुरु केले. याचे संपादक स्वत: बाबासाहेब होते.
|-
|-
| align="left" |
| align="left" | एप्रिल ३
| align="left" | एप्रिल ३
|
|
| align="left" | [[बहिष्कृत भारत]] नावाचे मराठी पाक्षिक सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली.
| align="left" | [[बहिष्कृत भारत]] नावाचे मराठी पाक्षिक सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ३ मे
| align="left" | ३ मे
|
|
| align="left" | [[कल्याण]] जवळील बदलापुर गावांत आयोजित [[शिवाजी जयंती]] समारोह त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.
| align="left" | [[कल्याण]] जवळील बदलापुर गावांत आयोजित [[शिवाजी जयंती]] समारोह त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ८ जून
| align="left" | ८ जून
|
|
| align="left" | डॉ. आंबेडकरांच्या ‘इवोल्युशन ऑफ प्रोविन्सयल फायनन्स इन ब्रिटिश इंडिया’ या प्रबंधासाठी [[कोलंबिया विद्यापीठ]]ाने त्यांना [[डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी]] (पीएच.डी.) पदवी विधिवत (व अधिकृतपणे) प्रदान केली.
| align="left" | डॉ. आंबेडकरांच्या ‘इवोल्युशन ऑफ प्रोविन्सयल फायनन्स इन ब्रिटिश इंडिया’ या प्रबंधासाठी [[कोलंबिया विद्यापीठ]]ाने त्यांना [[डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी]] (पीएच.डी.) पदवी विधिवत (व अधिकृतपणे) प्रदान केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | [[ऑगस्ट ४]]
| align="left" | [[ऑगस्ट ४]]
|
|
| align="left" | महाड नगरपालिकेने इ.स.१९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.
| align="left" | महाड नगरपालिकेने इ.स.१९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.
|-
|-
| align="left" |
| align="left" | सप्टेंबर
| align="left" | सप्टेंबर
|
|
| align="left" | [[समाज समता संघ]] स्थापन केला.
| align="left" | [[समाज समता संघ]] स्थापन केला.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑगस्ट
| align="left" | ऑगस्ट
| align="left" | इ.स.१९२८
| align="left" | इ.स.१९२८
ओळ २५२: ओळ ३०७:
| align="left" | बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला एक मागण्याचा खलिता सादर केला व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.
| align="left" | बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला एक मागण्याचा खलिता सादर केला व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ३ मार्च
| align="left" | ३ मार्च
| rowspan="2" align="left" | इ.स. १९३०
| rowspan="2" align="left" | इ.स. १९३०
ओळ २५७: ओळ ३१३:
| align="left" | नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरु राहिले.
| align="left" | नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरु राहिले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | १७ ते २१ नोव्हेंबर
| align="left" | १७ ते २१ नोव्हेंबर
|
|
| align="left" | लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर केला.
| align="left" | लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर केला.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑगस्ट १४
| align="left" | ऑगस्ट १४
| align="left" | इ.स.१९३१
| align="left" | इ.स.१९३१
ओळ २६६: ओळ ३२४:
| align="left" | मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट.
| align="left" | मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट.
|-
|-
| align="left" |
| align="left" | २० ऑगस्ट
| align="left" | २० ऑगस्ट
| rowspan="2" align="left" | इ.स.१९३२
| rowspan="2" align="left" | इ.स.१९३२
ओळ २७१: ओळ ३३०:
| align="left" | भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला. ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.
| align="left" | भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला. ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.
|-
|-
| align="left" |
| align="left" | २४ सप्टेंबर
| align="left" | २४ सप्टेंबर
|
|
| align="left" | पुणे करारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली.
| align="left" | पुणे करारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" |
| align="left" |
| align="left" | इ.स.१९३४
| align="left" | इ.स.१९३४
ओळ २८०: ओळ ३४१:
| align="left" | परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
| align="left" | परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
|-
|-
| align="left" |
| align="left" | मे २६
| align="left" | मे २६
| rowspan="3" align="left" | इ.स.१९३५
| rowspan="3" align="left" | इ.स.१९३५
ओळ २८५: ओळ ३४७:
| align="left" | [[रमाई भीमराव आंबेडकर|रमाई]] यांचे निधन
| align="left" | [[रमाई भीमराव आंबेडकर|रमाई]] यांचे निधन
|-
|-
| align="left" |
| align="left" | जून १
| align="left" | जून १
|
|
| align="left" | डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या प्राचार्य पदी नेमणूक.
