"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ २३५: | ओळ २३५: | ||
| align="left" | [[भिमा कोरेगांव]]च्या विजय स्तंभाला भेट दिली. [[महार]] सैनिकांना वंदन केले. |
| align="left" | [[भिमा कोरेगांव]]च्या विजय स्तंभाला भेट दिली. [[महार]] सैनिकांना वंदन केले. |
||
|- |
|- |
||
| align="left" | |
|||
| align="left" | मार्च |
|||
| align="left" | १९२७ |
|||
| align="left" | डॉ. आंबेडकरांनी [[समता सैनिक दल]ाची स्थापना केली. |
|||
|- |
|||
| align="left" | २८. |
| align="left" | २८. |
||
| align="left" | २० मार्च |
| align="left" | १९-२० मार्च |
||
| align="left" | इ.स.१९२७ |
| align="left" | इ.स.१९२७ |
||
| align="left" | डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला प्रस्थापित करण्यासाठी [[चवदार तळे]] [[महाड सत्याग्रह]] केला. दि. २० ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन केले. |
|||
| align="left" | [[महाड सत्याग्रह]] |
|||
|- |
|- |
||
| align="left" | |
|||
| align="left" | ३ एप्रिल |
|||
| align="left" | इ.स.१९२७ |
|||
| align="left" | डॉ. आंबेडकरांनी पाक्षिक ‘[[बहिष्कृत भारत]]’ सुरु केले. याचे संपादक स्वत: बाबासाहेब होते. |
|||
|- |
|||
| align="left" | २९. |
| align="left" | २९. |
||
| align="left" | एप्रिल ३ |
| align="left" | एप्रिल ३ |
||
ओळ २४८: | ओळ २५८: | ||
| align="left" | ३ मे |
| align="left" | ३ मे |
||
| align="left" | इ.स. १९२७ |
| align="left" | इ.स. १९२७ |
||
| align="left" | [[कल्याण]] जवळील बदलापुर गावांत |
| align="left" | [[कल्याण]] जवळील बदलापुर गावांत आयोजित [[शिवाजी जयंती]] समारोह त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. |
||
|- |
|- |
||
| align="left" | |
|||
| align="left" | ८ जून |
|||
| align="left" | इ.स.१९२७ |
|||
| align="left" | डॉ. आंबेडकरांच्या ‘इवोल्युशन ऑफ प्रोविन्सयल फायनन्स इन ब्रिटिश इंडिया’ या प्रबंधासाठी [[कोलंबिया विद्यापीठ]]ाने त्यांना [[डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी]] (पीएच.डी.) पदवी विधिवत (व अधिकृतपणे) प्रदान केली. |
|||
|- |
|||
| align="left" | ३०. |
| align="left" | ३०. |
||
| align="left" | [[ऑगस्ट ४]] |
| align="left" | [[ऑगस्ट ४]] |
||
| align="left" | इ.स.१९२७ |
| align="left" | इ.स. १९२७ |
||
| align="left" | महाड नगरपालिकेने इ.स.१९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते. |
| align="left" | महाड नगरपालिकेने इ.स.१९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते. |
||
|- |
|- |
१६:००, २७ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
डॉ. बाबासाहेब अांबेडकर (१८९१-१९५६) यांना जीवनक्रम खालिलप्रमाणे आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अ.क्र. | दिनांक / महिना | इसवी सन | घटना |
१. | १४ एप्रिल | इ.स.१८९१ | मध्यप्रदेशातील 'महू' गावी जन्म. |
२. | इ.स.१८९६ | आई, भिमाईचे निधन | |
३. | ७ नोव्हेंबर | इ.स.१९०० | सातार्याच्या सरकारी शाळेत (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) प्रवेश. |
४. | नोव्हेंबर | इ.स.१९०४ | इयत्ता ४ थी उतीर्ण. |
डिसेंबर | इ.स. १९०४ | एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश | |
५. | एप्रिल | इ.स.१९०६ | ९ वर्षीय रमाबाई यांच्याशी विवाह. |
६. | इ.स.१९०७ | मॅट्रिक परीक्षा, ७५० पैकी ३८२ गुणांनी पास केली. (तेव्हाचे हे प्रचंड गुण होते) केळुस्कर गुरूजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" हे पुस्तक भेट. | |
७. | ३ जानेवारी | इ.स.१९०८ | एलफिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई विद्यापीठ) प्रवेश |
इ.स. १९०८ | ‘‘भगवान बुद्धांचे चरित्र’’ हे पुस्तक वाचून बौद्ध धर्माकडे पहिल्यांदा आकर्षीत | ||
८. | ८ एप्रिल | इ.स.१९०८ | रमाबाईंशी विवाह. |
९. | १२ डिसेंबर | इ.स.१९१२ | मुलगा यशवंत यांचा जन्म झाला. |
१०. | जानेवारी | इ.स.१९१३ | बी.ए. ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. (पर्शियन आणि इंग्रजी हे विषय) |
२ फेब्रुवारी | इ.स. १९१३ | वडील रामजी आंबेडकर यांचे निधन | |
११. | एप्रिल | इ.स.१९१३ | बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांची निवड केली |
२० जुलै | इ.स. १९१३ | न्यूयार्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश | |
इ.स. १९१४ | अमेरीकेत लाला लजपतराय यांचेशी भेट | ||
१२. | २ जून | इ.स.१९१५ | “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून एम.ए. ची पदवी मिळवली. प्रमुख विषय अर्थशास्त्र होता समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र व राज्यशास्त्र हे अन्य विषय |
