"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:


==इतिहास==
==इतिहास==
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी [[महापरिनिर्वाण]] (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. ७ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्यावर मुंबईतील हिंदू स्मशान भूमीमध्ये अंतिम संस्कार झाला होता. त्यानंतर तेथे [[चैत्यभूमी]] स्मारकाही निर्मीती करण्यात आली.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी [[महापरिनिर्वाण]] (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर ([[दादर]]) आणण्यात आले. [[शिवाजी पार्क]] येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. त्यानंतर तेथे [[चैत्यभूमी]] स्मारकाही निर्मीती करण्यात आली.


==चैत्यभूमीतील महापरिनिर्वाण दिन==
==चैत्यभूमीतील महापरिनिर्वाण दिन==

००:३३, ८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो ६ डिसेंबर रोजी असतो.[१] प्रामुख्याने मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनी भारतभरातून त्यांचे २५ लाखाहून अधिक अनुयायी त्यांचे दर्शन घेण्यासाठी वा अभिवादन करण्यासाठी येत असतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादीबौद्ध व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.

पूर्वी महाराष्ट्रउत्तर प्रदेश महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी असे.

इतिहास

६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. त्यानंतर तेथे चैत्यभूमी स्मारकाही निर्मीती करण्यात आली.

चैत्यभूमीतील महापरिनिर्वाण दिन

संदर्भ