"कैलाश नाथ काटजू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''कैलाशनाथ काटजू''' (१७ जून १८८७ - १७ फेब्रुवारी १९६८) हे भारतातील एक... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
(काही फरक नाही)
|
२२:१५, १० मार्च २०१८ ची आवृत्ती
कैलाशनाथ काटजू (१७ जून १८८७ - १७ फेब्रुवारी १९६८) हे भारतातील एक प्रमुख राजकारणी होते. ते ओरिसा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल होते, तसेच ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय कायदा मंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री होते. ते भारतातील सर्वात प्रमुख वकीलांपैकी एक होते.