"जाती संस्था निर्मूलनाच्या चळवळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{कामचालू}}
{{कामचालू}}
१९३६ मध्ये डॉ. आंबेडकरांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी 'जातिनिर्मूलन' हे ऐतिहासिक भाषण तयार केले, ते वादग्रस्त झाल्यामुळे प्रत्यक्षात होऊ शकले नाही. पुढे त्यांनी ते ग्रंथरूपाने प्रकाशित केले.


१९३६ मध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी '[[जातिव्यवस्थेचे निर्मूलन]]' हे ऐतिहासिक भाषण तयार केले, मात्र या मंडळाने ते वादग्रस्त ठरवल्यामुळे प्रत्यक्षात होऊ शकले नाही. पुढे त्यांनी ते ग्रंथरूपाने प्रकाशित केले. डॉ. आंबेडकरांनी दाती निर्मूलनासाठी मोठे योगदान दिले आहे. महर्षी [[धोंडो केशव कर्वे]] इ.स. १९४८ मध्ये जाती निर्मूलन संघाची स्थापना केली होती.
"जातिभेद, जातिद्वेष नि जातिमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळाले पाहिजे; जातिभेद सोडण्याची आवश्यकता किती आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे."- लोकमान्य टिळक (बेळगावचे व्याख्यान, १९०७) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.savarkar.org/mr/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7|title=जात्युच्छेदक निबंध|website=www.savarkar.org|language=en|access-date=2018-03-15}} </ref>


"जातिभेद, जातिद्वेष नि जातिमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळाले पाहिजे; जातिभेद सोडण्याची आवश्यकता किती आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे."- लोकमान्य टिळक (बेळगावचे व्याख्यान, १९०७) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.savarkar.org/mr/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7|title=जात्युच्छेदक निबंध|website=www.savarkar.org|language=en|access-date=2018-03-15}} </ref>
महर्षी धोंडो केशव कर्वे : जाती निर्मूलन संघाची स्थापना => 1948


==जातिभेद निर्मूलनाच्या चळवळी करणारे भारतीय==
==जातिभेद निर्मूलनाच्या चळवळी करणारे भारतीय==

१२:३९, १५ मार्च २०१८ ची आवृत्ती


१९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी 'जातिव्यवस्थेचे निर्मूलन' हे ऐतिहासिक भाषण तयार केले, मात्र या मंडळाने ते वादग्रस्त ठरवल्यामुळे प्रत्यक्षात होऊ शकले नाही. पुढे त्यांनी ते ग्रंथरूपाने प्रकाशित केले. डॉ. आंबेडकरांनी दाती निर्मूलनासाठी मोठे योगदान दिले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे इ.स. १९४८ मध्ये जाती निर्मूलन संघाची स्थापना केली होती.

"जातिभेद, जातिद्वेष नि जातिमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळाले पाहिजे; जातिभेद सोडण्याची आवश्यकता किती आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे."- लोकमान्य टिळक (बेळगावचे व्याख्यान, १९०७) [१]

जातिभेद निर्मूलनाच्या चळवळी करणारे भारतीय

पुस्तके

  • संकल्प जातिभेद निर्मूलनाचा (डॉ. गौतम बेंगाळे)

संदर्भ

  1. ^ "जात्युच्छेदक निबंध". www.savarkar.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-15 रोजी पाहिले.