"चंद्रपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९४: ओळ ९४:


'''ताडोबा:''' हा भारतातील सुप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूर पासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेलं ताडोबा एक मोठा पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. विशेष म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात इथे भरपूर विदेशी पर्यटक येत असतात.
'''ताडोबा:''' हा भारतातील सुप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूर पासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेलं ताडोबा एक मोठा पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. विशेष म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात इथे भरपूर विदेशी पर्यटक येत असतात.

[[दीक्षाभूमी, चंद्रपूर]]:- हा एक प्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थळ आहे. येथे १६ ऑक्टोबर १९५६ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी ३ लाख अनुयायांसोबत [[बौद्ध धम्म]]ची [[दीक्षा]] घेतली होती. त्यांनी याआधीच्या दोन दिवशी म्हणजेच १४ व १५ ऑक्टोबर रोजी [[नागपूर]] मधील [[दीक्षाभूमी]] येथे ७ लाख अनुयायांना दीक्षा दिली होती.


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

२३:३३, २० मे २०१७ ची आवृत्ती

  ?चंद्रपूर

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: चंद्रपूर, चांदा
—  शहर  —
Map

१९° ५७′ ००″ N, ७९° १८′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा चंद्रपूर
लोकसंख्या २,९७,६१२ (२००१)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• (४४२४०१)
• +त्रुटि: "९१(७१७२)" अयोग्य अंक आहे
• MH 34
हा लेख चंद्रपूर शहराविषयी आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या



नाव

चंद्रपूर हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात शंकराचे (अंकलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे आहेत. चंद्रपूर पट्टा खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. इ.स.२०११च्या जनगणनेनुसार चंद्रपूरची लोकसंख्या ३,७३,००० इतकी आहे. या गावापासुन जवळच सुमारे ५ कि.मी. अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.

गोंड राजा खांड्क्या बल्लाळशाह ह्याने १३ व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली. चंद्रपूर हि त्यावेळेस ह्या गोंड राज्याची राजधानी होती.

चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरात उच्च दर्जाचा कोळसा मुबलक प्रमाणात आहे. म्हणून संपूर्ण भारतात चंद्रपूर Black Gold City (मराठी: काळ्या सोन्याचे शहर) ह्या नावाने ओळखल्या जाते.

चन्द्रपुर शहरा लगत सिमेंटचे कारखाने आहेत. उदाहरणार्थ Larsen and Toubro Limited (L&T) , मानिकगढ सिमेंट.

इतिहास

Deeksha Bhoomi

The historical embracing of Buddhism, the ‘Deeksha’ ceremony, by Dr. B. R. Ambedkar and his followers took place in the city in 1956. Babasaheb Ambedkar embraced Buddhism along with his family members on 14 October 1956 at Nagpur. Soon after that, Babasaheb Ambedkar, he converted millions of his followers who came from several parts of the country, to Buddhism. On 16 October 1956 Dr. B. R. Ambedkar gave Diksha of Buddhism to his followers at Chandrapur. Afterward this place is known as “Deekshabhoomi”. Deeksha literally means acceptance of religion and Bhoomi means land. So, literally Deekshabhoomi means the land where people get converted to Buddhism. Chandrapur is the birthplace of barrister Rajabhau Khobragade. Ambedkar chose only नागपूर and Chandrapur for Dharmantar (acceptance of Buddhism) and therefore Chandrapur has historical importance. Barrister Rajabhau Khobragade established “Dr. Babasaheb Ambedkar college of Arts, Commerce and Science” in the Deekshabhoomi premises. A branch of Buddhivruksha from Buddha Gaya is planted in the premises and is growing gracefully. Two day function of “Dhamma Chakra pravartan din” is hosted on 15th and 16th October every year on this holy place. Thousands of pilgrims and monks visit Deekshabhoomi during the function. Deeksha Bhoomi is just 1 km away from railway station and bus stop. Auto rickshaw is easily available conveyance.

भूगोल

पेठा

उपनगरे

हवामान

तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मी.मी इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: दोन ऋतु आहेत उन्हाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.

जैवविविधता

अर्थकारण

बाजारपेठ

प्रशासन

नागरी प्रशासन

जिल्हा प्रशासन

वाहतुक व्यवस्था

लोकजीवन

संस्कृती

रंगभूमी

चित्रपट

धर्म- अध्यात्म

खवय्येगिरी

प्रसारमाध्यमे

शिक्षण

चंद्रपूर शहर आपल्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपुरात मुख्य तीन पदवी महाविद्यालये आहेत. चंद्रपूर शहरात सध्या प्रशासकीय चिकित्सा महाविद्यालय सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

'राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय' (RCERT) हे चंद्रपूर मधील सुप्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय वगळता ह्या शहरात 'शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय' (GEC) आहे. इथील विध्यार्थ्यांना अलीकडच्या काळात कॉलेज मधूनच नौकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत, बर्याच सोफ़्त्वेअर कंपन्या ह्या कॉलेज मध्ये 'कॅम्पस सिलेक्शन' साठी येत असतात.

प्राथमिक व विशेष शिक्षण

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार उच्च माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालय ( ज्युबिली हायस्कुल ), केंद्रीय विद्यालय, विद्या विहार महाविद्यालय, विद्या निकेतन उच्च माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालय, भवानजी भाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय, माऊंट कार्मेल महाविद्यालय, जनता महाविद्यालय, महर्षी विद्या मंदिर, लोकमान्य टिळक कन्या महाविद्यालय,

महत्त्वाची महाविद्यालये

संशोधन संस्था

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था

खेळ

पर्यटन स्थळे

चंद्रपूर शहरात खालील पर्यटन स्थळे सुप्रसिद्ध आहेत:

महाकाली मंदिर: चंद्रपूर एथिल हे महाकाली चे मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. चंद्रपूर शहराच्या बस स्तनाका पासून पूर्वेस ७ किमी वर हे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी शक्यतो ऑटो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. इथे दरवर्षी हिवाळ्यात भरणारी महाकालीची यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे.

ताडोबा: हा भारतातील सुप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूर पासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेलं ताडोबा एक मोठा पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. विशेष म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात इथे भरपूर विदेशी पर्यटक येत असतात.

दीक्षाभूमी, चंद्रपूर:- हा एक प्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थळ आहे. येथे १६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ लाख अनुयायांसोबत बौद्ध धम्मची दीक्षा घेतली होती. त्यांनी याआधीच्या दोन दिवशी म्हणजेच १४ व १५ ऑक्टोबर रोजी नागपूर मधील दीक्षाभूमी येथे ७ लाख अनुयायांना दीक्षा दिली होती.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी