"मांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो 24.248.68.126 (चर्चा) यांनी केलेले बदल 70.39.184.165 यांच्या आवृत्तीकडे पूर्व... |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) सुधार व विस्तार खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मांग''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक मागासवर्गीय जात आहे. [[केतकी|केतकीपासून]](केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज [[झाडू]] बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची [[तोरण|तोरणे]] बनवणे |
'''मांग''' किंवा '''मातंग''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक मागासवर्गीय [[दलित]] जात आहे. [[केतकी|केतकीपासून]] (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज [[झाडू]] बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची [[तोरण|तोरणे]] बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. |
||
तसेच मांग |
तसेच मांग [[भारतीय संविधान]]ाच्या कायद्याप्रमाणे [[अनुसूचित जाती]] (SC) मध्ये मोडले जातात. |
||
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येनूसार [[महार]] नंतर मांग ही दुसरी सर्वात मोठी जात आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २० लाख लोकसंख्या मागांची होती तर महारांची संख्या ५६ लाख एवढी होती. |
|||
== प्रथा आणि चालीरीती == |
== प्रथा आणि चालीरीती == |
||
=== भूतकाळातील प्रथा === |
=== भूतकाळातील प्रथा === |
११:३७, ११ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
मांग किंवा मातंग ही महाराष्ट्रातील एक मागासवर्गीय दलित जात आहे. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. तसेच मांग भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जाती (SC) मध्ये मोडले जातात.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येनूसार महार नंतर मांग ही दुसरी सर्वात मोठी जात आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २० लाख लोकसंख्या मागांची होती तर महारांची संख्या ५६ लाख एवढी होती.
प्रथा आणि चालीरीती
भूतकाळातील प्रथा
ग्रहणाच्या वेळी मांग लोक 'दे दान सुटे गीरण' अशी साद घालत गावातून दान मागायचे. सूर्य-चंद्रांना गिळणारे राहू-केतू मांगांचे पूर्वज आहेत अशी यामागची लोककथा आहे. राहू-केतू यांच्यापासून सूर्य-चंद्रांचे ग्रहण सुटावे म्हणून मांगांना ग्रहणकाळात ग्रामस्थांकडून दान दिले जात असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |