"गोंधळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) विस्तार साचा |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''{{लेखनाव}}''' ही [[ |
'''{{लेखनाव}}''' ही [[हिंदू]] जात आहे. या समूहाचे लोक [[जगदंबा]] देवीस आपले आराध्य दैवत मानतात. हा समाज [[गोंधळ]], [[पोवाडा|पोवाडे]], [[वासुदेव]] यातून जनजागृती करतात. |
||
{{विस्तार}} |
|||
या जातीची विशेष वस्ती हैदरबाद संस्थान आणि वर्हाड-मध्यप्रांत या भागांतून आहे. मुंबई इलाख्यांत गुजराथखेरीज करून सर्व इलाख्याभर हे लोक पसरलेले आहेत. पण एकंदर लोकसंख्या हजाराच्या आत आहे. यांचे मूळ वसतिस्थान माहूर व तुळजापूर हे असून आपण २००-३०० वर्षांपूर्वीं दक्षिणोत आलो असे हे सांगतात. हे अंबाबाई भवानीचे सेवेकरी असल्यामुळे खालच्या जातीच्या लोकांत यांना चांगला मान मिळतो. [[मराठा|मराठ्यांच्या]] सत्तेच्या आरंभी गोंधळी लोक आपले पोवाडे गाऊन अशिक्षित लोकांमध्ये देशाभिमान जागृत ठेवीत असत. हे लोक ''[[गोंधळ]]'' करून व भवानीच्या नावावर भिक्षा मागून आपले पोट भरतात. मुंबई इलाख्यांत (१) मराठे, (२) [[कुंभार]], (३) [[कडमराय]], (४) [[रेणुकराय]], (५) [[ब्राह्यण]], (६) अकरमाशे अशा सहा पोटजाती यांमध्ये आहेत. संस्कार व रीतिरिवाज या बाबतींत मराठे [[कुणबी|कुणब्यांप्रमाणे]] वागतात. यांचा दर्जा मराठ्यांहून खाली आहे. मध्यप्रांतात यांच्या जाती पुढीलप्रमाणे आढळून येतातः- ब्राह्यण, मराठे, माने, कुणबी, खैरेकुणबी, तेली, महार, मांग व बिदुर तसेच देशकर, गंगापारे व हिजडे लोकही यांच्यात मिळसतात. यांची गोत्रे, डोकेंफोड, सुक्त मुके, जवल, पंचांगे इत्यादि होत. लग्नांत वराच्या गळ्यांत त्याच्या जातींतील ५ विवाहित लोक कवड्याची माळ घालतात; हाच गोंधळी होण्याचा विधि आहे. उच्च जातीच्या लग्नाकार्यांत किंवा नवसाचा गोंधळ करण्यास यांस बोलावतात. गोंधळास चार माणसेे लागतात. कोणी लोक नवसांकरितांहि गोंधळी होतात. स्वत:ची जात न सोडतां त्यांस ही दीक्षा घेतां येते.<ref> [सेन्सस रिपोर्ट, सन १९११ (मुंबई); रसेल व हिरालाल].</ref> |
|||
पूर्वीं मराठेशाहींत सरकारी गोंधळी नेमिलेले असत. त्यांची कामें पुढील जावत्यांवरून कळतील. |
|||
[[वर्ग: जाती]] |
[[वर्ग: जाती]] |
||
[[वर्ग: हिंदू धर्म]] |
[[वर्ग: हिंदू धर्म]] |
११:१०, १३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
गोंधळी ही हिंदू जात आहे. या समूहाचे लोक जगदंबा देवीस आपले आराध्य दैवत मानतात. हा समाज गोंधळ, पोवाडे, वासुदेव यातून जनजागृती करतात.
या जातीची विशेष वस्ती हैदरबाद संस्थान आणि वर्हाड-मध्यप्रांत या भागांतून आहे. मुंबई इलाख्यांत गुजराथखेरीज करून सर्व इलाख्याभर हे लोक पसरलेले आहेत. पण एकंदर लोकसंख्या हजाराच्या आत आहे. यांचे मूळ वसतिस्थान माहूर व तुळजापूर हे असून आपण २००-३०० वर्षांपूर्वीं दक्षिणोत आलो असे हे सांगतात. हे अंबाबाई भवानीचे सेवेकरी असल्यामुळे खालच्या जातीच्या लोकांत यांना चांगला मान मिळतो. मराठ्यांच्या सत्तेच्या आरंभी गोंधळी लोक आपले पोवाडे गाऊन अशिक्षित लोकांमध्ये देशाभिमान जागृत ठेवीत असत. हे लोक गोंधळ करून व भवानीच्या नावावर भिक्षा मागून आपले पोट भरतात. मुंबई इलाख्यांत (१) मराठे, (२) कुंभार, (३) कडमराय, (४) रेणुकराय, (५) ब्राह्यण, (६) अकरमाशे अशा सहा पोटजाती यांमध्ये आहेत. संस्कार व रीतिरिवाज या बाबतींत मराठे कुणब्यांप्रमाणे वागतात. यांचा दर्जा मराठ्यांहून खाली आहे. मध्यप्रांतात यांच्या जाती पुढीलप्रमाणे आढळून येतातः- ब्राह्यण, मराठे, माने, कुणबी, खैरेकुणबी, तेली, महार, मांग व बिदुर तसेच देशकर, गंगापारे व हिजडे लोकही यांच्यात मिळसतात. यांची गोत्रे, डोकेंफोड, सुक्त मुके, जवल, पंचांगे इत्यादि होत. लग्नांत वराच्या गळ्यांत त्याच्या जातींतील ५ विवाहित लोक कवड्याची माळ घालतात; हाच गोंधळी होण्याचा विधि आहे. उच्च जातीच्या लग्नाकार्यांत किंवा नवसाचा गोंधळ करण्यास यांस बोलावतात. गोंधळास चार माणसेे लागतात. कोणी लोक नवसांकरितांहि गोंधळी होतात. स्वत:ची जात न सोडतां त्यांस ही दीक्षा घेतां येते.[१]
पूर्वीं मराठेशाहींत सरकारी गोंधळी नेमिलेले असत. त्यांची कामें पुढील जावत्यांवरून कळतील.
- ^ [सेन्सस रिपोर्ट, सन १९११ (मुंबई); रसेल व हिरालाल].