१३. | जून | इ.स.१९१६ | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया –अ हिस्टॉरिकल अॅन्ड अॅनॅलिटिकल स्टडी “ हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठ ने स्वीकारून पीएच.डी. पदवी प्रदान केली व पुढे ते लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले. |
९ मे | इ.स. १९१९ | प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार मध्ये कास्ट इन इंडिया हा वैचारिक प्रबंध वाचला | |
१४. | ऑक्टोबर | इ.स.१९१६ | अर्थशास्त्रच्या अभ्यासासाठी डॉ. आंबेडकरांना “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पोलिटिकल सायन्स” या संस्थेत प्रवेश मिळाला. |
११ नोव्हेंबर | इ.स. १९१६ | कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश. | |
१५. | जून | इ.स.१९१७ | लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती. |
१६. | सप्टेंबर | इ.स.१९१७ | बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार त्या राज्याची सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले. |
१७. | इ.स.१९१८ | साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष | |
१८. | १० नोव्हेंबर | इ.स.१९१८ | मुंबईतील सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ). |
१६ जानेवारी | इ.स. १९१९ | ‘महार’ या टोपन नावाने दि टाईम्स ऑफ इंडिया मध्ये लिखान, “स्वराज्य जेवढा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध हक्क आहे तेवढाच दलितांचा ही आहे” | |
१९. | ३१ जानेवारी | इ.स. १९२० | साप्ताहिक मूकनायक सुरू केले |
२०. | मार्च २१ | इ.स.१९२० | माणगाव, कोल्हापूर राज्य येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण |
२१. | मे | इ.स.१९२० | शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले. |
५ जुलै | इ.स. १९२० | उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण | |
इ.स. १९२० | बर्टाड रसेल यांनी “प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन” या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित केले. | ||
एप्रिल | १९२१ | “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व” या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले. | |
२२. | जून | इ.स.१९२१ | लंडन विद्यापीठाने त्यांना “प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया” या प्रबंधाला एम.एस्सी. (अर्थशास्त्र) ही पदवी प्रदान केली. |
एप्रिल | इ.स. १९२२ | उच्च शिक्षणासाठी जर्मनीतील बॉन विद्यापीठामध्ये गेले. | |
२८ जून | इ.स. १९२२ | ग्रेज इन विद्यापीठाने बार-अॅट-लॉ (बॅरिस्टर अॅट लॉ) पदवी प्रदान केली. | |
२३. | ऑक्टोंबर | इ.स.१९२२ | लंडन विद्यापीठात “दी प्रोब्लेम ऑफ रुपी” हा डी.एससी प्रबंध सादर केला . |
२४. | एप्रिल | इ.स.१९२३ | जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन पूर्ण केले व भारतात परतले. |
२५. | ऑगस्ट ४ | इ.स.१९२३ | बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने एस. के.बोले यांनी मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली. |
नोव्हेंबर | इ.स. १९२३ | लंडन विद्यापीठाने डी.एससी. प्रदान केली. | |
२६. | जुलै २० | इ.स.१९२४ | मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका बैठकीत बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. |
४ जानेवारी | इ.स. १९२५ | उच्च शाळांत शिकणार्या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूरमध्ये वसतिगृह सुरु केले. | |
१५ डिसेंबर | इ.स. १९२५ | हिल्ट यंगच्या अध्यक्षेसाठी(?) आलेल्या रॉयल कमिशन समोर साक्ष दिली. | |
डिसेंबर | इ.स. १९२५ | ||
२७. | जानेवारी | इ.स.१९२७ | मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलवर नियुक्ती केली. |
१ जानेवारी | इ.स. १९२७ | भिमा कोरेगांवच्या विजय स्तंभाला भेट दिली. महार सैनिकांना वंदन केले. | |
मार्च | १९२७ | डॉ. आंबेडकरांनी [[समता सैनिक दल]ाची स्थापना केली. | |
२८. | १९-२० मार्च | इ.स.१९२७ | डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळे महाड सत्याग्रह केला. दि. २० ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन केले. |
३ एप्रिल | इ.स.१९२७ | डॉ. आंबेडकरांनी पाक्षिक ‘बहिष्कृत भारत’ सुरु केले. याचे संपादक स्वत: बाबासाहेब होते. | |
२९. | एप्रिल ३ | इ.स.१९२७ | बहिष्कृत भारत नावाचे मराठी पाक्षिक सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली. |
३ मे | इ.स. १९२७ | कल्याण जवळील बदलापुर गावांत आयोजित शिवाजी जयंती समारोह त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. | |
८ जून | इ.स.१९२७ | डॉ. आंबेडकरांच्या ‘इवोल्युशन ऑफ प्रोविन्सयल फायनन्स इन ब्रिटिश इंडिया’ या प्रबंधासाठी कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी विधिवत (व अधिकृतपणे) प्रदान केली. | |
