"अण्णा भाऊ साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Mahitgar ने पुनर्निर्देशन ठेउन लेख अण्णा भाऊ साठे वरुन तुकाराम भाऊराव साठे ला हलविला: शीर्षक लेखन ... |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) तुकाराम भाऊराव साठे ला असणारे पुनर्निर्देशन हटविले खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट साहित्यिक |
|||
| नाव = तुकाराम भाऊराव साठे |
|||
| चित्र = |
|||
| चित्र_रुंदी = |
|||
| चित्र_शीर्षक = |
|||
| पूर्ण_नाव = |
|||
| टोपण_नाव = अण्णा |
|||
| जन्म_दिनांक = [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] |
|||
| जन्म_स्थान = वाटेगाव, तालुका [[वाळवा]], [[सांगली जिल्हा]] |
|||
| मृत्यू_दिनांक = [[जुलै १८]], [[इ.स. १९६९]] |
|||
| मृत्यू_स्थान = |
|||
| शिक्षण = |
|||
| कार्यक्षेत्र = लेखक ,साहित्यिक |
|||
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] |
|||
| धर्म = |
|||
| भाषा = |
|||
| कार्यकाळ = |
|||
| साहित्य_प्रकार = शाहिर, कथा ,कादंबरीकार,प्रवासवर्णन इत्यादी |
|||
| विषय = |
|||
| चळवळ = |
|||
| संघटना = |
|||
| प्रसिद्ध_साहित्यकृती = फकिरा |
|||
| प्रभाव = |
|||
| प्रभावित = |
|||
| पुरस्कार = |
|||
| वडील_नाव = भाऊराव साठे |
|||
| आई_नाव = वालुबाई साठे |
|||
| पती_नाव = |
|||
| पत्नी_नाव = कोंडाबाई आणि जयवंता साठे |
|||
| अपत्ये = मधुकर साठे ,शांता आणि शकुंतला |
|||
| स्वाक्षरी_चित्र = |
|||
| संकेतस्थळ_दुवा = |
|||
| तळटिपा = |
|||
}} |
|||
[[चित्र:Annabhau Sathe swargate (1).JPG|इवलेसे|स्वारगेट पुणे येथील अण्णाभाउंचा पुर्णाकृती पुतळा]] |
|||
'''अण्णा भाऊ साठे''' (जन्मनाव : तुकाराम भाऊराव साठे, [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] - [[जुलै १८]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक,साहित्यिक,शाहिर व समाज सुधारक होते. |
|||
वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद त्यांनी दिले. |
|||
{{संदर्भ हवा}} |
|||
भारताचे तथाकथित स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबई मध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, " ये आझादी झूठी है,देश कि जनता भूखी है!" [[मार्क्सवाद]]ी चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, [[अमर शेख]] व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. साठे हे अंतर्बाह्य [[मार्क्सवाद]]ी होते तसेच जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या [[मातंग]] समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते. |
२१:१०, १७ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
तुकाराम भाऊराव साठे | |
---|---|
टोपणनाव | अण्णा |
जन्म |
ऑगस्ट १, इ.स. १९२० वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा |
मृत्यू | जुलै १८, इ.स. १९६९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखक ,साहित्यिक |
साहित्य प्रकार | शाहिर, कथा ,कादंबरीकार,प्रवासवर्णन इत्यादी |
प्रसिद्ध साहित्यकृती | फकिरा |
वडील | भाऊराव साठे |
आई | वालुबाई साठे |
पत्नी | कोंडाबाई आणि जयवंता साठे |
अपत्ये | मधुकर साठे ,शांता आणि शकुंतला |
अण्णा भाऊ साठे (जन्मनाव : तुकाराम भाऊराव साठे, ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक,साहित्यिक,शाहिर व समाज सुधारक होते.
वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद त्यांनी दिले. [ संदर्भ हवा ] भारताचे तथाकथित स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबई मध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, " ये आझादी झूठी है,देश कि जनता भूखी है!" मार्क्सवादी चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते तसेच जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.