"वसंत देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q7916328 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
'''वसंत देसाई''' ([[ |
'''वसंत देसाई''' (जन्म : सोनवाड, सावंतवाडी, [[महाराष्ट्र]], ९ जून, [[इ.स. १९१२|१९१२]]; मृत्यू : २२ डिसेंबर, [[इ.स. १९७५|१९७५]]) हे [[मराठी चित्रपट|मराठी]], तसेच अन्य भारतीय चित्रपटांस [[संगीत]] देणारे मराठी संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या चालींनुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशांत अजरामर झाले आहे. |
||
घरात सांज-सकाळ होणार्या आणि गाव देवळात होणार्या भजन-कीरेतनांमुळे छोट्या वसंताला संगीतात रुची निर्माण झाली. त्यातच गावात एक सर्कस आली; ती पाहिल्यावर त्यांना सर्कशीत कामे करून लोकांना आनंद स्यावे असे वाटू लागले. त्यासाठी त्यांणी गाव सोडले व ते कोल्हापूरला आले. सर्कशीत काम मिळाले नाही पण प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती होत होती; [[गोविंदराव टेंबे]] संगीत देत होते. वसंत देसाईंनी त्यांचा साहाय्यक होण्याचे पत्करले. पुढे कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर वसंत देसाईही पुण्यात आले आणि त्यांना [[मास्तर कृष्णराव]] व [[केशवराव भोळे]] यादोन दिग्गज संगीतकारांचा सहवास लाभला. तेथेच वसंतराव संगीतातले स्वर, तान, फिरकी, आणि रसानुकृत भावदर्शन शिकले. |
|||
इ.स. १९४३मध्यी वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. त्यांनी जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांना संगीत दिले. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या [[ग.दि. माडगुळकर]]ंंच्या (की वसंत बापट यांच्या?) गीताला त्यांनीच चाल लावली होती. |
|||
मुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ़्टच्या दारात अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. . |
|||
==वसंत देसाई यांनी संगीत दिग्दर्शन दिलेले चित्रपट== |
|||
* अमर भूपाळी (मराठी) |
|||
* आशीर्वाद (हिंदी) |
|||
* गुड्डी (हिंदी) |
|||
* गूंज उठी शहनाई (हिंदी) |
|||
* झनक झनक पायल बाजे (हिंदी) |
|||
* दो आँखे बारा हाथ (हिंदी) |
|||
* राम जोशी (मराठी |
|||
* शकुंतला (हिंदी) |
|||
==वसंत देसाई याचे संगीत असलेली मराठा नाटके== |
|||
* गीता गाती ज्ञानेश्वर |
|||
* जय जय गौरीशंकर |
|||
*देव दीनाघरी धावला |
|||
* पंडितराज जगन्नाथ |
|||
* प्रीतिसंगम |
|||
* शाबास बिरबल |
|||
==वसंत देसाई यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार== |
|||
* संगीतात रागदारीबरोबर लोकसंगीताचा वापर केल्यामुळी वसंत देसाई यांना भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. |
|||
* महाराष्ट्र राज्याचे ते सरकारी संगीत दिग्दर्शक होते. |
|||
* महाराष्ट्र सरकारने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन उतराई होण्याचा प्रयत्न केला होता. (सदस्य झाले की नाही ते नक्की माहीत नाही.). |
|||
* त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. |
|||
* भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिली. (१९७१) |
|||
* १९७३ साली मुंबईत भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षपदचा सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाला. |
|||
ओळ ८: | ओळ ४१: | ||
[[वर्ग:इ.स. १९१२ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९१२ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:इ.स. १९७५ मधील मृत्यू]] |
[[वर्ग:इ.स. १९७५ मधील मृत्यू]] |
||
[[वर्ग:अखिल भारती मराठी नाट्य संमेलने]] |
१८:३०, २६ मे २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वसंत देसाई (जन्म : सोनवाड, सावंतवाडी, महाराष्ट्र, ९ जून, १९१२; मृत्यू : २२ डिसेंबर, १९७५) हे मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या चालींनुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशांत अजरामर झाले आहे.
घरात सांज-सकाळ होणार्या आणि गाव देवळात होणार्या भजन-कीरेतनांमुळे छोट्या वसंताला संगीतात रुची निर्माण झाली. त्यातच गावात एक सर्कस आली; ती पाहिल्यावर त्यांना सर्कशीत कामे करून लोकांना आनंद स्यावे असे वाटू लागले. त्यासाठी त्यांणी गाव सोडले व ते कोल्हापूरला आले. सर्कशीत काम मिळाले नाही पण प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती होत होती; गोविंदराव टेंबे संगीत देत होते. वसंत देसाईंनी त्यांचा साहाय्यक होण्याचे पत्करले. पुढे कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर वसंत देसाईही पुण्यात आले आणि त्यांना मास्तर कृष्णराव व केशवराव भोळे यादोन दिग्गज संगीतकारांचा सहवास लाभला. तेथेच वसंतराव संगीतातले स्वर, तान, फिरकी, आणि रसानुकृत भावदर्शन शिकले.
इ.स. १९४३मध्यी वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. त्यांनी जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांना संगीत दिले. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकरंंच्या (की वसंत बापट यांच्या?) गीताला त्यांनीच चाल लावली होती.
मुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ़्टच्या दारात अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. .
वसंत देसाई यांनी संगीत दिग्दर्शन दिलेले चित्रपट
- अमर भूपाळी (मराठी)
- आशीर्वाद (हिंदी)
- गुड्डी (हिंदी)
- गूंज उठी शहनाई (हिंदी)
- झनक झनक पायल बाजे (हिंदी)
- दो आँखे बारा हाथ (हिंदी)
- राम जोशी (मराठी
- शकुंतला (हिंदी)
वसंत देसाई याचे संगीत असलेली मराठा नाटके
- गीता गाती ज्ञानेश्वर
- जय जय गौरीशंकर
- देव दीनाघरी धावला
- पंडितराज जगन्नाथ
- प्रीतिसंगम
- शाबास बिरबल
वसंत देसाई यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- संगीतात रागदारीबरोबर लोकसंगीताचा वापर केल्यामुळी वसंत देसाई यांना भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
- महाराष्ट्र राज्याचे ते सरकारी संगीत दिग्दर्शक होते.
- महाराष्ट्र सरकारने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन उतराई होण्याचा प्रयत्न केला होता. (सदस्य झाले की नाही ते नक्की माहीत नाही.).
- त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले.
- भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिली. (१९७१)
- १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदचा सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाला.