"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Wikipedia python library v.2 |
No edit summary |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १९३२|१९३२]] - हयात) हे [[मराठी]] वन्यजीवअभ्यासक, लेखक आहेत. (जन्म ५ नोव्हेंबर की १२?) |
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १९३२|१९३२]] - हयात) हे [[मराठी]] वन्यजीवअभ्यासक, लेखक आहेत. (जन्म ५ नोव्हेंबर की १२?) |
||
वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ |
वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ नोकरी. ६५वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे अतिशय ओघवत्या शैलीतील लेखन करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता. |
||
==बालपण== |
|||
चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणार्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणार्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागली. मरुती चितमपल्ली वयाच्या नवव्या वर्षी शाळेत जाऊ लागले. पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे दहावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण फुकटच झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्यानंबराने पास झाले. |
|||
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली. |
|||
वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. |
|||
ग्रंथ संपदा: |
ग्रंथ संपदा: |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* [[घरट्यापलीकडे]], (१९९५) |
* [[घरट्यापलीकडे]], (१९९५) |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* [[निळावंती]], (२००२) |
* [[निळावंती]], (२००२) |
||
⚫ | |||
* [[पक्षिकोश]], (२००२) |
* [[पक्षिकोश]], (२००२) |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==मारुती चितमपल्ली |
==मारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार== |
||
* मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे. |
* मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे. |
||
* नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८) |
* नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८) |
||
* एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२) |
* एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२) |
||
* त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे. |
* त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे. |
||
* [पुणे|पुण्याची]] |
* [पुणे|पुण्याची]] अॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था [[इ.स. २००६|२००६]]पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार डॉ. रमेश गोडबोले(२०१०), अरुण व सुमंगला देशपांडे आणि कृष्णमेघ कुंटे(२०१३) यांना मिळाला आहे. |
||
१५:१४, ९ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
मारुती चितमपल्ली | |
---|---|
जन्म नाव | मारुती चितमपल्ली |
जन्म |
नोव्हेंबर ५, १९३२ सोलापूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | वन्यजीवाभ्यास, लेखन |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | निसर्गाविषयी, ललित, तसेच माहितीपूर्ण लेखन |
विषय | निसर्ग, वन्यजीवन |
चळवळ | वन्यजीवन संवर्धन |
प्रसिद्ध साहित्यकृती | पक्षी जाय दिगंतरा |
प्रभाव | मराठी साहित्यात निसर्ग विषयक लिखाणाची सुरुवात |
पुरस्कार | इ.स.२००६ सोलापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद |
मारुती चितमपल्ली (नोव्हेंबर ५, १९३२ - हयात) हे मराठी वन्यजीवअभ्यासक, लेखक आहेत. (जन्म ५ नोव्हेंबर की १२?)
वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ नोकरी. ६५वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे अतिशय ओघवत्या शैलीतील लेखन करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.
बालपण
चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणार्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणार्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागली. मरुती चितमपल्ली वयाच्या नवव्या वर्षी शाळेत जाऊ लागले. पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे दहावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण फुकटच झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्यानंबराने पास झाले.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली.
वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले.
ग्रंथ संपदा:
- आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी), (२००२)
- केशराचा पाऊस
- घरट्यापलीकडे, (१९९५)
- चकवाचांदण: एक वनोपनिषद, (आत्मवृत्त)
- चित्रग्रीव - एका कबुतराची कथा]]
- चैत्रपालवी, (२००४)
- जंगलाचं देणं, (१९८५),(महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)
- निळावंती, (२००२)
- पक्षिकोश, (२००२)
- पक्षी जाय दिगंतरा, (१९८३)
- मृगपक्षीशास्त्र, (१९९३)
- रातवा, (१९९३), (१९९३-९४चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)
- रानवाटा, (१९९१), (१९९१-९२चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)
- शब्दांचं धन, (१९९३)
- सुवर्णगरुड, (२०००)
मारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार
- मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.
- नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)
- एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२)
- त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.
- [पुणे|पुण्याची]] अॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था २००६पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार डॉ. रमेश गोडबोले(२०१०), अरुण व सुमंगला देशपांडे आणि कृष्णमेघ कुंटे(२०१३) यांना मिळाला आहे.