| align="left" | डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या प्राचार्य पदी नेमणूक.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑक्टोबर १३
| align="left" | ऑक्टोबर १३
|
|
| align="left" | [[येवला]], येथे धर्मांतराची घोषणा
| align="left" | [[येवला]], येथे धर्मांतराची घोषणा
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑगस्ट
| align="left" | ऑगस्ट
| align="left" | इ.स.१९३६
| align="left" | इ.स.१९३६
ओळ २९८: ओळ ३६३:
| align="left" | “स्वतंत्र मजूर पक्ष” नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
| align="left" | “स्वतंत्र मजूर पक्ष” नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | मार्च १८
| align="left" | मार्च १८
| align="left" | इ.स.१९३७
| align="left" | इ.स.१९३७
ओळ ३०३: ओळ ३६९:
| align="left" | मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या,दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल अस्पृशांच्या बाजूने दिला.
| align="left" | मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या,दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल अस्पृशांच्या बाजूने दिला.
|-
|-
| align="left" |
| align="left" | डिसेंबर
| align="left" | डिसेंबर
| align="left" | इ.स.१९४०
| align="left" | इ.स.१९४०
ओळ ३०८: ओळ ३७५:
| align="left" | थॉट्स आॅन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
| align="left" | थॉट्स आॅन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
|-
|-
| align="left" |
| align="left" | जुलै १८
| align="left" | जुलै १८
| rowspan="2" align="left" | इ.स.१९४२
| rowspan="2" align="left" | इ.स.१९४२
ओळ ३१३: ओळ ३८१:
| align="left" | आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची [[नागपूर]] येथे स्थापना.
| align="left" | आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची [[नागपूर]] येथे स्थापना.
|-
|-
| align="left" |
| align="left" | जुलै २०
| align="left" | जुलै २०
|
|
| align="left" | व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडलावर मजूर खात्याच्या मंत्री म्हणून नेमणूक.
| align="left" | व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडलावर मजूर खात्याच्या मंत्री म्हणून नेमणूक.
|-
|-
| align="left" |
| align="left" | जून
| align="left" | जून
| rowspan="2" align="left" | इ.स.१९४५
| rowspan="2" align="left" | इ.स.१९४५
ओळ ३२२: ओळ ३९२:
| align="left" | “व्हॉट काँग्रेस ॲन्ड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल” या ग्रंथाचे प्रकाशन
| align="left" | “व्हॉट काँग्रेस ॲन्ड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल” या ग्रंथाचे प्रकाशन
|-
|-
| align="left" |
| align="left" | जून २०
| align="left" | जून २०
|
|
| align="left" | डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत दी पीपल्स एजुकेशन सोसायटी तर्फे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
| align="left" | डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत दी पीपल्स एजुकेशन सोसायटी तर्फे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑक्टोबर
| align="left" | ऑक्टोबर
| align="left" | इ.स.१९४६
| align="left" | इ.स.१९४६
ओळ ३३१: ओळ ४०३:
| align="left" | “हू वेअर दी शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. डॉ.आंबेडकर बंगालमधून घटनासमितीवर निवडून गेले.
| align="left" | “हू वेअर दी शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. डॉ.आंबेडकर बंगालमधून घटनासमितीवर निवडून गेले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑगस्ट २९
| align="left" | ऑगस्ट २९
| align="left" | इ.स.१९४७
| align="left" | इ.स.१९४७
ओळ ३३६: ओळ ४०९:
| align="left" | स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी नियुक्ती
| align="left" | स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी नियुक्ती
|-
|-
| align="left" |
| align="left" | फेब्रुवारी
| align="left" | फेब्रुवारी
| rowspan="3" align="left" | इ.स.१९४८
| rowspan="3" align="left" | इ.स.१९४८
ओळ ३४१: ओळ ४१५:
| align="left" | घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण.
| align="left" | घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण.
|-
|-
| align="left" |
| align="left" | एप्रिल १५
| align="left" | एप्रिल १५
|
|
| align="left" | डॉ.शारदा कबीर यांच्याशी नवी दिल्ली येथे विवाह.
