"प्रतापसिंह हायस्कूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
पूर्वी ही शाळा राजवाडा परिसरातील एका वाड्यात भरवली जात होती. हा वाडा इ.स. १८२४ साली [[शिवाजी महाराज]] यांचे वारसदार [[प्रतापसिंह भोसले]] यांनी बांधला होता. त्याकाळी राजघराण्यातल्या मुलींना या वाड्यात शिक्षण दिले जायचे. इ.स. १९५१ साली या वाड्याला विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश शासनाच्या ताब्यात देण्यात आला. पूर्वी या शाळेचे नाव गव्हर्नमेंट हायस्कूल असे होते. |
पूर्वी ही शाळा राजवाडा परिसरातील एका वाड्यात भरवली जात होती. हा वाडा इ.स. १८२४ साली [[शिवाजी महाराज]] यांचे वारसदार [[प्रतापसिंह भोसले]] यांनी बांधला होता. त्याकाळी राजघराण्यातल्या मुलींना या वाड्यात शिक्षण दिले जायचे. इ.स. १९५१ साली या वाड्याला विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश शासनाच्या ताब्यात देण्यात आला. पूर्वी या शाळेचे नाव गव्हर्नमेंट हायस्कूल असे होते. |
||
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] पहिल्यांदा शिक्षणासाठी या शाळेत आले होते. ७ नोव्हेंबर १९०० रोजी या सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ही शाळा त्याकाळी १ली ते ४था वर्गांपर्यंत होती. डॉ. आंबेडकर या शाळेत चौथीपर्यंत शिकले. शाळेच्या |
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] पहिल्यांदा शिक्षणासाठी या शाळेत आले होते. ७ नोव्हेंबर १९०० रोजी या सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ही शाळा त्याकाळी १ली ते ४था वर्गांपर्यंत होती. डॉ. आंबेडकर या शाळेत चौथीपर्यंत शिकले. शाळेच्या रजिस्टर क्रमांक १९१४ मध्ये 'भिवा रामजी आंबेडकर' अशी नोंद आहे. ही शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत प्रवेश घेतलेला ७ नोव्हेंबरचा दिवस अनेक वर्षापासून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन' म्हणून साजरा करत आहे. या दिवसाला [[महाराष्ट्र शासन]]ाने २०१७ या वर्षापासून ‘[[विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)|विद्यार्थी दिन]]’ म्हणून राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. |
||
शाळेला शंभर वर्षं पूर्ण झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचे नामकरण श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले. |
शाळेला शंभर वर्षं पूर्ण झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचे नामकरण श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले. |
१३:३८, १० मे २०१८ ची आवृत्ती
श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल (जूने नाव: गवर्नमेंट हायस्कूल) हे साताऱ्यातील ऐतिहासिक जुन्या राजवाड्यातील हे विद्यालय आहे. ही सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. इ.स. १८७४ मध्ये ही शाळा गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणून सुरु झाली. त्यावेळी ही इंग्रजी माध्यमाची शाळा होती. सध्या येथे ५वी ते १०वीपर्यंतचे वर्ग भरतात. २०१७ नुसार, शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या १२० इतकी आहे.
बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र दाभोलकर, न्यायाधीश गजेंद्र गडकर इ. मोठ्या व्यक्तींनी या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.
इतिहास
पूर्वी ही शाळा राजवाडा परिसरातील एका वाड्यात भरवली जात होती. हा वाडा इ.स. १८२४ साली शिवाजी महाराज यांचे वारसदार प्रतापसिंह भोसले यांनी बांधला होता. त्याकाळी राजघराण्यातल्या मुलींना या वाड्यात शिक्षण दिले जायचे. इ.स. १९५१ साली या वाड्याला विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश शासनाच्या ताब्यात देण्यात आला. पूर्वी या शाळेचे नाव गव्हर्नमेंट हायस्कूल असे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा शिक्षणासाठी या शाळेत आले होते. ७ नोव्हेंबर १९०० रोजी या सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ही शाळा त्याकाळी १ली ते ४था वर्गांपर्यंत होती. डॉ. आंबेडकर या शाळेत चौथीपर्यंत शिकले. शाळेच्या रजिस्टर क्रमांक १९१४ मध्ये 'भिवा रामजी आंबेडकर' अशी नोंद आहे. ही शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत प्रवेश घेतलेला ७ नोव्हेंबरचा दिवस अनेक वर्षापासून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन' म्हणून साजरा करत आहे. या दिवसाला महाराष्ट्र शासनाने २०१७ या वर्षापासून ‘विद्यार्थी दिन’ म्हणून राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळेला शंभर वर्षं पूर्ण झाली तेव्हा १९५१ साली या शाळेचे नामकरण श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले.