"शूद्रा: द राइझिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:
==कथानक==
==कथानक==
{{गौप्यस्फोट इशारा}}
{{गौप्यस्फोट इशारा}}
सांदली या [[शूद्र]] ([[अस्पृश्य]]) स्त्री कडे गावातल्या [[ठाकूर]]ाचे लक्ष जाते. एरव्ही शूद्रांना पाठीशी झाडू बांधून फिरायला लावणाऱ्या ठाकूराला अस्पृश्य स्त्री चे सौंदर्य भोगताना शिवाशिवीचा (अस्पृश्यतेचा) त्रास होत नसतो. ती [[गर्भवती]] असतानाही तिला जबरदस्तीने उचलून नेले जाते. विरोध केल्याबद्दल तिच्या पतीला मारहाण होते त्यात त्याचा जीव जातो.
*सांदली या [[शूद्र]] ([[अस्पृश्य]]) स्त्री कडे गावातल्या [[ठाकूर]]ाचे लक्ष जाते. एरव्ही शूद्रांना पाठीशी झाडू बांधून फिरायला लावणाऱ्या ठाकूराला अस्पृश्य स्त्री चे सौंदर्य भोगताना शिवाशिवीचा (अस्पृश्यतेचा) त्रास होत नसतो. ती [[गर्भवती]] असतानाही तिला जबरदस्तीने उचलून नेले जाते. विरोध केल्याबद्दल तिच्या पतीला मारहाण होते आणि त्यातच त्याचा जीव जातो.


खेळताना कानावर पडलेलं ओम नमः शिवाय म्हटल्याने चार पाच वर्षाच्या लहानग्याची सर्वांदेखत जीभ कापली जाते. ते सहन न होऊन ते बालक मरण पावतं. गावाबाहेरच्या या अस्पृश्यांचं रूदन कुणाच्या कानी पडत नसतं. मरणप्राय असलेल्या एका वृद्धाला पाणी आणायला गेल्याला त्याच्या मुलाला मारहाण होते. पाण्याअभावी तो वृद्ध मरण पावतो.
* खेळताना कानावर पडलेलं शब्द 'ओम नमः शिवाय' हे उच्चारल्याने चार पाच वर्षाच्या लहान मुलाची सर्वांदेखत जीभ कापली जाते आणि ते सहन न होऊन ते बालक मरण पावतं. गावाबाहेरच्या या अस्पृश्यांचं रूदन कुणाच्या कानी पडत नसतं. मरणप्राय असलेल्या एका वृद्ध वडिलांना नदीतून पिण्याचे पाणी आणायला गेल्याला त्यांच्या मुलाला शूद्र असल्यामुळे सवर्णांकडून मारहाण होते आणि पाण्याअभावी ते वृद्ध मरण पावतात.


अयाचाराने काही वेडे तरूण बदला घ्यायचा ठरवतात तेव्हां वस्तीतले काही शहाणे लोक त्यांना इतरांच्या जिवाशी खेळू नका असा सल्ला देतात. ठाकूराच्या मुलाला मारून काही प्रमाणात त्यांना समाधान मिळते खरे प्ण त्याचा परिणाम म्हणून अंगावर येणारा नरसंहार ज्यात लहान मुलं, वृद्ध, बायका जिवंत जाळल्या जातात.<ref name="maayboli">http://www.maayboli.com/node/38707</ref> <ref name="hindimedia">http://www.hindimedia.in/2/index.php/manoranjanjagat/cinema/film-samiksha/3059-shudra.html</ref>
*या सर्व अत्याचारांचा काही शूद्र तरूण बदला घ्यायचा ठरवतात तेव्हा त्यांच्या वस्तीतले काही शहाणे लोक त्यांना इतरांच्या जिवाशी खेळू नका असा सल्ला देतात. त्या तरुणांना ठाकूराच्या मुलाला मारून काही प्रमाणात समाधान मिळते खरे पण त्याचा परिणाम म्हणून अंगावर येणारा नरसंहार ज्यात लहान मुलं, वृद्ध, बायका यांना जिवंत जाळलं जातं.<ref name="maayboli">http://www.maayboli.com/node/38707</ref> <ref name="hindimedia">http://www.hindimedia.in/2/index.php/manoranjanjagat/cinema/film-samiksha/3059-shudra.html</ref>