| align="left" | डॉ.शारदा कबीर यांच्याशी नवी दिल्ली येथे विवाह.
|-
|-
| align="left" |
| align="left" | नोव्हेंबर ४
| align="left" | नोव्हेंबर ४
|
|
| align="left" | डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.
| align="left" | डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.
|-
|-
| align="left" |
| align="left" | सप्टेंबर १
| align="left" | सप्टेंबर १
| align="left" | इ.स.१९५०
| align="left" | इ.स.१९५०
ओळ ३५४: ओळ ४३१:
| align="left" | मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसवण्यात आली.
| align="left" | मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसवण्यात आली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | फेब्रुवारी ५
| align="left" | फेब्रुवारी ५
| rowspan="3" align="left" | इ.स.१९५१
| rowspan="3" align="left" | इ.स.१९५१
ओळ ३५९: ओळ ४३७:
| align="left" | भारतीय संसदेपुढे हिंदू कोड बील मांडले.
| align="left" | भारतीय संसदेपुढे हिंदू कोड बील मांडले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | जुलै
| align="left" | जुलै
|
|
| align="left" | भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
| align="left" | भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
|-
|-
| align="left" |
| align="left" | सप्टेंबर २७
| align="left" | सप्टेंबर २७
|
|
| align="left" | मंत्रीमंडळातील पदाचा राजीनामा, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड.
| align="left" | मंत्रीमंडळातील पदाचा राजीनामा, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड.
|-
|-
| align="left" |
| align="left" | जून ५
| align="left" | जून ५
| align="left" | इ.स.१९५२
| align="left" | इ.स.१९५२
ओळ ३७२: ओळ ४५३:
| align="left" | कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ(एल एल डी) ही पदवी प्रदान केली.
| align="left" | कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ(एल एल डी) ही पदवी प्रदान केली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | जानेवारी १२
| align="left" | जानेवारी १२
| align="left" | इ.स.१९५३
| align="left" | इ.स.१९५३
ओळ ३७७: ओळ ४५९:
| align="left" | हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर(डी.लिट) ही पदवी प्रदान केली .
| align="left" | हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर(डी.लिट) ही पदवी प्रदान केली .
|-
|-
| align="left" |
| align="left" | डिसेंबर
| align="left" | डिसेंबर
| align="left" | इ.स.१९५४
| align="left" | इ.स.१९५४
ओळ ३८२: ओळ ४६५:
| align="left" | ब्रम्हदेशातील रंगून येथे भरलेल्या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभाग.
| align="left" | ब्रम्हदेशातील रंगून येथे भरलेल्या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभाग.
|-
|-
| align="left" |
| align="left" | मे
| align="left" | मे
| rowspan="6" align="left" | इ.स.१९५६
| rowspan="6" align="left" | इ.स.१९५६
ओळ ३८७: ओळ ४७१:
| align="left" | बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक सुरू केले
| align="left" | बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक सुरू केले
|-
|-
| align="left" |
| align="left" | जून
| align="left" | जून
|
|
| align="left" | पीपल्स एजुकेशन सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले.
| align="left" | पीपल्स एजुकेशन सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑक्टोबर १४
| align="left" | ऑक्टोबर १४
|
|
| align="left" | नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या कडून बौद्ध धम्म दीक्षा;बौद्ध धम्म स्विकार केला.
| align="left" | नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या कडून बौद्ध धम्म दीक्षा;बौद्ध धम्म स्विकार केला.
|-
|-
| align="left" |
| align="left" | ऑक्टोबर १५
| align="left" | ऑक्टोबर १५
|
|
| align="left" | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा दिली.
| align="left" | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा दिली.
|-
|-
| align="left" |
| align="left" | नोव्हेंबर
| align="left" | नोव्हेंबर
|
|
| align="left" | नेपाल येथील [[काठमांडू]] येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला.तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले.
| align="left" | नेपाल येथील [[काठमांडू]] येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला. तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले.
|-
|-
| align="left" |
| align="left" | डिसेंबर ६
| align="left" | डिसेंबर ६
|
|

१७:१३, १४ मे २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब अांबेडकर (१८९१-१९५६) यांचा जीवनक्रम खालीलप्रमाणे आहे.[१]

जीवनक्रम

दिनांक / महिना इसवी सन वय वर्षे घटना
१४ एप्रिल १८९१ मध्यप्रदेशातील 'महू' गावी जन्म.
