"नवबौद्ध चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:India buddhist.svg.png|thumb|right|300px|भारतातील बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%)]]
'''नव-बौद्ध चळवळ''' (इतर नावे: दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीतून लोकांनी बाबासाहेबांचा [[नवयान]] बौद्ध धम्म अंगीकारला होता.<ref name="Buddhism in India : Challenging Brahmanism and Caste">Omvedt, Gail.</ref> १४ ऑक्टोबर [[इ.स. १९५६]] रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडून जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या [[दलित]]ांना [[नवयान]] बौद्ध धम्माची दीक्षा दिली, व तेव्हापासून ही धर्मांतराची चळवळ आजही कार्यरत असून त्याद्वारे सर्व स्थरातील लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात.<ref>{{साचा:स्रोत पुस्तक|title = Political Ideas in Modern India: thematic explorations|author = Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta,|year = 2006|publisher = Sage Publications|isbn = 0-7619-3420-0|url = http://books.google.com/?id=KJejtAaonsEC&pg=PA48&lpg=PA48&dq=%22Self-respect+movement%22}}</ref> या चळवळीने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवीत केला. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध हे नवयानी किंवा नवबौद्ध आहेत.
'''नव-बौद्ध चळवळ''' (इतर नावे: दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीतून लोकांनी बाबासाहेबांचा [[नवयान]] बौद्ध धम्म अंगीकारला होता.<ref name="Buddhism in India : Challenging Brahmanism and Caste">Omvedt, Gail.</ref> १४ ऑक्टोबर [[इ.स. १९५६]] रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडून जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या [[दलित]]ांना [[नवयान]] बौद्ध धम्माची दीक्षा दिली, व तेव्हापासून ही धर्मांतराची चळवळ आजही कार्यरत असून त्याद्वारे सर्व स्थरातील लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात.<ref>{{साचा:स्रोत पुस्तक|title = Political Ideas in Modern India: thematic explorations|author = Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta,|year = 2006|publisher = Sage Publications|isbn = 0-7619-3420-0|url = http://books.google.com/?id=KJejtAaonsEC&pg=PA48&lpg=PA48&dq=%22Self-respect+movement%22}}</ref> या चळवळीने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवीत केला. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध हे नवयानी किंवा नवबौद्ध आहेत.



२१:५४, २७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

भारतातील बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%)

नव-बौद्ध चळवळ (इतर नावे: दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीतून लोकांनी बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्म अंगीकारला होता.[१] १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडून जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या दलितांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली, व तेव्हापासून ही धर्मांतराची चळवळ आजही कार्यरत असून त्याद्वारे सर्व स्थरातील लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात.[२] या चळवळीने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवीत केला. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध हे नवयानी किंवा नवबौद्ध आहेत.

बौद्ध धम्माचे भारतात पुनरागमन

बौद्ध धर्म हा सम्राट अशोक काळामध्ये भारताचा राज धर्म होता. तो कालांतराने अनेक कारणांमुळे अल्पसंख्याकांच्या धर्मांमध्ये गणला जाऊ लागला. १८९१ साली जेव्हा श्रीलंकेचे बौद्ध नेता व भिक्खु अंगारिक धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली तेव्हापासून भारतात बौद्ध धर्माच्या पुनरागमनास सुरूवात झाली.[३] महाबोधी सोसायटी ही फक्त उच्च जातीय लोकांनाच आपल्याकडे आकर्षित करते.[४]

संदर्भ

  1. ^ Omvedt, Gail.
  2. ^ Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta, (2006). Political Ideas in Modern India: thematic explorations. Sage Publications. ISBN 0-7619-3420-0.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)
  3. ^ Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta, (2006). Political Ideas in Modern India: thematic explorations. Sage Publications. ISBN 0-7619-3420-0.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)
  4. ^ Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta, (2006). Political Ideas in Modern India: thematic explorations. Sage Publications. ISBN 0-7619-3420-0.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)

बाह्य दुवे