वेदनांचं भीषण चित्रण समोर येताना ज्यांनी ज्यांनी हे भोगलंय त्यांच्या भावनांना पारावार राहत नाही. आपल्या पूर्वजांना काय भोग भोगावे लागलेत हे ऐकून , वाचून आणि पिढ्यान पिढ्यांच्या चालत आलेल्या कहाण्यांमधून समजलेले सत्य पडद्यावर जिवंत होताना खरोखरच ह्जारो वर्षांच्या पितरांचं श्राद्ध घातल्यासारखं वाटतं.
वेदनांचं भीषण चित्रण समोर येताना ज्यांनी ज्यांनी हे भोगलंय त्यांच्या भावनांना पारावार राहत नाही. आपल्या पूर्वजांना काय भोग भोगावे लागलेत हे ऐकून , वाचून आणि पिढ्यान पिढ्यांच्या चालत आलेल्या कहाण्यांमधून समजलेले सत्य पडद्यावर जिवंत होताना खरोखरच हजारों वर्षांच्या पितरांचं श्राद्ध घातल्यासारखं वाटतं.


ज्यांनी हे भोगलेलं नाही पण माणुसकीवर विश्वास आहे त्यांचीही अवस्था बाहेर येताना वेगळी नसते. धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही असा संदेश देणारा हा सिनेमा वादग्रस्त कसा हा प्रश्न पडल्यावाचून राहवत नाही. <ref name="maayboli"/><ref name="hindimedia"/>
ज्यांनी हे भोगलेलं नाही पण माणुसकीवर विश्वास आहे त्यांचीही अवस्था बाहेर येताना वेगळी नसते. '''“धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.”''' असा संदेश हा सिनेमा देतो, जो दलितांचे उद्धारक असलेल्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा प्रेरणादायी विचार आहे.<ref name="maayboli"/><ref name="hindimedia"/>


==रेटींग==
==रेटींग==

१५:२६, १३ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

शुद्र द रायझिंग हा संजीव जैस्वाल निर्मित हा जातिव्यवस्थेच्या उतरंडीवर झोत टाकणारा हिंदी चित्रपट आहे.[१] शुद्र द रायसिंग हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केला गेलेला आहे.

कथानक

  • सांदली या शूद्र (अस्पृश्य) स्त्री कडे गावातल्या ठाकूराचे लक्ष जाते. एरव्ही शूद्रांना पाठीशी झाडू बांधून फिरायला लावणाऱ्या ठाकूराला अस्पृश्य स्त्री चे सौंदर्य भोगताना शिवाशिवीचा (अस्पृश्यतेचा) त्रास होत नसतो. ती गर्भवती असतानाही तिला जबरदस्तीने उचलून नेले जाते. विरोध केल्याबद्दल तिच्या पतीला मारहाण होते आणि त्यातच त्याचा जीव जातो.
  • खेळताना कानावर पडलेलं शब्द 'ओम नमः शिवाय' हे उच्चारल्याने चार पाच वर्षाच्या लहान मुलाची सर्वांदेखत जीभ कापली जाते आणि ते सहन न होऊन ते बालक मरण पावतं. गावाबाहेरच्या या अस्पृश्यांचं रूदन कुणाच्या कानी पडत नसतं. मरणप्राय असलेल्या एका वृद्ध वडिलांना नदीतून पिण्याचे पाणी आणायला गेल्याला त्यांच्या मुलाला शूद्र असल्यामुळे सवर्णांकडून मारहाण होते आणि पाण्याअभावी ते वृद्ध मरण पावतात.
  • या सर्व अत्याचारांचा काही शूद्र तरूण बदला घ्यायचा ठरवतात तेव्हा त्यांच्या वस्तीतले काही शहाणे लोक त्यांना इतरांच्या जिवाशी खेळू नका असा सल्ला देतात. त्या तरुणांना ठाकूराच्या मुलाला मारून काही प्रमाणात समाधान मिळते खरे पण त्याचा परिणाम म्हणून अंगावर येणारा नरसंहार ज्यात लहान मुलं, वृद्ध, बायका यांना जिवंत जाळलं जातं.[२] [३]

