"रामदास कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५: ओळ ४५:
* प्रथम तुज पाहता
* प्रथम तुज पाहता
* प्रेमवरदान
* प्रेमवरदान
* प्रेम हे वंचिता
* बहुत दिन नच भेटलों
* मंगल ते प्रियधाम
* मजला कुठे न थारा
* मन माझे भुलले
* मयूरा रे
* मयूरा रे
* मी मानापमाना नच
* म्यां लोटिली संकटीं
* यतिमन मम मानित त्या
* या विराट गगनाखाली मी
* युवतिमना दारुण रण
* म्यां लोटिली संकटीं
* यतिमन मम मानित त्या
* या विराट गगनाखाली मी
* युवतिमना दारुण रण
* वाटे भल्या पहाटे यावे
* वायुसंगे येइ श्रावणा
* विनायका हो सिद्धगणेशा
* विश्वनाट्य सूत्रधार
* शर लागला तुझा गे
* श्रीरंगा कमलाकांता
* श्रीरंगा कमलाकांता
* सखी सांज उगवली
* साद देती हिमशिखरे
* साद देती हिमशिखरे
* संगीतरस सुरस
* सांग प्रिये सांग प्रिये
* स्वकर शपथ वचनिं
* स्वप्‍नात पाहिले जे ते राहू
* स्वार्थी जी प्रीति मनुजाची


==पुरस्कार आणि सन्मान==
==पुरस्कार आणि सन्मान==

२१:३०, ६ जून २०१५ ची आवृत्ती

रामदास शांताराम कामत (जन्म: १८ फेब्रुवारी, १९३१) हे संगीत नाटकांत काम करणारे एक मराठी गायक नाट्य‍अभिनेते होत. नाट्यगीतांखेरीज त्यांनी अनेक भक्तिगीते, स्तोत्रे आणि भावगीतेही गायली आहेत.

रामदास कामत मूळचे गोव्यातील साखळी गावातले. १९३८ साली पुराचा फटका गावाला बसला, तेव्हा मदतनिधीसाठी गोवेकरांनी 'बेबंदशाही' नाटक करावयाचे ठरवले. पण गोवेकरांचे पहिले नाते संगीताशी असल्याने त्यांनी या राणा भीमदेवी थाटाच्या नाटकात पदे घुसवली. तेव्हा छोट्या रामदासने त्यात आपल्या आयुष्यातली पहिली भूमिका करताना दोन पदेही सादर केली. पुढे कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत.

अखेर १९६४मध्ये आलेल्या 'मत्स्यगंधा' नाटकाने रामदास कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले. पाठोपाठ नाटक 'ययाती देवयानी' आले आणि 'सर्वात्मका सर्वेश्वरा...' ही त्यांची प्रार्थना अजरामर झाली. पुढे 'धन्य ते गायनी कळा', 'मीरामधुरा', 'हे बंध रेशमाचे' अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका व पदे गाजली. पण 'मुंबईचा जावई' चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता...' या त्यांच्या गीताने मात्र लोकप्रियतेचा कळस गाठला.

रामदास कामत यांचे नुसते नाव कानावर आले, तरी जुन्या आणि नव्या गायकांच्या मनात त्यांच्या अजरामर गीतांची मालिकाच उभी राहते. १९६०च्या दशकात वसंत कानेटकर यांचे 'मत्स्यगंधा' नाटक आले आणि त्या पाठोपाठ वि. वा. शिरवाडकरांचे 'ययाती देवयानी'. या दोन नाटकांत कामत यांनी महत्त्वाच्या भूमिका तर केल्याच; शिवाय आजही आठवणीत राहणारी अनेक नाट्यगीतेही सादर करून संगीतप्रेमींच्या श्रुतींना धन्य केले. 'नको विसरू संकेत मीलनाचा', 'देवाघरचे ज्ञात कुणाला', 'साद देती हिमशिखरे' व 'गुंतता हृदय हे...' ही त्यांची नाट्यगीते आकाशवाणीच्या माध्यमातून कोट्यवधी मराठी रसिकांच्या गळ्यात जाऊन बसली. पण त्याचवेळी 'अंबरातल्या निळ्या घनाची...' आणि 'सखी सांज उगवली...' अशी भावगीते गाऊन त्यांनी आपण केवळ शास्त्रीय संगीताची बैठक असलेली नाट्यगीतेच गाऊ शकतो, हा समज पुसून टाकला.

वयोपरत्वे १९९७ मध्ये त्यांनी रंगभूमीवरून 'निवृत्ती घेतली.

रामदास कामत यांची नाटके आणि त्यांत त्यांनी वठविलेल्या भूमिका

  • एकच प्याला (रामलाल)
  • कान्होपात्रा (विलासराव
  • धन्य ते गायनी कळा (तानसेन)
  • मत्स्यगंधा (पराशर)
  • मदनाची मंजिरी (सारंगधर)
  • मानापमान (धैर्यधर)
  • मीरा मधुरा (भोज)
  • मृच्छकटिक (चारुदत्त)
  • ययाती आणि देवयानी (कच)
  • शारदा (कोदंड)
  • संन्याशाचा संसार (डेव्हिड)
  • संशयकल्लोळ (अश्विनशेठ, साधू)
  • सौभद्र (अर्जुन, कृष्ण, नारद)
  • स्वरसम्राज्ञी (गंगाधर)
  • होनाजी बाळा (होनाजी)

रामदास यांच्या आवाजातली भावगीते आणि नाट्यगीते

पुरस्कार आणि सन्मान


(अपूर्ण)