"प्रबुद्ध भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''प्रबुद्ध भारत''' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[बौद्ध धर्म]] ग्रहण केला. यासोबतच ‘[[जनता]]’ वृत्रपत्राचे नाव बदलून बाबासाहेबांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’ छापले जात होते.
'''प्रबुद्ध भारत''' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[बौद्ध धर्म]] ग्रहण केला. यासोबतच ‘[[जनता]]’ वृत्रपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’ छापले होते.<ref>[https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सृजनात्मक साहित्य (हिंदी)]</ref>


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजात जागृती आणण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले. या वृत्तपत्र-पाक्षिकांनी त्यांनी दलित चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खरे तर डॉ. आंबेडकरच दलित पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत. ते दलित पाक्षिकाचे प्रथम संपादक, संस्थापक व प्रकाशक आहेत, त्यांच्या द्वारा संपादित वृत्तपत्र आजच्या पत्रकारितेसाठी एक मानदण्ड आहे. डॉ. आंबेडकर द्वारे निघालेले वृत्तपत्र-पाक्षिकांची नावे खालिलप्रमाणे आहेत - [[मूकनायक]], [[जनता]], [[समता (वृत्तपत्र)|समता]], प्रबुद्ध भारत व [[बहिष्कृत भारत]].
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजात जागृती आणण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले. या वृत्तपत्र-पाक्षिकांनी त्यांनी दलित चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खरे तर डॉ. आंबेडकरच दलित पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत. ते दलित पाक्षिकाचे प्रथम संपादक, संस्थापक व प्रकाशक आहेत, त्यांच्या द्वारा संपादित वृत्तपत्र आजच्या पत्रकारितेसाठी एक मानदण्ड आहे. डॉ. आंबेडकर द्वारे निघालेले वृत्तपत्र-पाक्षिकांची नावे खालिलप्रमाणे आहेत - [[मूकनायक]], [[जनता]], [[समता (वृत्तपत्र)|समता]], प्रबुद्ध भारत व [[बहिष्कृत भारत]].
ओळ ५: ओळ ५:


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे [[मराठी भाषा|मराठी भाषेमध्ये]] प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) [[महाराष्ट्र]] होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब [[इंग्रजी]] भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील [[दलित]] जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी [[महात्मा गांधी]] स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘[[हरिजन]]’ इंग्रजी भाषेत प्रकाशीत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे [[मराठी भाषा|मराठी भाषेमध्ये]] प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) [[महाराष्ट्र]] होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब [[इंग्रजी]] भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील [[दलित]] जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी [[महात्मा गांधी]] स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘[[हरिजन]]’ इंग्रजी भाषेत प्रकाशीत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.

== हे ही पहा==
*[[मूकनायक]]
*[[जनता]]
*[[समता (वृत्तपत्र)|समता]]
*[[बहिष्कृत भारत]]
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

== बाह्य दुवे ==
[https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सृजनात्मक साहित्य (हिंदी)]


[[वर्ग:मराठी भाषेमधील वृत्तपत्रे]]
[[वर्ग:मराठी भाषेमधील वृत्तपत्रे]]

१८:०९, २७ मे २०१७ ची आवृत्ती

प्रबुद्ध भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला. यासोबतच ‘जनता’ वृत्रपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’ छापले होते.[१]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजात जागृती आणण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले. या वृत्तपत्र-पाक्षिकांनी त्यांनी दलित चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खरे तर डॉ. आंबेडकरच दलित पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत. ते दलित पाक्षिकाचे प्रथम संपादक, संस्थापक व प्रकाशक आहेत, त्यांच्या द्वारा संपादित वृत्तपत्र आजच्या पत्रकारितेसाठी एक मानदण्ड आहे. डॉ. आंबेडकर द्वारे निघालेले वृत्तपत्र-पाक्षिकांची नावे खालिलप्रमाणे आहेत - मूकनायक, जनता, समता, प्रबुद्ध भारत व बहिष्कृत भारत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरिजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशीत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.

हे ही पहा

संदर्भ

बाह्य दुवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सृजनात्मक साहित्य (हिंदी)