वेदनांचं भीषण चित्रण समोर येताना ज्यांनी ज्यांनी हे भोगलंय त्यांच्या भावनांना पारावार राहत नाही. आपल्या पूर्वजांना काय भोग भोगावे लागलेत हे ऐकून , वाचून आणि पिढ्यान पिढ्यांच्या चालत आलेल्या कहाण्यांमधून समजलेले सत्य पडद्यावर जिवंत होताना खरोखरच हजारों वर्षांच्या पितरांचं श्राद्ध घातल्यासारखं वाटतं.

ज्यांनी हे भोगलेलं नाही पण माणुसकीवर विश्वास आहे त्यांचीही अवस्था बाहेर येताना वेगळी नसते. “धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.” असा संदेश हा सिनेमा देतो, जो दलितांचे उद्धारक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणादायी विचार आहे.[२][३]

रेटींग

टाईम्स ऑफ इंडियाची चित्रपट समीक्षक रेणूका व्यवहारे म्हणते In spite of the film being extremely tragic, it works, as the storytelling and setting is authentic. The actors perform exceptionally well. The outfits, makeup, art direction, cinematography is first-rate. The music is touching and meaningful. [४]

टाईम्स ऑफ इंडिया ने या चित्रपटास क्रिटीक रेटींग ५ पैकी ३ तर प्रेक्षकांचे रेटींग ५ पैकी ४ स्टार्स दिले आहेत.[४]

चित्रपट निर्मिती मागील प्रेरणा

14 एप्रिल रोजी संजीव जायस्वाल दूरचित्रवाणीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित माहितीपट पाहत होते. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील हा माहितीपट काहीसा अपूर्ण असल्याची जाणीव त्यांना त्या वेळी झाली आणि त्याच वेळी त्यांनी चित्रपट बनविण्याचा निश्‍चिय केला. अभ्यासकांची एक टीम तयार करून आंबेडकर यांच्यावरील साहित्याचा अभ्यास सुरू केला. दलित आणि शूद्र जातींना सोसाव्या लागत असलेल्या विषमतेच्या चटक्‍यांनी जयस्वाल यांना अस्वस्थ केले. इतिहास आणि वर्तमानातील जातिव्यवस्थेच्या या भीषण वास्तवाला सर्वत्र पोचविण्यासाठी मोठा कॅनव्हास निवडला. [५] हा चित्रपटा बनवण्यासाठी संजीव जैस्वाल यांनी आपलं घरही गहाण ठेवलेलं आहे. [२]

कलावंत

कलाकार: किरण शरद, प्रवीण बेबी, श्रीधर दुबे, महेश बलराज, आरिफ राजपूत, गौरी शंकर, प्रिया अनंतराम, शाहजी चौधरी, शाहबाज बावेजा, सत्यम चव्हाण, राधा श्रीवास्तव. सिनेमॅटोग्राफर: प्रतीक देवरा कथा आणि संवाद : संजीव जयस्वाल [५]

चित्रपट प्रदर्शनातील अडवणूक आणि अडथळे

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य आणि शूद्र अशा चार वर्णांत विभागलेल्या हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेने याच धर्माचा एक अविभाज्य भाग असलेल्या आणि बहुसंख्य असलेल्या शूद्र जातींचे माणूसपण कसे नाकारले याचे चित्रण असलेला "शूद्रा द रायझिंग' या चित्रपटाला अडथळ्यांची मोठी शर्यत पार करावी लागली आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजीव जयस्वाल यांना चित्रीकरणापासून ते चित्रपट प्रदर्शित करेपर्यंत तारेवरची कसरत करावी लागली. सुरुवातीला चित्रीकरणात आलेले अडथळे, त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने दिलेला त्रास, अखिल भारतीय ब्राह्मण सभेसह अन्य संघटनांचा विरोध आणि आता सिनेमागृहचालकांचे आडमुठे धोरण यामुळे या चित्रपटाची अवस्थाही शूद्रासारखीच झाली.[५]


संदर्भयादी

बाह्य दुवे