१८९६ आई, भिमाईचे निधन
७ नोव्हेंबर १९०० साताऱ्याच्या सरकारी शाळेत (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) १ल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश.
नोव्हेंबर १९०४ इयत्ता ४ थी उतीर्ण.
डिसेंबर एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश
एप्रिल १९०६ ९ वर्षीय रमाबाई यांच्याशी विवाह.
१९०७ ७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा पास. केळुस्कर गुरूजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" हे पुस्तक भेट.
३ जानेवारी १९०८ एलफिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई विद्यापीठ) प्रवेश
‘‘भगवान बुद्धांचे चरित्र’’ हे पुस्तक वाचून बौद्ध धर्माकडे पहिल्यांदा आकर्षीत
८ एप्रिल रमाबाईंशी विवाह.
१२ डिसेंबर १९१२ मुलगा यशवंत यांचा जन्म झाला.
जानेवारी १९१३ बी.ए. ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. (पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
२ फेब्रुवारी वडील रामजी आंबेडकर यांचे निधन
एप्रिल बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांची निवड केली
२० जुलै न्यूयार्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश
१९१४ अमेरीकेत लाला लजपतराय यांचेशी भेट
२ जून १९१५ “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून एम.ए. ची पदवी मिळवली. प्रमुख विषय अर्थशास्त्र होता समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र व राज्यशास्त्र हे अन्य विषय
जून १९१६ “नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया –अ हिस्टॉरिकल ॲन्ड ॲनॅलिटिकल स्टडी “ हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठ ने स्वीकारून पीएच.डी. पदवी प्रदान केली. लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना.
९ मे १९१९ प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार मध्ये कास्ट इन इंडिया हा वैचारिक प्रबंध वाचला
ऑक्टोबर १९१६ अर्थशास्त्रच्या अभ्यासासाठी “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्स” या संस्थेत प्रवेश मिळाला.
११ नोव्हेंबर १९१६ कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश.
जून बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परत.
सप्टेंबर १९१७ बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले.
१९१८ साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
१० नोव्हेंबर मुंबईतील सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
१६ जानेवारी इ.स. १९१९ महार’ या टोपण नावाने दि टाईम्स ऑफ इंडिया मध्ये लिखाण
३१ जानेवारी इ.स. १९२० साप्ताहिक मूकनायक सुरू केले
मार्च २१ माणगाव, कोल्हापूर संस्थान येथे शाहू महाराज अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
मे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले.
५ जुलै प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण.
बर्टाड रसेल यांनी “प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन” या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित केले.
एप्रिल १९२१ “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व” या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.
जून लंडन विद्यापीठाने त्यांना “प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया” या प्रबंधाला एम.एस्सी. (अर्थशास्त्र) ही पदवी प्रदान केली.
एप्रिल इ.स. १९२२ उच्च शिक्षणासाठी जर्मनीतील बॉन विद्यापीठामध्ये गेले.
२८ जून ग्रेज इन विद्यापीठाने बार-ॲट-लॉ (बॅरिस्टर ॲट लॉ) पदवी प्रदान केली.
ऑक्टोंबर लंडन विद्यापीठात “दी प्रोब्लेम ऑफ रुपी” हा डी.एससी प्रबंध सादर केला .
एप्रिल इ.स.१९२३ जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन पूर्ण केले व भारतात परतले.
ऑगस्ट ४ बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने एस. के.बोले यांनी मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.
नोव्हेंबर लंडन विद्यापीठाने डी.एससी. प्रदान केली.
जुलै २० इ.स.१९२४ मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका बैठकीत बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
४ जानेवारी इ.स. १९२५ उच्च शाळांत शिकणार्‍या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूरमध्ये वसतिगृह सुरु केले.
१५ डिसेंबर हिल्ट यंगच्या अध्यक्षेसाठी(?) आलेल्या रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.
डिसेंबर
जानेवारी इ.स.१९२७ मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलवर नियुक्ती केली.
१ जानेवारी भिमा कोरेगांवच्या विजय स्तंभाला भेट दिली. महार सैनिकांना वंदन केले.
