"जनता (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
जनता नामक वृत्तापत्राविषयी नवीन लेख
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:
*[[मूकनायक]]
*[[मूकनायक]]
*[[बहिष्कृत भारत]]
*[[बहिष्कृत भारत]]

== बाह्य दुवे==

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:मराठी नियतकालिके]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:मराठी भाषेमधील वृत्तपत्रे]]
[[वर्ग:इ.स. १९३०]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील वृत्तपत्रे]]

०९:३१, ९ मे २०१७ ची आवृत्ती

जनता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. जनता प्रारंभी पाक्षिक होते, ३१ ऑक्टोबर इ.स. १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.

जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ‘गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल’ हे वाक्य होते. या वृत्तपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेत तसेच जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून पाठवलेली पत्रे प्रकाशित झाली होती.

इ.स. १९५५ पर्यंत जनता सरू होते. या वृत्तपत्राचे संपादन वेळोवेळी बदलले. कमी त्यात अनियमितपणा निर्माण झाला परंतु तरीही ते खूप दिवस टिकले. ४ फेब्रुवारी इ.स. १९५६ रोजी जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.

हेही पहा

बाह्य दुवे

संदर्भ