"फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]] |
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]] |
||
[[वर्ग:जोतीराव फुले]] |
|||
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]] |
२२:२७, २१ मार्च २०१८ ची आवृत्ती
- फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन या नावाने भरणार्या संमेलनांपैकी चौथे संमेलन नांदेड येथे ४ डिसेंबर २०११ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते.
- कल्याण (पूर्व) येथील ’समता विचार मंच’ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने २४ आणि २५ मे २०१४ या कालावधीत कल्याणला एक ‘फुले-शाहू-आंबेडकरी’ साहित्य संमेलन झाले (संमेलनाध्यक्ष कोणीही नव्हते).
- निर्मिती विचारमंचच्या वतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले होते.
- निर्मिती विचारमंचच्या वतीने दिनांक ११ एप्रिल २००९ रोजी एक फुले-शाहू-आंबेडकर आणि मार्क्सवादी युवा साहित्य संमेलन झाले होते.
हे सुद्धा पहा :- साहित्य संमेलने