"विठ्ठल उमप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८: ओळ १८:
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_नाटके =
| पुरस्कार = संस्कृतिक राज्य पुरस्कार <br/> दलित मित्र पुरस्कार
| पुरस्कार =
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
}}
}}
'''विठ्ठल उमप''' ([[जुलै १५|१५ जुलै]], [[इ.स. १९३१|१९३१]] - [[नोव्हेंबर २६|२६ नोव्हेंबर]], [[इ.स. २०१०|२०१९०]]) हे [[मराठी]] शाहीर व लोककलाकार होते. त्यांनी लिहिलेल्या "[[जांभूळ आख्यान]]" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4790741.cms|शीर्षक = जांभूळ आख्यान नाबाद ५००|भाषा = मराठी}}</ref> उमप यांचा नोव्हेंबर २०१० मध्ये [[दीक्षाभूमी]] [[नागपूर]] येथे [[लॉर्ड बुद्धा]] दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमा दरम्यान मृत्यु झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/--/articleshow/6996507.cms?|शीर्षक = शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन|भाषा = मराठी}}</ref>
'''विठ्ठल उमप''' ([[जुलै १५|१५ जुलै]], [[इ.स. १९३१|१९३१]] - [[नोव्हेंबर २६|२६ नोव्हेंबर]], [[इ.स. २०१०|२०१९०]]) हे [[मराठी]] शाहीर व लोककलाकार होते. उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "[[जांभूळ आख्यान]]" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4790741.cms|शीर्षक = जांभूळ आख्यान नाबाद ५००|भाषा = मराठी}}</ref> उमप यांचा नोव्हेंबर २०१० मध्ये [[दीक्षाभूमी]] [[नागपूर]] येथे [[लॉर्ड बुद्धा]] दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमा दरम्यान मृत्यु झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/--/articleshow/6996507.cms?|शीर्षक = शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन|भाषा = मराठी}}</ref>


== जीवन ==
== जीवन ==

१७:३३, १८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

विठ्ठल उमप
जन्म जुलै १५, इ.स. १९३१
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर २६, इ.स. २०१०
दीक्षाभूमी, नागपुर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र संगीत, रंगभूमी
भाषा मराठी
पुरस्कार संस्कृतिक राज्य पुरस्कार
दलित मित्र पुरस्कार

विठ्ठल उमप (१५ जुलै, १९३१ - २६ नोव्हेंबर, २०१९०) हे मराठी शाहीर व लोककलाकार होते. उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.[१] उमप यांचा नोव्हेंबर २०१० मध्ये दीक्षाभूमी नागपूर येथे लॉर्ड बुद्धा दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमा दरम्यान मृत्यु झाला.[२]

जीवन

विठ्ठल उमप यांचा जन्म जुलै १५, इ.स. १९३१ रोजी मुंबईमधील नायगाव येथे झाला. उमप लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये लोकगीते आणि पदनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते. उमपांनी बौद्ध धर्म स्विकारला होता.

विठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी १० चित्रपटांमध्येही काम केले आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट), टिंग्या आणि विहीर या चित्रपटांचा समावेश होतो. शाहिर उमप यांनी लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केला होता. त्यात पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मऱ्हाटमोळी कलाप्रकार होतेच; पण कव्वाली आणि गझल गायनांतही ते आघाडीवर होते. "उमाळा' हा त्यांचा गझलसंग्रहही प्रसिद्ध आहे. आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. त्यांनी सतत आपल्या गाण्यांतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. 'अबक, दुबक, तिबक', 'अरे संसार संसार', 'खंडोबाचं लगीन' आणि 'जांभूळ आख्यान' ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत.

१९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता[३]

त्यांचे "फू बाई फूगडी फू' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी 'माझी वाणी भीमाचरणी', 'रंग शाहिरीचे' अशी साहित्यनिर्मितीही केली आहे. त्यांना राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार इ.स. १९९६ साली मिळाला होता. इ.स. २००१ साली 'दलित मित्र पुरस्कार' मिळाला होता. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शाहिरी शिबिराचे ते चार वर्षे संचालक होते. शिवाय, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे सल्लागार, नभोवाणीचे परीक्षक अशा जबाबदाऱ्याही त्यांनी पेलल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाशीही ते संबंधित होते.[४]

कारकीर्द

प्रमुख चित्रपट

प्रमुख नाटके

  • अबक, दुबक, तिबक
  • अरे संसार संसार
  • खंडोबाचं लगीन
  • जांभूळ आख्यान
  • दार उघड बया दार उघड
  • विठ्ठल रखुमाई

प्रकाशित साहित्य

  • जांभूळ आख्यान
  • फु बाई फू (आत्मचरित्र)

संदर्भ

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4790741.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/--/articleshow/6996507.cms?. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/--/articleshow/6996507.cms?. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.esakal.com/esakal/20101127/4983096360567415589.htm. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे