"मराठी बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मराठी बौद्ध''' हा [[महाराष्ट्र]]ातील [[बौद्ध धर्म]] आचरणारा मराठी भाषक समूह आहे. [[१४ ऑक्टोबर]] [[१९५६]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. |
'''मराठी बौद्ध''' हा [[महाराष्ट्र]]ातील [[बौद्ध धर्म]] आचरणारा मराठी भाषक समूह आहे. २०११ च्या जनगणेनुसार भारतातील 'अधिकृत' ८५ लाख बौद्धांपैकी तब्बल ६५ लाख (७७%) बौद्ध हे एकट्या महाराष्ट्र राज्यात राहतात. तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ही बौद्ध संख्या केवळ ६% एवढीच आहे. इ.स. १९५६ च्या सामूदायिक धर्मांतरामुळे महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांत लक्षणिय वाढ झालेली आहे. |
||
== इतिहास== |
|||
[[१४ ऑक्टोबर]] [[इ.स. १९५६]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह [[नागपूर]]मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनात धर्मांरित झालेली दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच [[मुस्लिम]] आणि [[ख्रिश्चन]] लोकही होती. डॉ. आंबेडकरांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. [[इ.स. १९५]] च्या जनगणनेत महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही केवळ २,४८७ होती. आणि [[इ.स. १९६]] मध्ये ही संख्या तब्बल २७,८९,५०१ झाली. यात प्रामुख्याने [[महार]] समाज हा बहुतांशी [[बौद्ध]] झाला. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्म अनुसरणाऱ्या महार समाजाची लोकसंख्या ही १०% आहे तर अधिकृत बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ६% आहे, हे दोन्ही प्रवर्ग (महार व बौद्ध) मिळून महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही '''१६%''' आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा '''द्वितीय''' क्रमांकाचा धर्म आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे या बौद्धांना [[नवबौद्ध]] (नवीन बौद्ध) सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध धर्मीय लोक हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी खूप प्रभावित झालेले आहेत. |
|||
== प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती == |
== प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती == |
१२:०९, २१ एप्रिल २०१७ ची आवृत्ती
मराठी बौद्ध हा महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषक समूह आहे. २०११ च्या जनगणेनुसार भारतातील 'अधिकृत' ८५ लाख बौद्धांपैकी तब्बल ६५ लाख (७७%) बौद्ध हे एकट्या महाराष्ट्र राज्यात राहतात. तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ही बौद्ध संख्या केवळ ६% एवढीच आहे. इ.स. १९५६ च्या सामूदायिक धर्मांतरामुळे महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांत लक्षणिय वाढ झालेली आहे.
इतिहास
१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनात धर्मांरित झालेली दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकही होती. डॉ. आंबेडकरांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. इ.स. १९५ च्या जनगणनेत महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही केवळ २,४८७ होती. आणि इ.स. १९६ मध्ये ही संख्या तब्बल २७,८९,५०१ झाली. यात प्रामुख्याने महार समाज हा बहुतांशी बौद्ध झाला. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्म अनुसरणाऱ्या महार समाजाची लोकसंख्या ही १०% आहे तर अधिकृत बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ६% आहे, हे दोन्ही प्रवर्ग (महार व बौद्ध) मिळून महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही १६% आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे या बौद्धांना नवबौद्ध (नवीन बौद्ध) सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध धर्मीय लोक हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी खूप प्रभावित झालेले आहेत.
प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (राष्ट्रनिर्माते)
- डॉ. नरेंद्र जाधव (अर्थतज्ज्ञ)
- प्रकाश आंबेडकर (वकील)
- रामदास आठवले (केंद्रीय मंत्री)
- यशवंत मनोहर (लेखक)
- सिद्धार्थ जाधव (अभिनेता)
- भरत जाधव (अभिनेता)
- आनंद शिंदे (गायक)
- आदर्श शिंदे (गायक)
- अभिजीत सावंत (गायक)
- विठ्ठल उमप (गायक)
- रा.सु. गवई (माजी राज्यपाल)
- विनोद काबंळी (क्रिकेटपटू)
- पंढरीनाथ कांबळे (अभिनेता)
- सुरेखा पुणेकर (लावणी सम्राज्ञी)
- हर्षदिप कांबळे (दिगदर्शक)
- जोगेंद्र कवाडे (आमदार, माजी खाजदार)
- भाऊराव गायकवाड (राजकिय व्यक्ति)
- बाळा नांदगावकर (राजकारणी)
- डॉ. नीतीन राउत (राजकारणी)
- भास्कर बर्वे (राजकारणी)
- मुकुल वासनीक (माजी खासदार)
- चंद्रकांत हंडोरे (माजी कॅबीनेट मंत्री)
- सुलेखा कुंभारे (वकिल, माजी राज्यमंत्री)
- प्रीतम शेगांवकर (माजी मंत्री)
- लक्षण माणे (राजकारणी)
- उत्तम खोब्रागडे (IAS)
- किशोर गजभीये (IAS)
- प्रल्हाद शिंदे (गायक)
- अभिजीत कोसंबी (गायक, मराठी सारेगमप् विजेता)
- वैशाली मडे (हिंदी व मराठी सारेगमप् विजेती)
- नामदेव ढसाळ (कवी)
- दया पवार (ग्रंथकार, कवयित्री)
- अरूण कांबळे (लेखक)
- भाऊराव बागुल (लेखक)
- शांताबाई कांबळे (लेखिका)
- अर्जुन दंगले (लेखक)
- गंगाधर पानतावणे (कवी, लेखक)
- संजय गायकवाड (इंजीनिअर, UFO ग्रुप सदस्य)
- सुखदेव थोरात (UGC चेअरमन)