"लक्ष्मीकांत देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sachinvenga (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''लक्ष्मीकांत देशमुख''' हे [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] अधिकारी, लेखक व [[बडोदा]] येथे होणऱ्या ९१ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] |
'''लक्ष्मीकांत देशमुख''' (जन्म : ५ सप्टेंबर १९५४) हे [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] अधिकारी, लेखक व [[बडोदा]] येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये होणऱ्या ९१ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष आहेत. |
||
लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव [[उस्मानाबाद]] जिल्ह्यातले मुरूम. [[मराठवाडा]] विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी ही पदवी व [[कोल्हापूर]] विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी [[बंगलोर]]मधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला. भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले. |
|||
== साहित्यसंपदा == |
|||
बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, सात कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत. (डिसेंबर २०१७ची स्थिती) |
|||
⚫ | |||
== लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा == |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* अॅडमिनिस्ट्रेशन्स गुड अॅन्ड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक) |
|||
* अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह) |
|||
⚫ | |||
* अन्वयार्थ (ललित)नाटक) |
|||
* अविस्मरणीय कोल्हापूर (ललित) |
|||
* इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी) |
* इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी) |
||
⚫ | |||
* कथांजली (काथासंग्रह) |
|||
* करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित) |
|||
* खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी) |
|||
* नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह) |
* नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह) |
||
* नाती जपून ठेवा (ललित) |
|||
⚫ | |||
* पाणी ! पाणी ! (कथासंग्रह |
* पाणी ! पाणी ! (कथासंग्रह) |
||
* प्रशासननामा (कायदेविषयक) |
* प्रशासननामा (कायदेविषयक) |
||
⚫ | |||
* बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक) |
* बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक) |
||
* बी पॉझिटिव्ह (इंग्रजी, ललित) |
|||
⚫ | |||
* मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित) |
|||
* मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख) |
* मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख) |
||
* मृगतृष्णा (कथासंग्रह) |
|||
* द रिअल हीरो अॅन्ड अदर स्टोरीज (इंग्रजी कथासंग्रह) |
|||
* लक्षद्वीप (संपादित) |
|||
* सलोमी (कादंबरी) |
|||
* सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह) |
* सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह) |
||
* हरवलेले बालपण (कादंबरी) |
|||
* होते कुरूप बेडे (कादंबरी) |
|||
== लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सनमान आणि पुरस्कार== |
|||
* २०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद |
|||
* नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद |
|||
* सांगली येथे झालेल्या पहिल्या लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद |
|||
* नांदेड येथे झालेल्या ३८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद |
|||
* बाडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. |
|||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
[[वर्ग:मराठी लेखक]] |
१४:४५, ११ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
लक्ष्मीकांत देशमुख (जन्म : ५ सप्टेंबर १९५४) हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये होणऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातले मुरूम. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्सी ही पदवी व कोल्हापूर विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी बंगलोरमधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला. भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले.
बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, सात कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत. (डिसेंबर २०१७ची स्थिती)
लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा
- अखेरची रात्र आणि दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
- अग्निपथ (कथासंग्रह)
- अॅडमिनिस्ट्रेशन्स गुड अॅन्ड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक)
- अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
- अंधेरनगरी (कादंबरी)
- अन्वयार्थ (ललित)नाटक)
- अविस्मरणीय कोल्हापूर (ललित)
- इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी)
- ऑक्टोपस (कादंबरी)
- कथांजली (काथासंग्रह)
- करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित)
- खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी)
- नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह)
- नाती जपून ठेवा (ललित)
- पाणी ! पाणी ! (कथासंग्रह)
- प्रशासननामा (कायदेविषयक)
- बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक)
- बी पॉझिटिव्ह (इंग्रजी, ललित)
- मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित)
- मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख)
- मृगतृष्णा (कथासंग्रह)
- द रिअल हीरो अॅन्ड अदर स्टोरीज (इंग्रजी कथासंग्रह)
- लक्षद्वीप (संपादित)
- सलोमी (कादंबरी)
- सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह)
- हरवलेले बालपण (कादंबरी)
- होते कुरूप बेडे (कादंबरी)
लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सनमान आणि पुरस्कार
- २०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
- नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- सांगली येथे झालेल्या पहिल्या लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- नांदेड येथे झालेल्या ३८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- बाडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.