३०. | ऑगस्ट ४ | इ.स. १९२७ | महाड नगरपालिकेने इ.स.१९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते. |
३१. | सप्टेंबर | इ.स.१९२७ | समाज समता संघ स्थापन केला. |
३२. | ऑगस्ट | इ.स.१९२८ | बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला एक मागण्याचा खलिता सादर केला व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली. |
३३. | ३ मार्च | इ.स. १९३० | नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरु राहिले. |
३४. | १७ ते २१ नोव्हेंबर | इ.स.१९३० | लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर केला. |
३५ | ऑगस्ट १४ | इ.स.१९३१ | मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट. |
३६. | २० ऑगस्ट | इ.स.१९३२ | भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला. ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला. |
३७. | २४ सप्टेंबर | इ.स.१९३२ | पुणे करारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली. |
३८. | इ.स.१९३४ | परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती. | |
३९. | मे २६ | इ.स.१९३५ | रमाई यांचे निधन |
४०. | जून १ | इ.स.१९३५ | डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या प्राचार्य पदी नेमणूक. |
४१ | ऑक्टोबर १३ | इ.स.१९३५ | येवला, येथे धर्मांतराची घोषणा |
४२ | ऑगस्ट | इ.स.१९३६ | “स्वतंत्र मजूर पक्ष” नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. |
४३ | मार्च १८ | इ.स.१९३७ | मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या,दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल अस्पृशांच्या बाजूने दिला. |
४४ | डिसेंबर | इ.स.१९४० | थॉट्स आॅन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध |
४५ | जुलै १८ | इ.स.१९४२ | आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची नागपूर येथे स्थापना. |
४६ | जुलै २० | इ.स.१९४२ | व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडलावर मजूर खात्याच्या मंत्री म्हणून नेमणूक. |
४७ | जून | इ.स.१९४५ | “व्हॉट काँग्रेस अॅन्ड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल” या ग्रंथाचे प्रकाशन |
४८ | जून २० | इ.स.१९४५ | डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत दी पीपल्स एजुकेशन सोसायटी तर्फे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. |
४९ | ऑक्टोबर | इ.स.१९४६ | “हू वेअर दी शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. डॉ.आंबेडकर बंगालमधून घटनासमितीवर निवडून गेले. |
५० | ऑगस्ट २९ | इ.स.१९४७ | स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी नियुक्ती |
५१ | फेब्रुवारी | इ.स.१९४८ | घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण. |
५२ | एप्रिल १५ | इ.स.१९४८ | डॉ.शारदा कबीर यांच्याशी नवी दिल्ली येथे विवाह. |
५३ | नोव्हेंबर ४ | इ.स.१९४८ | डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला. |
५४ | सप्टेंबर १ | इ.स.१९५० | मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसवण्यात आली. |
५५ | फेब्रुवारी ५ | इ.स.१९५१ | भारतीय संसदेपुढे हिंदू कोड बील मांडले. |
५६ | जुलै | इ.स.१९५१ | भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना |
५७ | सप्टेंबर २७ | इ.स.१९५१ | मंत्रीमंडळातील पदाचा राजीनामा, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड. |
५८ | जून ५ | इ.स.१९५२ | कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ(एल एल डी) ही पदवी प्रदान केली. |
५९ | जानेवारी १२ | इ.स.१९५३ | हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर(डी.लिट) ही पदवी प्रदान केली . |
६० | डिसेंबर | इ.स.१९५४ | ब्रम्हदेशातील रंगून येथे भरलेल्या तिसर्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभाग. |
६१ | मे | इ.स.१९५६ | बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक सुरू केले |
६२ | जून | इ.स.१९५६ | पीपल्स एजुकेशन सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले. |
६३ | ऑक्टोबर १४ | इ.स.१९५६ | नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या कडून बौद्ध धम्म दीक्षा;बौद्ध धम्म स्विकार केला. |
६४ | ऑक्टोबर १५ | इ.स.१९५६ | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा दिली. |
६५ | नोव्हेंबर | इ.स.१९५६ | नेपाल येथील काठमांडू येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला.तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले. |
६६ | डिसेंबर ६ | इ.स.१९५६ | नवी दिल्ली येथे अलीपूर रोड निवास्थानी डॉ.आंबेडकरांचे महापरिनिर्वाण |