मार्च डॉ. आंबेडकरांनी [[समता सैनिक दल]ाची स्थापना केली.
१९-२० मार्च डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळे महाड सत्याग्रह केला. दि. २० ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन केले.
३ एप्रिल डॉ. आंबेडकरांनी पाक्षिक ‘बहिष्कृत भारत’ सुरु केले. याचे संपादक स्वत: बाबासाहेब होते.
एप्रिल ३ बहिष्कृत भारत नावाचे मराठी पाक्षिक सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली.
३ मे कल्याण जवळील बदलापुर गावांत आयोजित शिवाजी जयंती समारोह त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.
८ जून डॉ. आंबेडकरांच्या ‘इवोल्युशन ऑफ प्रोविन्सयल फायनन्स इन ब्रिटिश इंडिया’ या प्रबंधासाठी कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी विधिवत (व अधिकृतपणे) प्रदान केली.
ऑगस्ट ४ महाड नगरपालिकेने इ.स.१९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.
सप्टेंबर समाज समता संघ स्थापन केला.
ऑगस्ट इ.स.१९२८ बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला एक मागण्याचा खलिता सादर केला व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.
३ मार्च इ.स. १९३० नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरु राहिले.
१७ ते २१ नोव्हेंबर लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर केला.
ऑगस्ट १४ इ.स.१९३१ मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट.
२० ऑगस्ट इ.स.१९३२ भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला. ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.
२४ सप्टेंबर पुणे करारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली.
इ.स.१९३४ परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
मे २६ इ.स.१९३५ रमाई यांचे निधन
जून १ डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या प्राचार्य पदी नेमणूक.
ऑक्टोबर १३ येवला, येथे धर्मांतराची घोषणा
ऑगस्ट इ.स.१९३६ “स्वतंत्र मजूर पक्ष” नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
मार्च १८ इ.स.१९३७ मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या,दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल अस्पृशांच्या बाजूने दिला.
डिसेंबर इ.स.१९४० थॉट्स आॅन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
जुलै १८ इ.स.१९४२ आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची नागपूर येथे स्थापना.
जुलै २० व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडलावर मजूर खात्याच्या मंत्री म्हणून नेमणूक.
जून इ.स.१९४५ “व्हॉट काँग्रेस ॲन्ड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल” या ग्रंथाचे प्रकाशन
जून २० डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत दी पीपल्स एजुकेशन सोसायटी तर्फे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
ऑक्टोबर इ.स.१९४६ “हू वेअर दी शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. डॉ.आंबेडकर बंगालमधून घटनासमितीवर निवडून गेले.
ऑगस्ट २९ इ.स.१९४७ स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी नियुक्ती
फेब्रुवारी इ.स.१९४८ घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण.
एप्रिल १५ डॉ.शारदा कबीर यांच्याशी नवी दिल्ली येथे विवाह.
नोव्हेंबर ४ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.
सप्टेंबर १ इ.स.१९५० मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसवण्यात आली.
फेब्रुवारी ५ इ.स.१९५१ भारतीय संसदेपुढे हिंदू कोड बील मांडले.
जुलै भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
सप्टेंबर २७ मंत्रीमंडळातील पदाचा राजीनामा, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड.
जून ५ इ.स.१९५२ कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ(एल एल डी) ही पदवी प्रदान केली.
जानेवारी १२ इ.स.१९५३ हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर(डी.लिट) ही पदवी प्रदान केली .
डिसेंबर इ.स.१९५४ ब्रम्हदेशातील रंगून येथे भरलेल्या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभाग.
मे इ.स.१९५६ बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक सुरू केले
जून पीपल्स एजुकेशन सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले.
ऑक्टोबर १४ नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या कडून बौद्ध धम्म दीक्षा;बौद्ध धम्म स्विकार केला.
ऑक्टोबर १५ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा दिली.
नोव्हेंबर नेपाल येथील काठमांडू येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला. तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले.
डिसेंबर ६ नवी दिल्ली येथे अलीपूर रोड निवास्थानी डॉ.आंबेडकरांचे महापरिनिर्वाण

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "महामानवाचा जीवनपट !". Loksatta. 2018-04-14. 2018-05-10 रोजी पाहिले.