"अभिजात भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
==भारतातील अभिजात भाषा== |
==भारतातील अभिजात भाषा== |
||
[[भारत सरकार]]ने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/oriya-language-get-status-of-classical-language-379469/</ref> |
[[भारत सरकार]]ने आतापर्यंत [[तमिळ भाषा|तमिळ]], [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[तेलुगु भाषा|तेलुगु]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] आणि [[उडिया भाषा|उडिया]] या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/oriya-language-get-status-of-classical-language-379469/</ref> |
||
==मराठी भाषेसाठी प्रयत्न== |
==मराठी भाषेसाठी प्रयत्न== |
१४:४०, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे सांगितलेले आहेत.[१]
- भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.
भारतातील अभिजात भाषा
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.[२]
मराठी भाषेसाठी प्रयत्न
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.[३]